#वर्ल्ड
Explore tagged Tumblr posts
Text
T20 World Cup : भारतीय टीम के लिए टी20 वर्ल्ड कप के सेमीफाइनल में पहुंचने की राह कठिन
नई दिल्ली। T20 World Cup : भारतीय महिला क्रिकेट टीम के लिए मौजूदा टी20 वर्ल्ड कप के सेमीफाइनल में पहुंचने की राह बेहद कठिन हो गई है। हरमनप्रीत कौर के नेतृत्व वाली भारत को टूर्नामेंट के अपने पहले मैच में न्यूजीलैंड के हाथों शिकस्त का सामना करना पड़ा था। Haryana Election Result 2024 : हरियाणा में बीजेपी का दबदबा कायम; रुझानों में 50 सीटें पार इसके बाद टीम इंडिया ने जोरदार वापसी की और अपने…
0 notes
Text
अनिल अंबानी की दिवालिया कंपनी रिलायंस कैपिटल का क्या है मसला? अब कर्जदाताओं ने लगाया यह आरोप
नई दिल्ली: कर्ज में डूबी लिमिटेड (आरसीएपी) का मसला फंसता जा रहा है। इसके कर्जदाताओं ने की कंपनी आईआईएचएल पर आरोप लगाया है। उन्होंने कहा है कि आईआईएचएल देरी करने की रणनीति अपना रही है। इसके चलते समाधान योजना को लागू करने में भी विलम्ब हो रहा है। मॉरीशस स्थित (आईआईएचएल) रिलायंस कैपिटल के अधिग्रहण के लिए सफल बोलीदाता के रूप में उभरी थी। के नेतृत्व में रिलायंस कैपिटल ने कभी एचडीएफसी को पीछे छोड़ दिया था। अर्श से फर्श पर आई यह कंपनी फाइनेंशियल वर्ल्ड का चमकता सितारा मानी जाती थी। एनसीएलटी की मुंबई पीठ ने 27 फरवरी, 2024 को कर्ज में डूबी वित्तीय कंपनी के लिए आईआईएचएल की 9,861 करोड़ रुपये की समाधान योजना को मंजूरी दे दी थी। आईआईएचएल ने मंजूरी बाद में ली सूत्रों के अनुसार, कर्जदाताओं ने दावा किया कि आईआईएचएल ने औद्योगिक नीति एवं संवर्धन विभाग (डीआईपीपी) से मंजूरी लेने का कदम बाद में उठाया है। उन्होंने कहा कि यह 27 फरवरी, 2024 को समाधान योजना को मंजूरी देते समय एनसीएलटी की तय शर्तों का हिस्सा भी नहीं था। इस मुद्दे पर टिप्पणी के लिए आईआईएचएल को भेजे गए सवालों का फिलहाल कोई जवाब नहीं आया है। डीआईपीपी की मंजूरी क्यों है जरूरी? सूत्रों के अनुसार, आईआईएचएल के डीआईपीपी के पास आवेदन जमा किए हुए 90 दिन बीत चुके हैं। लेकिन, मंजूरी अभी भी लंबित है। डीआईपीपी की मंजूरी इसलिए जरूरी है, क्योंकि आईआईएचएल के कुछ शेयरधारक हांगकांग के निवासी हैं, जो चीन नियंत्रित एक विशेष प्रशासनिक क्षेत्र है।प्रेस नोट तीन के अनुसार, अगर भारत के साथ भूमि सीमा साझा करने वाले किसी देश (चीन, बांग्लादेश, पाकिस्तान, भूटान, नेपाल, म्यांमार और अफगानिस्तान) की कोई इकाई, नागरिक या स्थायी निवासी भारत में निवेश करता है तो उसे सरकार से इसके लिए मंजूरी लेनी होगी। http://dlvr.it/TCfcb6
0 notes
Video
youtube
अंतर्राष्ट्रीय बाघ दिवस - वर्ल्ड टाइगर डे @WORLD WILD LIFE! #VIRAL #VIR...
0 notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ad619ff6a82a389c47b30b72430293ab/184393eb3c062728-e8/s540x810/c677bc0e1968911ecc87a80cdc50607fced0204c.jpg)
अजब-गजब है ये बल्लेबाज, क्रिकेट में लगाता है हॉकी वाले शॉट्स, T20 वर्ल्ड कप में उड़ा देगा होश
#news #LatestNews #TrendingNews #NewsUpdate #viralnews #noidanews #IPLCricket2024 #DelhiCapitals #todaynews #dailynews #NEWPOST
0 notes
Text
ऋषभ पंत नहीं खेलेंगे टी20 वर्ल्ड कप?,चयनकर्ताओं ने क्यों किया नजरअंदाज
खेल । इस समय क्रिकेट फैन्स आईपीएल 2024 के रोमांचक मुकाबलों का मजा ले रहे हैं। मगर इसी बीच टीtwenty वर्ल्ड कप 2024 को लेकर एक बड़ी खबर सामने आ रही है। टूर्नामेंट के लिए जल्द ही भारतीय टीम का ऐलान होने वाला है। जिसमें स्टार विकेटकीपर बल्लेबाज ऋषभ पंत को भी जगह मिल सकती है। बता दें कि 30 दिसंबर 2022 की रात को ऋषभ पंत कार एक्सीडेंट का शिकार हुए थे। इसके बाद वो लंबे समय तक क्रिकेट से दूर रहे। मगर अब…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/f8b055ae6bbc5b744f28720bda9b87de/b38db0918d788d35-64/s540x810/ab79f3bab011dc29449eb3bcd1534b571d4249aa.jpg)
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 November 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
२१ व्या शतकात अन्नसुरक्षा हे महत्त्वाचं आव्हान;वर्ल्ड फूड इंडियाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन
नाशिक जिल्ह्यातल्या धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील जालना ते उस्मानपूर रेल्वेमार्गाचं विद्युतीकरण पूर्ण
आणि
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नेदरलँडचं अफगाणिस्तानला १८० धावाचं लक्ष्य
****
२१ व्या शतकात अन्नसुरक्षा हे जगासमोर एक महत्त्वाचं आव्हान असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भारतातल्या समृद्ध खाद्यसंस्कृतीची संपूर्ण जगाला ओळख करून देण्यासाठी आज नवी दिल्लीत वर्ल्ड फूड इंडिया २०२३ या प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताची गुंतवणूकदार अनुकूल धोरणे देशाच्या अन्न क्षेत्राला नव्या उंचीवर नेत असून, भारतातली समृद्ध खाद्य संस्कृती ही जगातल्या गुंतवणुकदरांसाठी एक सुवर्णसंधी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. पाकिटबंद खाद्यपदार्थांना मोठी मागणी असून, देशातले शेतकरी आणि अन्न प्रक्रिया उद्योगानं याच संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. देशातल्या महिलांमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगाचं नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता असून, या क्षेत्रात महिला उद्योजक आणि बचत गटांना प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. या महोत्सवात ८० हून अधिक देशांतले १२०० पेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी झाले आहेत. यावेळी एक लाख बचत गटांना बीज भांडवल सहाय्याचं वितरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं.
****
देशभरात निवडणूक साक्षरता आणण्यासाठी निवडणूक आयोगानं आज शिक्षण विभागासोबत सामंजस्य करार केला आहे. या अंतर्गत देशभराततील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता उपक्रम राबवण्यात येईल. यामध्ये इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात सुशिक्षित मतदार आणि त्यांची निवडणूक साक्षरता यासारख्या घटकांचा समावेश असून राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद-एनसीईआरटी या अभ्यासक्रमाची निर्मिती करणार आहे. अठरा वर्षावरील विद्यार्थ्यांना मतदान ओळखपत्र वितरित करण्यासाठी देखील धोरणात्मक पद्धत निवडणूक आयोगाद्वारे अवलंबली जाणार आहे. नव मतदारांमध्ये निवडणूक साक्षरतेविषयी जागरुकता निर्माण करण्यास, तसंच नवमतदारांचा लोकशाहीतला सहभाग वाढवण्यास यामुळे मदत होणार आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास विरोध करणारी याचिका नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असतांनाही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मराठवाड्याला पाणी सोडण्यासंदर्भात सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी सोडण्याबाबतची अधिसूचना पाटबंधारे विभागाने दोन दिवसांपूर्वी काढली होती. त्यावर आमदार फरांदे यांनी स्थगिती आणली. फरांदे यांच्या या याचिकेवर येत्या सात नोव्हेंबर रोजी मुंबईत सुनावणी होणार आहे. दरम्यान, जायकवाडी धरणात सध्या ४५ पूर्णांक ५६ शतांश टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या शासकीय अभ���लेखांच्या तपासणीत कुणबी नोंद आढळलेल्या कुटुंबांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही जलद गतीने करण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले आहेत. त्यानुसार तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार प्रातिनिधिक स्वरुपात भिसे वाघोली इथल्या ग्रामस्थांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेसाठी नागरिकांच्या लक्षणीय उपस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. या ४४१ बाधित शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ३२ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. एखाद्या सभेमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयाचं शेतकरी बांधवांकडून स्वागत करण्यात येत आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनावेळी अंतरवाली सराटी इथं झालेल्या लाठीमारात जखमी झालेल्या आंदोलकांवरील उपचारासाठीही मुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून २५ लाखांहून अधिक रुपयांचं अर्थसहाय्य केलं आहे.
****
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनांमुळे लातूर जिल्ह्यातील एसटी बसेस गेल्या पाच दिवसांपासून बंद होत्या. मात्र काल मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण स्थगित केल्यानंतर बससेवा आज पूर्ववत झाली. गेल्या पाच दिवसांत दररोजच्या अडीच हजार फेऱ्यातून दिवसाकाठी मिळणारे जवळपास ५० लाख रुपयांचे उत्पन्न बंद झाले होते. त्यामुळे एसटी ला पाच दिवसांत जवळपास अडीच कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. मात्र आजपासून एसटी सेवा पुन्हा एकदा पुर्ववत झाल्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील जालना ते उस्मानपूर या ५३ पूर्णांक चार दशांश किलोमीटरचं विद्युतीकरण पूर्ण झालं आहे. मनमाड - मुदखेड - ढोणे या रेल्वेमार्ग विद्युतीकरणाचा भाग असलेल्या या मार्गावर आता मनमाड ते उस्मानपूर असं एकूण २२८ किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं आहे. उर्वरित उस्मानपूर ते धर्माबाद रेल्वेमार्गाचं काम प्रगतीपथावर असून लवकरच ते पूर्ण होईल अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं दिली आहे.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या सामन्यात नेदरलँडनं अफगाणिस्तानपुढे १८० धावाचं लक्ष्य ठेवलं आहे. नेदरलँडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत सत्तेचाळीसाव्या षटकांत सर्वबाद १७९ धावा केल्या. सायब्रँड एंजलब्रेच्टनं सर्वाधिक ५८ धावा केल्या. अफगाणिस्तानच्या मोहम्मद नब��नं सर्वाधिक तीन गडी बाद केले.
****
गोव्यामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळांडूंची आगेकूच सुरू असून, महाराष्ट्रानं आत्तापर्यंत १६२ पदकांची कमाई करत पदकतालिकेतलं आपलं प्रथम स्थान कायम राखलं आहे. यात ६० सुवर्ण, ४९ रौप्य आणि ५३ कांस्य पदकांचा समावेश आहे. ३८ सुवर्णांसह एकूण ६६ पदकं मिळवत सैन्यदलानं द्वितीय तर ३१ सुवर्णांसह ८९ पदकं मिळवत हरियाणानं तिसरं स्थान कायम राखलं आहे.
****
केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाद्वारा संचालित लातूर जिल्ह्यातल्या जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी येत्या सात नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता नववी आणि अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून याविषयीची संपूर्ण माहिती संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
पुस्तकाचं गाव योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळचा समावेश करण्यात आला आहे. वेरुळसह गोंदिया जिल्ह्यातल्या नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोंभूर्ले आणि सांगली जिल्ह्यातल्या अंकलखोप औंदुंबर इथं या योजनेचा विस्तार करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. याठिकाणी दर्जेदार पुस्तकं उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत.
****
जिल्हा परिषद मार्फत घेण्यात येणाऱ्या गट-क संवर्गातील सरळसेवा भरती परीक्षा सहा नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील सहा उपकेंद्रांवर ही परीक्षा होणार असून परीक्षा केंद्राच्या शंभर मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत. या सर्व परीक्षा केंद्र परिसरात पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितरित्या प्रवेश करता येणार नाही तसंच परीक्षा केंद्र परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींना शांततेस बाधा निर्माण होईल, असं कृत्य करता येणार नाही. हे आदेश परीक्षा केंद्रावरील संबंधित सर्वांना लागू असतील असं अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी आदेशाद्वारे कळवलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा महानगरपालिका स्तरावरील लोकशाही दिन सोमवारी सहा नोव्हेंबर रोजी राबवण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचा आयोजन करण्यात आलं आहे.
बीड जिल्ह्याच्या लोकशाही दिनाचं देखील सोमवारी जिल्हाधिकारी दीपा-मुधोळ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात परवा पाच नोव्हेंबर रोजी मोफत निदान आणि उपचाराचं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिरात सेवानिवृत ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत प्रमाणपत्राचे वाटपही केले जाणार आहे. सर्व शिबिरार्थींनी या संधीचा लाभ घेत येताना आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मोबाईल फोन सोबत आणावेत असं आवाहन आयोजक डॉ.हंसराज वैद्य यांनी केलं आहे.
****
0 notes
Text
यंदा वर्ल्ड हार्ट डे निमित्त कोलेस्ट्रॉलवर उत्तमप्रकारे नियंत्रण ठेवण्यासाठी ५ सोपे उपाय
https://bharatlive.news/?p=152030 यंदा वर्ल्ड हार्ट डे निमित्त कोलेस्ट्रॉलवर उत्तमप्रकारे नियंत्रण ...
0 notes
Text
WTC Final: 'भारत कैसी भी कंडीशन में जीत सकता है', इंग्लैंड के पूर्व कप्तान ने दिया जीत का 'फॉर्मूला'
नई दिल्ली. भारत और ऑस्ट्रेलिया (India vs Australia) 7 जून से होने वाले वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप के फाइनल से (World Test Championship Final) पहले अपनी तैयारियों और रणनीति को अंतिम रूप देने में जुटे हुए हैं. मैच लंदन के ओवल मैदान पर खेला जाएगा और इसका नतीजा तय करेगा कि WTC Final ट्रॉफी पर किस टीम का कब्जा होता है. चूंकि मैच इंग्लैंड के स्विंग/तेज बॉलिंग के मददगार विकेट पर है, ऐसे में…
View On WordPress
0 notes
Text
ओलंपियन ने क्रिकेट में मारी एंट्री, 2 देशों के लिए की गेंदबाजी, IPL में मचा दी थी तबाही
हाइलाइट्स ओलंपिक के बाद क्रिकेट में आजमाए हाथ दो मुल्कों के लिए खेला टी20 वर्ल्ड कप नई दिल्ली. डिर्क नानेस, जो थे तो पेशेवर स्कीइंग खिलाड़ी, लेकिन बन गए क्रिकेटर. नानेस 1995 में ऑस्ट्रे���िया की विंटर ओलंपिक टीम शामिल थे. स्कीइंग के साथ ही स्नोबोर्ड के शौकीन डिर्क नानेस का क्रिकेट के मैदान में पहली बार नाम गूंजा बिग बैश लीग में. सिडनी सिक्सर के खिलाड़ी ने ऐसी करामाती गेंदबाजी की कि दुनियाभर…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/a05fa099b232abec4072c24927b26055/ae02bf8a23819cab-58/s540x810/54930eb85b1d78b4ee84fee87cc33bc62c18701f.jpg)
View On WordPress
#Australian cricket team#Australian cricketer Dirk Nannes#Chennai Super Kings#cricket news#cricket news in hindi#Delhi Capitals#Dirk Nannes#Indian Premier League#Indian Premier League 2023#IPL#ipl 2023#IPL News#ipl news in hindi#Royal Challengers Bangalore#T20 Cricket#आईपीएल#आईपीएल 2023#आईपीएल न्यूज#इंडियन प्रीमियर लीग
0 notes
Text
शी जिनपिंग दूरदर्शी वर्ल्ड लीडर... बोले प्रचंड, नेपाली PM के चीन दौरे पर भारत की नजरें क्यों?
अल्पयू सिंह, नई दिल्ली: हाल ही में नेपाल के पीएम प्रचंड चीन के दौरे पर थे। इस दौरान उन्होंने शी जिनपिंग को दूरदर्शी वर्ल्ड लीडर बताया और कहा कि नेपाल वन चाइना पॉलिसी को मानता है। नेपाल वापसी पर उन्होंने चीन के दौरे को बेहद सफल करार दिया। उनके शब्दों में चीन दौरे से काठमांडू-पेइजिंग के बीच विश्वास का माहौल मजबूत हुआ है। प्रचंड के बयान से लगता है कि पहले से ज्यादा करीब आ गए हैं। क्या इससे भारत को सतर्क होने की जरूरत है?केंद्र में BRIप्रचंड के हफ्ते भर के दौरे में चीन की ओर से उनकी अच्छी-खासी आवभगत की गई। इस दौरे में वे कम्युनिस्ट पार्टी के तीनों बड़े लीडर्स से भी मिले। प्रचंड के इस दौरे से पहले चीनी सरकार ने कहा था कि बेल्ट एंड रोड इनिशिएटिव (BRI) और रणनीतिक सहयोग दोनों देशों के संबंधों के केंद्र में है। हालांकि, BRI को लेकर चीन नेपाल से खासा निराश रहा है। साल 2017 में इस पर मुहर लगाने के बाद भी नेपाल में इससे जुड़ा एक भी प्रोजेक्ट शुरू नहीं हो पाया है।7 दिन के इस दौरे का नतीजा दोनों देशों के बीच 12 करार पर समझौते के रूप में सामने आया। दोनों देश कृषि व्यापार, बुनियादी ढांचे, डिजिटल अर्थव्यवस्था के अलावा इन्फ्रास्ट्रक्चर में एक-दूसरे का सहयोग करने पर राजी हुए। BRI को लेकर कहा गया कि दोनों देशों की ओर से इस योजना को अंतिम रूप देने के लिए सहयोग में तेजी लाने पर काम होगा।दबाव में नहींइस दौरान एक खास बात ये रही कि चीन की ओर से दबाव बनाए जाने के बावजूद नेपाल ने चीन के ग्लोबल सिक्यॉरिटी इनिशिएटिव में शामिल होने से इनकार कर दिया। साझा बयान में कहा गया कि नेपाल, चीन की वैश्विक विकास पहल का समर्थन करता है और इस सम���ह में शामिल होने के बारे में सोचेगा।भार�� पर पूछा गया सवालप्रचंड से भारत के बारे में सवाल भी पूछे गए। ग्लोबल टाइम्स को दिए एक इंटरव्यू में उन्होंने संतुलित जवाब देते हुए कहा कि नेपाल गुटनिरपेक्ष विदेश नीति को मानता है। ऐसे में वह दोनों ही देशों के साथ स्वतंत्र रिश्ते बनाकर रखता है। उन्होंने चीन और भारत को करीबी दोस्त और सहयोगी बताया। एक-दूसरे सवाल के जवाब में उन्होंने कहा कि वह दोनों ही देशों से मैत्रीपूर्ण संबंध चाहते हैं।नेपाल जो कहे लेकिन सच ये है कि बीते कुछ समय में चीन और नेपाल बहुत करीब आए हैं। साल 2015 की अघोषित आर्थिक नाकेबंदी ने आम नेपाली के मन में भारत की छवि को नुकसान पहुंचाया है। वहां का पॉलिटिकल क्लास पहले से ही चीन की ओर झुकाव रखता रहा है। नेपाल में चीन अपना प्रभाव बढ़ाने को लेकर आक्रामक रहा है।रिश्ते मजबूत करे भारतहाल ही में नेपाल में चीन के राजदूत चेन सॉन्ग ने एक चर्चा के दौरान कहा था कि दुर्भाग्य से आपके पास भारत जैसा पड़ोसी है। चीन ने भारत के पड़ोसी देशों बांग्लादेश, श्रीलंका और पाकिस्तान में भी निवेश के जरिए भारत के लिए नई चुनौतियां खड़ी की हैं। इन देशों की शिकायत रही है कि भारत उनके साथ बिग ब्रदर वाला रवैया अपनाता रहा है। इसी वजह से दूरी बढ़ी भी है।भारत के लिए ये बेहद जरूरी है कि वह नेपाल के साथ संवाद बढ़ाए। दोनों देशों के बीच खामोशी से संबंधों में दूरी पैदा हुई है, जिसको खत्म करना जरूरी है। साथ ही भारतीय विदेश नीति में पड़ोसी देशों को लेकर नेबरहुड फर्स्ट की नीति को फिर से रिवाइव कर ध्यान देने की जरूरत है, ताकि उन्हें चीन के प्रभाव में आने से रोका जा सके। http://dlvr.it/SwsVvY
0 notes
Text
World Test Championship के फाइनल में जगह बनाने के लिए टीम इंडिया के पास सिर्फ 2 मौके
World Test Championship के फाइनल में जगह बनाने के लिए टीम इंडिया के पास सिर्फ 2 मौके
[ad_1]
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/828d36a32ccdb76aabe5d396c982e6c7/26fcc00271fd93f3-13/s500x750/1859b0020c9c0f4d30d29941a3441fe95a3530d2.jpg)
विराट कोहली की अगुआई में टीम इंडिया को ऑस्ट्रेलिया के खिलाफ चार टेस्ट मैचों की सीरीज खेलनी है (फोटो क्रेडिट: एपी) world test championship के फाइनल में जगह बनाने वाली टीमों का फैसला उनके हासिल किए गए अंकों के प्रतिशत के आधार पर किया जा सकता है
View On WordPress
#cricket#India vs Australia#sports news#Team India#world test championship#क्रिकेट#टीम इंडिया#भारत बनाम ऑस्ट्रेलिया#वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप#स्पोर्ट्स न्यूज
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 03 November 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
भारतातली समृद्ध खाद्य संस्कृति ही जगातल्या गुंतवणुकदरांसाठी एक सुवर्णसंधी असल्याचं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. भारतातल्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा परिचय संपूर्ण विश्वाला करून देण्यासाठी वर्ल्ड फूड इंडिया २०२३ या प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. आपल्या देशातली अन्न विविधता हा जागतिक गुंतवणूकदारांसाठी लाभांश असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताची गुंतवणूकदार अनुकूल धोरणे देशाच्या अन्न क्षेत्राला नव्या उंचीवर नेत आहेत, २१ व्या शतक��त अन्नसुरक्षा हे जगासमोर एक महत्त्वाचं आव्हान असून, अन्न प्रक्रिया उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रात भारताने उल्लेखनीय प्रगती साधली आहे, असं पंतप्रधान म्हणाले. पाकिटबंद खाद्यपदार्थांना मोठी मागणी असून, देशातले शेतकरी आणि अन्न प्रक्रिया उद्योगानं याब संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.
देशातल्या महिलांमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगाचं नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता असून, या क्षेत्रात महिला उद्योजक आणि बचत गटांना प्रत्येक स्तरावर प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. शाश्वत जीवनशैलीचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अन्नाची नासाडी कमी करण्यावर देखील पंतप्रधानांनी भर दिला.
प्रगती मैदान ��थल्या भारत मंडपम इथं होत असलेल्या या महोत्सवात ८० हून अधिक देशांतले १२०० पेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी होत आहेत. यावेळी एक लाख बचत गटांना बीज भांडवल सहाय्याचं वितरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. या महोत्सवात पौष्टिक तृणधान्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
****
चालू खरीप हंगामात एक कोटी ६१ लाख टनांहून अधिक धान्याची खरेदी झाली असल्याचं सरकारनं सांगितलं आहे. ३५ हजार ५७१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमान आधारभूत मूल्याच्या खरेदीचा फायदा नऊ लाख ३३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना झाला असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. आजपर्यंत एक कोटी आठ लाख टनांहून अधिक तांदूळ खरेदी करण्यात आला असून, त्यात पंजाब, हरियाणा आणि तामिळनाडू यांचा प्रमुख वाटा असल्याचं मंत्रालयानं सांगितलं.
****
पुस्तकाचं गाव योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरूळचा समावेश करण्यात आला आहे. वेरुळसह गोंदिया जिल्ह्यातल्या नवेगाव बांध, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोंभूर्ले आणि सांगली जिल्ह्यातल्या अंकलखोप औंदुंबर इथं या योजनेचा विस्तार करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. याठिकाणी दर्जेदार पुस्तकं उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मराठी भाषा विभागाचे मंत्री दिपक केसरकर यांनी दिले आहेत.
****
दरडी कोसळण्याच्या धोक्यामुळे पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेली रायगड जिल्ह्यातल्या माथेरानची मिनी ट्रेन उद्यापासून नेरळ-माथेरान प्रवासासाठी सज्ज होत आहे. दररोज सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी नेरळहून माथेरानसाठी सुटणाऱ्या या गाडीमध्ये विस्टाडोम असलेला एक डबाही असेल. या मिनी ट्रेनला जवळपास १२० वर्षांची परंपरा आहे.
****
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लातूर शहरात एक हजार २२३ नव्या लाभधारकांचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाला असून, शहरातल्या नागरिकांनी या योजनेचा लाभ घेत लवकरात लवकर बांधकामं सुरू करावीत, असं आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे. पूर्वी परवानगी मिळालेल्या मात्र बांधकामं सुरू न केलेल्या लाभधारकांनी आता काम सुरू केलं नाही, तर मंजूर झालेलं घरकुल रद्द करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून केली जाईल, असंही आयुक्तांनी सांगितलं आहे.
****
यवतमाळ जिल्ह्यात भरडधान्य खरेदीसाठी पाच खरेदी केंद्रं सुरू करण्यात आली असून, या केंद्रांवर येत्या तीस तारखेपर्यंत शेतक-यांना मोबाईल ॲपच्या मदतीनं ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. खरीप पणन हंगामासाठी राज्याच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या भरडधान्य खरेदीसाठी महागाव, आर्णी, पांढरकवडा, झरी आणि पुसद या पाच तालुक्यांमध्ये ही खरेदी केंद्रं सुरू करण्यात आली आहेत.
****
गोव्यामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळांडूंची आगेकूच सुरू असून, महाराष्ट्रानं आत्तापर्यंत १६१ पदकांची कमाई करत पदकतालिकेतलं आपलं प्रथम स्थान कायम राखलं आहे. यात ६० सुवर्ण, ४८ रौप्य आणि ५३ कांस्य पदकांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या संघानं काल पाचहून अधिक सुवर्ण पदकं पटकावली. टेबल टेनिसमध्ये राज्याच्या खेळाडुंनी मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक पकावलं तर याचं सामन्यात महाराष्ट्राच्या दुसऱ्या गटानं कांस्य पदक जिकलं. महिला दुहेरीत सुद्धा संघानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर महिला एके��ीत रौप्य आणि कांस्य पदक मिळवलं.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अफगाणिस्तान आणि नेदरलँड्स संघादरम्यान सामना होणार आहे. लखनौ इथं दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
0 notes
Text
खेल जगत को बड़ा झटका, इंग्लैंड को वर्ल्ड कप दिलाने वाले खिलाड़ी का हुआ निधन
खेल जगत को बड़ा झटका, इंग्लैंड को वर्ल्ड कप दिलाने वाले खिलाड़ी का हुआ निधन
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/15103ab51c055e7e3cf1e7039137afbb/fdf06a036280c90e-42/s540x810/595f96758c7e642ecec0c6447a64d02e602c9a4f.jpg)
जैक चार्लटन 85 साल के थे (फाइल फोटो ) इंग्लैंड के नॉर्थम्बरलैंड स्थित अपने पैतृक घर में इस विश्व विजेता खिलाड़ी ने आखिरी सांस ली. उनके निधन से पूरा खेल जगत सदमे में हैं. लंदन.खेल जगत सहित पूरी दुनिया के लिए यह साल…
View On WordPress
#england team#fifa world cup#Jack Charlton#sports news#जैक चार्लटन#फीफा वर्ल्ड कप#फुटबॉल वर्ल्ड कप#स्पोर्ट्स न्यूज
0 notes
Text
वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप: पाकिस्तान पर इंग्लैंड की जीत ने बढ़ाई टीम इंडिया की चिंता
वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप: पाकिस्तान पर इंग्लैंड की जीत ने बढ़ाई टीम इंडिया की चिंता
[ad_1]
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/92549a46f52f30b870d8cbd45bdc36c8/1cd3093a47ca8b0f-5b/s500x750/9040c3e95f33279677a5ea0f5e8d396851026b9e.jpg)
आईसीसी वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप में टीम इंडिया टॉप पर है (फाइल फोटो) तीन मैचों की टेस्ट सीरीज के पहले मैच में इंग्लैंड ने पाकिस्तान को तीन विकेट से मात दे दी.
View On WordPress
#cricket#eng vs pak#england vs pakistan.#icc#ICC World Test Championship points table#sports news इंग्लैंड बनाम पाकिस्तान#team india#आईसीसी टेस्ट वर्ल्ड चैंपियनशिप#क्रिकेट#टीम इंडिया#स्पोर्ट्स न्यूज
0 notes
Text
जुबैर के ALT News को बनाया फैक्ट-चेक का 'चौधरी'... थिंक टैंक को 'बुराई' के लिए दान, सोरोस की 'स्ट्राइक टीम' पहचानिए
नई दिल्ली: लुटियंस के नंबर-1 थिंक टैंक को सरकार ने हिला दिया है। इसकी फॉरेन फंडिंग फ्रीज कर दी गई है। केंद्र सरकार ने (CPR) का एफसीआरए लाइसेंस सस्पेंड कर दिया है। विदेशी चंदा पाने के लिए यह लाइसेंस जरूरी है। यह फॉरेन कॉन्ट्रिब्यूशन रेगुलेशन ऐक्ट यानी एफसीआरए के अधीन आता है। सीपीआर को फंडिंग करने वालों में Namati Inc का नाम भी शामिल है। Namati Inc को दिग्गज अमेरिकी निवेशक जॉर्ज सोरोस की ओपन सोसाइटी फाउंडेशंस (OSF) से पैसा मिलता है। सोरोस OSF के जरिये दुनियाभर के थिंक टैंक और सिविल सोसाइटी ग्रुप्स को वित्तीय मदद मुहैया कराते हैं। सोरोस वही हैं जिन्होंने कुछ दिन पहले पर आरोप लगाया था कि वह लोकतांत्रिक नहीं हैं। सरकार ने उनके बयान पर तीखी प्रतिक्रिया जताई थी। उसने इसे विदेशी धरती से भारत के लोकतांत्रिक ढांचे को कमजोर करने की कोशिश करार दिया था। पीस रिसर्च इंस्टीट्यूट ओस्लो (PRIO) और द पोयंटर इंस्टीट्यूट फॉर मीडिया स्टडीज को भी सोरोस की OSF से वित्तीय मदद मिलती है। द पोयंटर इंस्टीट्यूट फॉर मीडिया स्टडीज ही इंटरनेशनल फैक्ट-चैकिंग नेटवर्क (IFCN) चलाती है। आईएफसीएन ने ही मोहम्मद जुबैर की ऑल्ट न्यूज को इंटरनेट पर फैक्ट-चेक का 'चौधरी' बनाया था। कनेक्शन उलझा ��ै! हमारे सहयोगी चैनल टाइम्स नाउ ने सोरोस के इस पूरे नेटवर्क का पर्दाफाश किया था। सोरोस से जुड़ा संगठन यह भी चाहता था कि जुबैर को नोबेल शांति पुरस्कार मिले। बुधवार को जब सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च का एफसीआरए लाइसेंस सस्पेंड करने की खबर आई तो चैनल ने दोबारा सोरोस के नेटवर्क की कड़ियों को जोड़ा। टैक्स देनदारी को लेकर सीपीआर पर ऐक्शन हुआ है। टाइम्स नाउ की रिपोर्ट के मुताबिक, IFCN ने ऑल्ट न्यूज को 2019 में ��ंटरनेट पर फैक्ट-चेक के लिए स्थापित मीडिया हाउस के रूप में मान्यता दी थी। सोरोस से जुड़े संगठन ने ही 'द वायर' को 'फ्री मीडिया पायनियर' का अवार्ड दिया था। मोदी सरकार के खिलाफ एजेंडा? सीपीआर पर सरकार के ऐक्शन को लेकर टीवी पर चर्चा में शामिल वरिष्ठ पत्रकार राज गोपालन ने यह कदम उठाने के लिए मोदी सरकार की तारीफ की। उन्होंने इस ऐक्शन का कारण भी बताया। टाइम्स नाउ के प्रोग्राम में उन्होंने कहा कि विदेशी चंदे में से कुछ हिस्सा टैक्स के तौर पर सरकार को देना होता है। सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च पिछले पांच साल से ऐसा नहीं कर रही थी। चाणक्यपुरी में बैठकर सीपीआर का एजेंडा सिर्फ मोदी सरकार की नीतियों की आलोचना करना था। यह चीन, सोरोस और कम्युनिस्ट समर्थक संगठन है। जो कुछ भी मोदी सरकार ने किया वह सही है। सीपीआर को Namati Inc के अलावा भी कई विदेशी संस्थानों से डोनेशन मिलता है। आधिकारिक दस्तावेजों के अनुसार, बिल एंड मिलिंडा गेट्स ने थिंक टैंक को अक्टूबर 2022 से दिसंबर 2022 के बीच सबसे ज्यादा दान दिया। द ओक फाउंडेशन और वर्ल्ड रिसोर्सेज इंस्टीट्यूट भी उसे दान देने वाले संस्थानों में शामिल हैं। http://dlvr.it/SkBmhY
0 notes