#राष्ट्रीय निर्देश
Explore tagged Tumblr posts
sarhadkasakshi · 3 months ago
Text
राष्ट्रीय राजमार्ग पर चम्बा में वंचित मार्ग पर पेंटिग को डीएम ने दिए निर्देश 
राष्ट्रीय राजमार्ग पर चम्बा में वंचित मार्ग पर पेंटिग को डीएम ने दिए निर्देश चम्बा: राष्ट्रीय राजमार्ग (NHदेहरादून) के द्वारा चम्बा में जो पेंटिंग की जा रही है, जो वीसी गब्बर सिंह पोस्ट ऑफिस वाला हिस्सा छूट गया था, उस हिस्से पर पेंटिंग करने के लिए जिलाधिकारी टिहरी से आज 11-11- 2024 को जिला कांग्रेस कमेटी के पूर्व अध्यक्ष सूरज राणा, कांग्रेस पार्टी के टिहरी विधान सभा के पूर्व प्रत्याशी नरेंद्र…
0 notes
airnews-arngbad · 4 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ३० जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन • वक्फ सुधारणा विधेयकाचा मसुदा आणि सुधारित विधेयकाला संसदीय समितीची मान्यता • प्रयागराज महाकुंभात मौनी अमावस्येला सात कोटी��हून जास्त भाविकांचं पवित्र स्नान- चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू • लोककला आणि लोकवाद्य शिक्षणासाठी राज्यशासनाकडून विशेष शिष्यवृत्ती योजना जाहीर • विद्यार्थ्यांनी स्क्रीन टाईम कमी करत आपल्यातल्या क्षमतांचा विकास करावा- राज्यपालांचं आवाहन आणि • सर्व शासकीय इमारतींचं विहित मुदतीत सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या ३१ तारखेपासून सुरु होणार आहे. शनिवारी एक फेब्रुवारीला, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत असेल तर दुसरा टप्पा दहा मार्च ते चार एप्रिल पर्यंत चालणार आहे.
संयुक्त संसदीय समितीनं वक्फ सुधारणा विधेयकाच्या मसुद्याला आणि सुधारित विधेयकाला बहुमतानं मान्यता दिली आहे. समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. हा अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासमोर आज सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षातल्या सदस्यांनी या अहवालावर प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. हा अहवाल घाईघाईत स्वीकारल्याचं मत द्रमुकचे नेते डी राजा यांनी व्यक्त केलं असून, तृणमूल काँग्रसचे कल्याण बॅनर्जी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांनी अहवालाच्या विरोधात मतदान केलं आहे.
उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज इथं महाकुंभात मौनी अमावस्येच्या दिवशी काल सायंकाळपर्यंत सात कोटींहून जास्त भाविकांनी पवित्र स्नान केलं. जगातल्या सर्वात मोठ्या या धार्मिक सोहळ्यात तेरा जानेवारीपासून आतापर्यंत २७ कोटींहून जास्त भाविकांनी अमृतस्नान केलं आहे. काल मौनी अमावस्येला अमृत स्नानाच्या दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला, तर ६० जण जखमी झाले. महाकुंभचे पोलीस उप महानिरीक्षक वैभव कृष्णा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बॅरिकेट्स तुटल्यामुळे आखाडा मार्गावर झोपलेले भाविक इतर भाविकांच्या पायाखाली येऊन जखमी झाले असं कृष्णा यांनी सांगितलं. या घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केली आहे. याप्रकरण�� तीन सदस्यीय न्यायालयीन चौकशीची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळानं, राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिज मोहिमेला काल मंजुरी दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या मोहिमेसाठी चोवीस खनिजं निश्चित केली असून, लिथियम, कोबाल्ट आणि निकेलसारख्या खनिजांच्या उत्खनन आणि इतर प्रक्रियांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. ऊस आणि ऊसाच्या मळीपासून उत्पादित झालेल्या इथेनॉलच्या दरांनाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. इंधनात इथेनॉलचं मिश्रण करण्यामुळे परकीय चलनात एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची बचत झाली असून, शेतकऱ्यांनाही चाळीस हजार कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न झाल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी स्क्रीन टाईम कमी करत आपल्यातल्या क्षमतांचा विकास करावा, असं आवाहन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केलं आहे. नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात ते काल बोलत होते. विद्यापीठातून सर्वाधिक गुण घेणाऱ्या, प���भणी इथल्या बी. रघुनाथ आर्टस, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रद्धा हरहरे हिला राज्यपालांच्या हस्ते नांदेड चान्सलर सुवर्ण पदकानं यावेळी सन्मानित करण्यात आलं. दरम्यान, विद्यापीठाच्या २०२३-२४ या वर्षासाठीच्या पुरस्कारांचं वितरण आज होणार आहे. या वर्षीचा जीवन साधना गौरव पुरस्कार परभणी जिल्ह्याच्या झरी इथले सूर्यकांतराव देशमुख यांना जाहीर झाला आहे.
लोककला आणि लोकवाद्य शिक्षणासाठी राज्यशासनानं विशेष शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं ही घोषणा केली, ते म्हणाले… ‘‘महाराष्ट्रातील लोककला, लोकवाद्य शिकू पाहणाऱ्या, आर्थिक टंचाईमुळे ती संधी दुर्दैवाने त्यांची गमावु नये, पहिल्यांदा अशी एक शिष्यवृत्ती योजना वर्षाला २४ विद्यार्थ्यांना, लोककला आणि लोकवाद्य यामध्ये प्रत्येकी पाच हजार रुपये दर महिना अशा प्रकारची शिष्यवृत्ती आज आम्ही घोषित करत आहोत. योजनेचे निकष काय असेल, फॉर्म कसे असतील, योजनेला नाव काय असेल या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये घोषित करु.’’ छत्रपती संभाजीनगर इथं ऑरिक सिटीत आयटी कंपन्यांना ५० एकर जागा लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल, असं शेलार यांनी सांगितलं. यामुळे दरवर्षी दहा हजाराहून अधिक रोजगार निर्माण होतील, याशिवाय ड्रोन उद्योगासाठी देखील प्रयत्न केले जातील, असं ते म्हणाले. ** छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित प्रल्हादजी अभ्यंकर व्याख्यानमालेचा काल समारोप झाला. राष्ट्रवादी ��िचारधारेचा राजकीय प्रवास या विषयावर शेलार यांनी व्याख्यानमालेचं समारोपाचं पुष्प गुंफलं. शहरी नक्षलवाद रोखणं हे आपल्यासमोरचं मोठं आव्हान असल्याचं शेलार यांनी नमूद केलं.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आज शहीद दिन म्हणून पाळण्यात येत आहे. आज सकाळी ११ ते ११ वाजून दोन मिनिटांपर्यंत देशभरात हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मौन पाळण्यात येणार आहे.
राज्यातल्या सर्व शासकीय इमारतींचं विहित मुदतीत सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते. आतापर्यंत राज्यातल्या एक हजार १५७ शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून, उर्वरित ३३२ शासकीय इमारतींवर हे प्रकल्प तातडीने कार्यान्वित करावेत, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, अजित पवार आज बीड दौऱ्यावर येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक त्यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
परभणी इथं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी काल नियोजन समितीची बैठक घेतली. जिल्ह्यात लवकरच सकारात्मक बदल पहायला मिळतील, मानवविकास निर्देशांकात वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, ‘‘सगळ्या अधिकार्यांना सूचना दिल्या आहे, कुठलाही ढिसाळपणा चालणार नाही, आणि जिल्हावासियांना खऱ्या अर्थाने आनंद होईल, जेव्हा हे जे आम्ही नियोजन केलेलंय ते नियोजन येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला दिसेल. मानव विकास निर्देशांक जो आहे तो तिसऱ्या नंबरला आहे, तो वाढवण्याच्या आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतोय. दरडोई उत्पन्न शेतकऱ्यांचं वाढलं पाहिजे, यासाठी प्रयत्न करतोय, अनेक गोष्टी आहेत. दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषदमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे, यासाठी जातीने लक्ष दिलं जाईल.’’
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुषांच्या ट्रायथलॉन स्पर्धेत महाराष्ट्राच्या पार्थ सचिन मिराज यानं कांस्यपदक जिंकलं तर महिलांच्या व्यक्तिगत ट्रायथलॉन स्पर्धेत डॉली पाटीलनं सुवर्ण आणि मानसी मोहितेनं रौप्यपदक पटकावलं. पदक तालिकेमध्ये महाराष्ट्र दोन सुवर्णपदकांसह एकूण चार पदक मिळवत पहिल्या स्थानावर आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यात राबवलेल्या विविध उपक्रमामुळे वार्षिक शैक्षणिक अहवाल पाहणीत जिल्ह्याने छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. याविषयी माहिती देणारा हा वृत्तांत.. “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्दिष्टानुसार आकांक्षित धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सर्वसमावेशक गुणवत्ता विकास कार्यक्��म, मॉडेल स्कूल, परसबाग, रीड धाराशिव, ग्रामशिक्षण केंद्र स्थापना यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित विषयांची वाचनाची सवय लावून वाचन संस्कृतीला चालना दिली. त्यामुळे असर च्या वार्षिक शैक्षणिक अहवालात धाराशिव प्रथम आला आहे.’’
दूध व्यवसायाच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दुग्धव्यवसाय विकास मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत दूध वितरक, केंद्रचालक तसंच राज्यातल्या दुग्धशाळांमधल्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंदर्भातही चर्चा करण्यात आली.
धाराशिव जिल्ह्यात बस अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर १६ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. काल तुळजापूर इथं दर्शन घेतल्यानंतर खासगी बसद्वारे या महिला परत निघाल्या असता, सोलापूर घाटात हा अपघात झाला. जखमींवर धाराशिव इथं उपचार सुरू आहेत.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या थकीत मालमत्ता कराच्या व्याजात कोणतीही सूट मिळणार नाही, असं मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी स्पष्ट केलं आहे. शहरात आतापर्यंत सात कोटी ५३ लाख रुपये मालमत्ता कर प्राप्त झाला आहे. उर्वरित मालमत्ताधारकांना निर्धारित मुदतीत कर भरण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
बीड तालुका पुरवठा विभागानं कामावरून कमी केलेल्या हमालांना पूर्ववत कामावर घेण्यासाठी माथाडी मंडळानं कारवाई करावी, या मागणीसाठी बीड गोदाम हमालांनी माथाडी बोर्डासमोर धरणे आंदोलन सुरू केलं आहे. याबाबत लेखी निवेदन देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे, हे आंदोलन पुकारल्याचं आंदोलकांनी सांगितलं.
धाराशिव जिल्ह्यात ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत कुष्ठरुगण शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी एक हजार २०२ पथकांची स्थापना करण्यात आली असून, घराघरांत जाऊन दोन वर्षांवरील सर्व नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या पथकांना सहकार्य करण्याचं आवाहन आरोग्य सेवा सहाय्यक संचालक डॉ.एम.आर.कोरे यांनी केलं आहे.
0 notes
sharpbharat · 5 days ago
Text
jharkhand Samajwadi Party- डॉ ओम प्रकाश आनंद को मिली बड़ी जिम्मेदारी, सपा प्रमुख ने कोल्हान का बनाया प्रभारी, झारखंड प्रदेश उपाध्यक्ष की भी दी गयी जिम्मेदारी
जमशेदपुर: झारखंड की राजनीति में अपने पैठ को मजबूत करते हुए देश की तीसरी सबसे बड़ी राजनैतिक पार्टी समाजवादी पार्टी ने पुरे कोल्हान प्रमंडल का प्रभार डॉ ओम प्रकाश आनंद को सौपा है.गौरतलब हो कि समाजवादी पार्टी के लखनऊ कार्यालय में पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव ने डॉ ओम प्रकाश आनंद को समाजवादी पार्टी झारखंड प्रदेश का उपाध्यक्ष सहित कोल्हान प्रभारी मनोनीत करने का निर्देश दिया. जिसके अनुरूप डॉ…
0 notes
dainikuk · 7 days ago
Text
मुख्यमंत्री धामी ने महाराणा प्रताप स्टेडियम पहुंचकर 38वें राष्ट्रीय खेलों की विभिन्न व्यवस्थाओं का स्थलीय निरीक्षण कर लिया जायजा
देहरादून: मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ने सोमवार देर शाम महाराणा प्रताप स्टेडियम, देहरादून पहुंचकर 38वें राष्ट्रीय खेलों की विभिन्न व्यवस्थाओं का स्थलीय निरीक्षण कर जायजा लिया। मुख्यमंत्री ने अब तक की व्यवस्थाओं पर संतोष व्यक्त करते हुए राष्ट्रीय खेल हेतु उत्तराखंड आ रहे खिलाड़ियों का भव्य स्वागत किए जाने के निर्देश दिए। मुख्यमंत्री ने कहा 38वें राष्ट्रीय खेलों का आयोजन हमारे राज्य के लिए एक बड़ा…
0 notes
zamania-news · 9 days ago
Text
राष्ट्रीय उत्सव को भव्य रूप से मनाने हेतु दिशा-निर्देश जारी
गाजीपुर। जिले में 26 जनवरी, 2025 को मनाए जाने वाले गणतंत्र दिवस कार्यक्रम को भव्य और उल्लासपूर्ण तरीके से मनाने के लिए जिला प्रशासन द्वारा निम्नलिखित दिशा-निर्देश जारी किए गए हैं। प्रभातफेरी सुबह 7:30 बजे स्कूली बच्चों द्वारा दो भागों में प्रभातफेरी आयोजित की जाएगी। पहली प्रभातफेरी टाउनहाल से प्रारंभ होकर कलेक्ट्रेट त्रिमुहानी पर स��ाप्त होगी और दूसरी पीजी कॉलेज चौराहा से शुरू होकर कलेक्ट्रेट…
0 notes
gnewsportal · 18 days ago
Link
0 notes
vedantbhoomidigital · 26 days ago
Text
एल्गार परिषद के आरोपी महेश राउत को कानून की परीक्षा में बैठने के लिए अंतरिम जमानत मिल गई
राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआईए) की एक विशेष अदालत ने मंगलवार को एल्गार परिषद-माओवादी लिंक मामले में आरोपी महेश राउत को अंतरिम जमानत दे दी, जिससे उन्हें कानून की डिग्री परीक्षाओं में बैठने की अनुमति मिल गई। गिरफ्तारी के बाद से हिरासत में हैं राउत 2018 में, 13 से 30 जनवरी तक राहत दी गई थी। अदालत ने उन्हें 50,000 रुपये का निजी मुचलका जमा करने का निर्देश दिया। विशेष न्यायाधीश चकोर भाविस्कर ने अंतरिम…
0 notes
agra24 · 1 month ago
Text
धौलपुर: घने कोहरे में हादसा, एनएच-44 पर कार ट्रक में घुसी, एक की मौत, दो घायल
Tumblr media Tumblr media
धौलपुर में राष्ट्रीय राजमार्ग-44 पर शुक्रवार सुबह घने कोहरे की वजह से एक दर्दनाक सड़क हादसा हो गया। कोतवाली थाना क्षेत्र में सागरपाड़ा पुलिस चौकी के पास एक तेज रफ्तार कार ट्रक से टकरा गई। इस हादसे में कार ��वार एक युवक की मौत हो गई, जबकि दो अन्य गंभीर रूप से घायल हो गए। हादसे का विवरण हेड कॉन्स्टेबल कृष्ण अवतार के अनुसार, कार चालक महेंद्र रावत (30) निवासी डबरा, जिला ग्वालियर की मौके पर ही मृत्यु हो गई। उनके साथ यात्रा कर रहे 19 वर्षीय प्रसून पुत्र कृष्ण पाल सिंह (उषा कॉलोनी, डबरा) और 24 वर्षीय पारस गुप्ता पुत्र पवन (रघु नगर, डबरा) गंभीर रूप से घायल हो गए। हादसा इतना भीषण था कि कार के परखच्चे उड़ गए। स्थानीय पुलिस और राहगीरों की मदद से घायलों को तुरंत नजदीकी अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उनकी हालत गंभीर बनी हुई है। कोहरे की वजह से बढ़ते खतरे हादसे के संबंध में पुलिस ने बताया कि तीनों युवक नए साल के अवसर पर उत्तराखंड के नैनीताल घूमने गए थे। वापसी के दौरान घने कोहरे और खराब दृश्यता के चलते यह दुर्घटना धौलपुर क्षेत्र में हुई। सड़क सुरक्षा के लिए जरूरी दिशानिर्देश इस दर्दनाक हादसे ने एक बार फिर से कोहरे के मौसम में सुरक्षित ड्राइविंग की आवश्यकता पर जोर दिया है। घने कोहरे के दौरान सड़क पर दुर्घटनाओं को टालने के लिए निम्नलिखित सुझाव दिए गए हैं: स्पीड कम रखें: कोहरे में गाड़ी की गति धीमी रखें ताकि अचानक रुकावटों से बचा जा सके। फॉग लाइट का इस्तेमाल करें: वाहन में लगे फॉग लाइट का उपयोग करें ताकि सामने और पीछे के वाहनों को आपकी उपस्थिति का संकेत मिले। दूरी बनाए रखें: अपने वाहन और सामने चल रहे वाहन के बीच पर्याप्त दूरी बनाए रखें। हॉर्न का उपयोग करें: जरूरत पड़ने पर हल्के हॉर्न का उपयोग करें ताकि अन्य वाहन चालक सतर्क रहें। मोबाइल का उपयोग न करें: वाहन चलाते समय ध्यान भटकाने वाले उपकरणों से दूर रहें। प्रशासन का बयान इस हादसे के बाद, आगरा के पुलिस के एक अधिकारी ने बताया, "सर्दियों में कोहरे के कारण होने वाली दुर्घटनाओं को रोकने के लिए जागरूकता अभियान चलाए जा रहे हैं। वाहन चालकों को सुरक्षित ड्राइविंग के निर्देश दिए जा रहे हैं।" स्थानीय लोगों की अपील आगरा टूरिस्ट वेलफेयर चैंबर के अध्यक्ष प्रहलाद अग्रवाल ने कहा, "ऐसे हादसे दुखद हैं। प्रशासन और नागरिकों को मिलकर कोहरे के मौसम में अतिरिक्त सावधानी बरतने की जरूरत है।" यह हादसा न केवल सर्दियों के दौरान सड़क सुरक्षा की अनदेखी के गंभीर परिणामों को उजागर करता है, बल्कि लोगों को सतर्क रहने और सभी सुरक्षा उपाय अपनाने की भी याद दिलाता है। Read the full article
0 notes
nwnews24 · 1 month ago
Link
डाक्टरों की नियुक्ति: मुख्यमंत्री के निर्देश पर 7 स्पेशलिस्ट व 35 चिकित्सा अधिकारियों की नियुक्ति, राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन ने जारी किया आदेश
0 notes
narmadanchal · 1 month ago
Text
अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभा की राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक में अनेक निर्णय लिये
इटारसी। अखिल भारतीय माहेश्वरी महासभा राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक में अनेक निर्णय लिये गये हैं। उपसभापत�� मध्यांचल विजय राठी ने बताया कि अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभा के बैठक में समाज बंधुओं के सर्वांगीण विकास हेतु कई निर्णय सदन में सर्वसम्मति से लिए गए। महासभा के ट्रस्टों के साथ 19 सहयोगी ट्रस्ट बनाए जो पारिवारिक ट्रस्ट 25 लाख प्रतिवर्ष तीन वर्ष तक महासभा के निर्देश अनुसार शिक्षा, स्वास्थ्य,…
0 notes
jagoindiajagonews · 2 months ago
Text
Jaipur Accident News: जयपुर-अजमेर नेशनल हाईवे पर भीषण हादसा, कई वाहनों में आग लगी, 5 की मौत, 40 घायल, CM भजनलाल पहुंचे घटनास्थल l Car Truck accident l Ajmer highway l Bhajanlal sharma l Rajasthan l Bhankrota accident news जयपुर-अजमेर राष्ट्रीय राजमार्ग पर शुक्रवार सुबह एक भीषण हादसा हो गया. इसमें ट्रक और बस सहित कई वाहनों में आग लगने से कम से कम 5 लोगों की मौत हो गई और लगभग 40 अन्य घायल हो गए.
सीएम भजनलाल ने लिया घटनास्थल का जायजा
जयपुर अजमेर हाईवे पर हुए भीषण हादसे पर मुख्यमंत्री भजन लाला शर्मा ने कहा, “मैं अस्पताल जाकर भी आया हूं. जहां मैंने अस्पताल के सभी अधिकारियों को तुरंत इलाज के निर्देश दिए हैं. सरकार इस घटना के संबंध में जो बन पड़ेगा वो करेगी, इलाज में भी हम सहयोग करेंगे. जो इस घटना में हताहत हुए हैं उन सभी के परिजनों को ईश्वर शक्ति दे. हमने एक हेल्पलाइन नंबर भी जारी किया है जिसके माध्यम से सूचना दी जाएगी. अभी तक 4 लोगों की मृत्यु हुई है. लगभग 35 लोग घायल हैं जिनका इलाज जारी है.
Jaipur #JaipurNews #accident #bhankrota #bhankrotaaccident #caraccident #Highways #BhajanlalSharma #rajasthan #accidentnews
0 notes
airnews-arngbad · 6 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 28 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २८ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडमध्ये देहरादून इथल्या महाराणा प्रताप मैदानावर ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करणार आहेत. अनेक केंद्रीय मंत्री, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय खेळाडू या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहेत. उत्तराखंडमधल्या आठ जिल्ह्यातल्या ११ शहरांमध्ये १४ फेब्रुवारी पर्यंत या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी २६ जानेवारीला उधमसिंगनगर मधल्या गोलापूर इथं आयोजित करण्यात आलेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत मणिपूर आणि महाराष्ट्रानं पदकांची कमाई केली.
दरम्यान, ओडिशामध्ये आज उत्कर्ष ओडिशा या मेक इन ओडिशा परिषदेचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. ही परिषद प्रामुख्याने जागतिक गुंतवणुकीच्या दृष्टीने आयोजित करण्यात आली आहे.
एक देश एक निवडणूक या अंतर्गत देशपातळीवर एकाचवेळी निवडणूक घेण्यावर भर दिला जात असून, तरुणांनी त्यावर सविस्तर चर्चा करावी, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. लोकशाहीमध्ये अशी चर्चा होण्याची गरज असून, तरुणांनी यात सहभागी व्हावं, असं ते म्हणाले.
देशात लोहमार्गांच्या जाळ्यातील २३ हजार किलोमीटरहून अधिक मार्गांवरून ताशी १३० किलोमीटर वेगानं रेल्वेगाड्या धावू शकतील अशा पद्धतीनं या मार्गांचं आधुनिकीकरण करून भारतीय रेल्वेनं एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याचबरोबर ताशी ११० किलोमीटरपर्यंत वेगानं गाड्या नेण्यास पूरक ठरावेत या उद्देशानं ५४ हजार किलोमीटर मार्ग अद्ययावत करण्यात आल्याचं, भारतीय रेल्वेकडून सांगण्यात आलं. याशिवाय रेल्वेमार्गांवर आधुनिक सिग्नलिंग प्रणाली बसवणं, काही धोकादायक ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी कुंपण घालणं अशा कामांचाही रेल्वे मार्गांच्या आधुनिकीकरणाच्या कामांमध्ये समावेश करण्यात आलं आहे.
सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख पाच राज्यांना मागे टाकत महाराष्ट्रानं अव्वल स्थान मिळवलं आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. राज्यात नोंदणी झालेल्या सुमारे सात लाख ६५ हजार शेतकऱ्यांपैकी तीन लाख ६९ हजार शेतकऱ्यांकडून सात लाख ८१ हजार ४४७ मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे. ही खरेदी इतर राज्यांच्या तुलनेनं सर्वाधिक आहे. येत्या ३१ तारखेपर्यंत खरेदी चालू राहणार असल्यानं सोयाबीन खरेदीच्या आकडेवारीत मोठी वाढ दिसेल. गरज भासली तर केंद्र सरकारकडे खरेदीसाठी मुदत वाढवून मागीतली जाईल, असं रावल यांनी सांगितलं.
राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी काल पुण्यात जीबीएस या आजाराबाबत आढावा बैठक घेतली. या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णाचं प्रमाण मोठं असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. या आजारामागची कारणं शोधावीत, पाणीपुरवठा स्रोतांची, टँकरमधल्या पाण्याची तपासणी करावी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावं तसंच अन्य सर्वंकष उपाययोजना कराव्यात असे निर्देश आबीटकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले. जीबीएसच्या रुग्णांवर पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
राज्यातल्या विद्यापीठांमध्ये कला आणि नाट्यशास्त्र विभागांना अतिरिक्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. अहिल्यानगर इथं काल शंभराव्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात ते बोलत होते. संमलेनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले, मोहन जोशी, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. अहिल्यानगर इथं सांस्कृतिक संकुल उभारण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचं राम शिंदे यावेळी म्हणाले. गेले तीन दिवस रंगलेल्या या नाट्य संमेलनात नाट्यदिंडी, विविध नाट्यप्रयोग, नृत्य गायन असे अनेक सांस्कृतिक कार्यक्र�� घेण्यात आले.
नांदेड इथं जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्या अंतर्गत काल ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कल्याण मिनगिरे यांच्या हस्ते झालं. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने शासन स्तरावर मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येतो. त्यामुळे प्रत्येकाने यामध्ये सहभाग नोंदवावा, असं आवाहन निमगिरे यांनी केलं.
बुलडाणा इथं अपंग निवासी शाळा आणि पुनर्वसन केंद्रात प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राचं लोकार्पण केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झालं. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगाना आवश्यक साहित्य जिल्ह्यातच सहज आणि कमी वेळेत उपलब्ध होणार असल्याचं जाधव यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या हस्ते ४७ दिव्यांगांना तीन लाख ५१ हजार रुपयांचं साहित्य वाटप करण्यात आलं.
बर्ड फ्लू आजारासंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली नाही, असा खुलासा नांदेडच्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. यासंदर्भात एक चित्रफित पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले यांनी जारी केली आहे.
0 notes
sharpbharat · 1 month ago
Text
Jamshedpur meeting of national minority education commission : राष्ट्रीय अल्पसंख्यक शैक्षणिक संस्थान आयोग के अध्यक्ष ने उपायुक्त समेत अन्य पदाधिकारियों के साथ की बैठक, अल्पसंख्यक सहायता प्राप्त संस्थानों में शिक्षक के रिक्त पदों को अगले तीन महीने मे भरे जाने का दिया गया निर्देश
जमशेदपुर : जमशेदपुर के डीसी ऑफिस (समाहरणालय सभागार) में राष्ट्रीय अल्पसंख्यक शैक्षणिक संस्थान आयोग के अध्यक्ष डॉ शाहिद अख्तर ने उपायुक्त अनन्य मित्तल, जिला कल्याण पदाधिकारी शंकराचार्य समद, जिला शिक्षा अधीक्षक आशीष पांडेय, जिला शिक्षा पदाधिकारी मनोज कुमार और जिले में अवस्थित प्रारंभिक एवं माध्यमिक अल्पसंख्यक सहायता प्राप्त विद्यालय, कॉलेज के सचिव, प्राचार्य व समिति के सदस्य के साथ बैठक किया. बैठक…
0 notes
dainikuk · 18 days ago
Text
26 जनवरी को राष्ट्रीय खेलों की झांकी होगी आकर्षण का केंद्र, उद्धघाटन समारोह को भी खास बनाने के निर्देश
देहरादून। 28 जनवरी को होने वाले 38वें राष्ट्रीय खेलों के उद्घाटन समारोह को ऐतिहासिक बनाने की पूरी तैयारी की जा रही है। खेल मंत्री रेखा आर्या ने गुरुवार को उच्च अधिकारियों निर्देश दिए हैं कि यह आयोजन ऐसा होना चाहिए जिससे भविष्य के लिए यह एक उदाहरण बन जाए । रजत जयंती खेल परिसर स्थित खेल सचिवालय में आयोजित उच्चाधिकारियों की बैठक में खेल मंत्री रेखा आर्या ने उद्घाटन समारोह के पूरे कार्यक्रम की…
0 notes
zamania-news · 11 days ago
Text
राष्ट्रीय बालिका दिवस पर जागरूकता अभियान और मेले का आयोजन
गाजीपुर। राष्ट्रीय बालिका दिवस के अवसर पर जिला प्रशासन और महिला कल्याण विभाग द्वारा जागरूकता अभियान चलाया गया। जिला प्रोबेशन अधिकारी ने जानकारी दी कि निदेशक महिला कल्याण विभाग और जिलाधिकारी के निर्देश पर जिला बाल संरक्षण इकाई और चाइल्ड लाइन के कार्मिकों ने जनपद के विभिन्न क्षेत्रों में जागरूकता अभियान चलाया। ग्राम सकरा, भटौली, जमालपुर, गंगाविशुनपुर, सामुदायिक स्वास्थ्य केन्द्र देवकली और मरदह तथा…
0 notes
rightnewshindi · 2 months ago
Text
LG ने दिए अवैध बांग्लादेशी घुसपैठियों के खिलाफ सख्त आदेश, जानें क्या है मुस्लिम प्रतिनिधियों की मांगें
Delhi News: दिल्ली के उपराज्यपाल कार्यालय ने मुख्य सचिव और पुलिस आयुक्त को राष्ट्रीय राजधानी में रह रहे अवैध बांग्लादेशी घुसपैठियों के खिलाफ सख्त कार्रवाई शुरू करने के निर्देश दिए हैं। इस संबंध में दो महीने का विशेष अभियान चलाने की योजना बनाई गई है, जिसके तहत अवैध बांग्लादेशी निवासियों की पहचान कर समयबद्ध तरीके से नियमों के तहत कार्रवाई की जाएगी। उपराज्यपाल कार्यालय से जारी जानकारी के अनुसार…
0 notes