#रत्नागिरी.
Explore tagged Tumblr posts
Text
Ratnagiri : माध्यमिक शिक्षक पतपेढीचा अनोखा उपक्रम, ज्येष्ठ भागधारक सभासद बनले प्रमुख अतिथी
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ नागरिकांचा प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान करण्यात आला आहे. अध्यक्ष सागर पाटील यांनी दहा टक्के लाभांश व विशेष दिवाळी बोनस जाहीर केल्याने सभासदांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. महाराष्ट्र टाइम्स.कॉमरत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा रत्नागिरी, प्रसाद रानडे : सहकारी…
View On WordPress
#annual meeting of patsansatha#ratnagiri patsanstha#Ratnagiri Sindhudurg#कर्मचारी पतसंस्था#ज्येष्ठ भागधारक#माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था#रत्नागिरी जिल्हा पतसंस्था
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 16 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १६ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
सिंगापूरचे अध्यक्ष थरमन षण्मुगरत्नम भारत दौर्यावर आले असून, राष्ट्रपती भवनात आज त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदी आणि षण्मुगरत्नम यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा होणार आहे.
मुंबई, चेन्नई,कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद, कोचिन आणि अहमदाबाद विमानतळांवर जलदगती इमिग्रेशन म्हणजे देशप्रवेश प्रवासी विश्वास यंत्रणेचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. या यंत्रणेमुळे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या इमिग्रेशन सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास सहज आणि विनाअडथळा होण्यासाठी मदत होईल. या प्रणालीची अंमलबजावणी देशातल्या २१ विमानतळांवर केली जाणार आहे.
मकर संक्रांतीच्या पुण्यपर्व काळात प्रयागराज इथं आयोजित महाकुंभमेळ्यात आतापर्यंत सुमारे साडेतीन कोटी लोकांनी अमृत स्नान केलं आहे. या मेळ्यात सरकार एकूण स्वच्छता तसंच भाविकांसाठी स्वच्छ आणि दर्जेदार जेवण पुरवण्यावर विशेष लक्ष देत आहे. या भव्य आणि दिव्य कुंभमेळ्यानं जगभराचं लक्ष वेधून घेतलं असून यात भाग घेण्यासाठी दहा देशांच्या एकवीस सदस्यांचं पथक आज संगमावर पवित्र स्नान करणार आहे.
महाराष्ट्र राज्य सीईटी परीक्षेसाठीच्या ‘अटल’, या ऑनलाइन नोंदणी प्रणालीचं उद्घाटन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल झालं. राज्य सामाय��क प्रवेश कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षांचा सराव करता यावा म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
राज्यात काल अन्न आणि औषध प्रशासन विभागाने एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबवली. यावेळी विविध ठिकाणाहून दुधाचे एक हजार ६२ नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले. यामध्ये विविध ब्रान्डच्या दुधाचे ६८० पाउच तसंच पिशवी पॅकिंग आणि ३८२ सुट्या स्वरूपातील दुधाचा समावेश आहे. या तपासणी नमुन्यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्याचं, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं.
केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाच्या वतीनं, डिजीटल इंडिया आपले सेवा केंद्र, हा नवीन पथदर्शी प्रकल्प राज्यात सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती मोबाईल व्हॅनला काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आलं. या प्रकल्पात प्रत्येक ग्रामपंचायतीत एक डिजीटल इंडीया सेवा केंद्र बनवण्यात येणार असून, यात बॅंक ग्राहक सेवा केंद्र, आधार अद्ययावतीकरण केंद्र यांचीही सेवा उपलब्ध असेल. या प्रकल्पाबद्दल जनमानसात जागृती व्हावी यासाठी जिल्ह्य��तल्या सर्व ८७० ग्रामपंचायतीत एक डिजीटल प्रचार रथ फिरणार आहे.
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिमेत ३४ क्षयरुग्ण आढळले, अशी माहिती, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र गावडे यांनी दिली. या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी १९ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११८ वा भाग आहे.
चौदाव्या झेप साहित्य संमेलनाचं आयोजन येत्या एकोणीस तारखेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज इथं करण्यात आलं आहे. संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान तसंच साप्ताहिक झेप यांच्या वतीनं कवियित्री हरणाबाई जाधव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे संमेलन आयोजित केलं जातं. या संमेलनात कविसंमेलन, परिसंवाद अशा कार्यक्रमांसह झेप पुरस्कांरांचं वितरण केलं जाणार आहे.
खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला सं��ांनी विजयी घोडदौड सुरु ठेवत उपान्त्य पूर्व फ��रीत प्रवेश केला आहे. भारतीय पुरुष संघानं काल पेरु संघाचा ७०- ३८ असा, तर महिला संघानं इराणचा १०० - १६ अशा मोठ्या गुण फरकाने पराभव केला.
तेविसाव्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल बारामती इथं करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं आयोजित होणाऱ्या कबड्डी, खोखो, कुस्ती आणि व्हॉलीबॉल या चार राज्यस्तरीय स्पर्धांसाठी दिले जाणारे ७५ लाख रुपयांचं अनुदान वाढवून एक कोटी रुपये करण्याची घोषणा पवार यांनी यावेळी केली. स्पर्धेत १६ महिला आणि १६ पुरुष संघ आणि ६०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.
एकोणवीस वर्ष मुले मुली गटातील राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचं काल नांदेड इथं शानदार सोहळ्यात उद्घाटन झालं. देशभरातून आलेल्या सर्व राज्याच्या संघानी आपापल्या राज्याच्या झेंडा फडकवत संचलन केलं.
0 notes
Text
hi ganesh पोळ 8208935499
मेरी पत्नी राशन कार्ड कि पावती नही दे रहे है.
दोबारा नही देते हैं घर बदलते समय गुम हो गयी
रत्नागिरी राजापूर तहसीलदार ऑफिस
तलाठी, नायब तहलसीदार, ऑफिस असिसिडेन्ट 8 साल घुमा रहे. गणेश पोळ (सामाजिक कार्यकर्ते
0 notes
Text
युवक के सपने आकर मदद मांग रही थी लाश, पुलिस मौके पर पहुंची तो उड़ गए होश; जानें क्या है पूरा मामला
युवक के सपने आकर मदद मांग रही थी लाश, पुलिस मौके पर पहुंची तो उड़ गए होश; जानें क्या है पूरा मामला #news #viral #trending #update #newspaper #breakingnews #currentaffairs #dailynews #newsletter #newspapers #newsupdate #People #Media #info #Journalism
Maharashtra News: महाराष्ट्र के रत्नागिरी से एक चौका देने वाला मामला सामने आया है। जहां एक लाश युवक के सपने में आकर मदद मांगती थी। वहीं, जब पुलिस ने युवक द्वारा बताई जगह पर जाकर छानबीन की तो सब हैरान रह गए। वैसे तो ये कहानी बिलकुल फिल्मी लगती है, लेकिन कभी-कभी ऐसा लगता है कि ये हकीकत भी हो सकती है। फिलहाल, पुलिस शव को कब्जे में लेकर गहनता से मामले की जांच कर रही है। मामला जिले के भोस्ते घाट का…
0 notes
Text
Pune : पुण्याचा भिडे पूल पाण्याखाली, नाशिक, कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात मुसळधार पाऊस
एमपीसीन्यूज – राज्यात बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर ठिकठिकाणी(Pune ) मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. पुण्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. आज हवामान खात्याने पुण्यासह सातारा आणि रायगडला रेड अलर्ट दिला आहे.तर नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे ,रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात आज सकाळपासून शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. खडकवासला धरण…
0 notes
Text
खेड - अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी +91 7400408096. +917400408071 वर कॉल करा.
पत्ता - दुकान क्रमांक 5 बहार कमर्शियल कॉम्प्लेक्स, भरणे नाका खेड, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी 415621 . . . #hospital #hospitality #hospitalitywithresponsibility #hospitalstaff #hospitalmanagement #hospitallife🏥 #highqualityservice #bestservices #medical #medicalfield #expertdoctors #healthcare #healthcareworkers #healthcareexcellence #healthcareforall #wellness #patientsafety #patientcare #higenic #safe #health #doctor #nurse #doctors #medico
0 notes
Video
youtube
रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणे पिछाडीवर..
0 notes
Text
बुद्धजयन्तीमा नेपालदेखि श्रीलंकासम्म आर्मीको ‘हार्टफुलनेस राइड’
काठमाडौँ , १० बैशाक । तीन देश श्रीलंका, भारत र नेपालको संयुक्त आयोजनामा बुद्धजयन्तीको दिनबाट ‘हार्टफुलनेस राइड’ (त्रिपक्षीय बाइक एक्सपिडिसन) सञ्चालन हुने भएको छ । बाइक राइड नेपालको लुम्बिनीबाट सुरु हुनेछ भने भारत हुँदै अधिकांश धार्मिकस्थल गोर्कपुर, कुसिनारा, सारनाथ, वैशाली, नालंदा, बुद्धगया, राजगिरि, कलकत्ता, काराकोरम, बालाशोर, रत्नागिरी, ओडिसा, उदयगिरी, विशाखापट्टनम, मछलीपट्टनम र चेन्नई सम्म…
View On WordPress
0 notes
Text
ऐन दिवाळीत तरुणाचं टोकाचं पाऊल, गृहप्रवेश करण्याआधीच नवीन घरात आयुष्य संपवलं, कुटुंबाचा आक्रोश
रत्नागिरी: ऐन दीपोत्सवाच्या तोंडावरच घरातील कर्त्या एकुलत्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा येथे बांधकाम सुरु असलेल्या घरातील बेडरुममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचा दुर्दैवी घटना घडली आहे. राकेश वामन आलीम (20,रा.सांडेलागवण खालचीवाडी,रत्नागिरी) असे या युवकाचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, राकेश आणि त्याचे वडील हे दोघेही…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान विमा योजनेच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन वेगवेगळ्या अपघातात ८ भाविकांचा मृत्यू
आणि
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम
****
पंतप्रधान विमा योजना सुरू राहणार असून या योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सुरू ठेवण्यावर सरकारनं शिक्कामोर्तब केलं. या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हण��ले –
प्रधानमंत्री फसल बीमा योजना उसका एनहांसमेंट उसके अलोकेशन को एनहा��्स किया गया। 69,515 करोड किया गया। और ये जिस तरह का अभी तक का अनुभव आया है, जिस तरह से इस स्कीम मे युटीलायजेशन, जिस तरह से रिस्पॉन्स मिला है, जैसे किसानों के जीवन में जो रियल परिवर्तन आया है इस स्कीम से उसके कारण इस ॲलोकेशन को एनहांस किया गया है।
गेल्या आठ वर्षांच्या काळात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक लाख ७० हजार कोटी रुपये वाटप करण्यात आलं असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या वर्षातला पहिला निर्णय शेतकरी हिताचा घेतल्याचं नमूद केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची पीकं अधिक सुरक्षित होतील, आणि नुकसानाची भीती कमी होईल, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज गडचिरोलीत लॉईड्स मेटल कंपनीच्या डीआरआय प्रकल्पाच्या कोनशीलेचं अनावरण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. या जिल्ह्यात सर्वार्थाने मोठं परिवर्तन दिसून येत असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
कोणसरीचा हा जो प्रकल्प, ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. अनेक प्रकल्पांचा आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे. दहा हजार लोकांना रोजगार मिळालाय. पाच हजारांना अजून दहा महिन्यांमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपलं जे स्वप्न आहे की, गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं, त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉईड्स मेटल कंपनीची शाळा, रुग्णालय, कर्मचारी निवासस्थानं, जिमखाना आणि बालोद्यान आदी उपक्रमांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं.
दरम्यान, अहेरी ते गर्देवाडा या बस सेवेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ही बससेवा सुरू होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले –
मला अतिशय आनंद आहे कारण हा जो सगळा भाग आहे, या भागांमध्ये वर्षानुवर्ष धुळणवळणाची साधनं नव्हती. रस्ते नव्हते. आणि माओवाद्यांचा डॉमिनन्स असलेला असा हा भाग होता. आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम ��रत त्यांचा डॉमिनन्स संपवलाय. आणि आपल्या सगळ्या विभागांनी या ठिकाणी प्रशासनाने चांगलं काम केलं. रस्त्याचे काम असेल पीडब्ल्यूडी ने केलेलं पुलाचं काम असेल याच्यामुळे थेट आता छत्तीसगडला आपण जोडले गेलो आहोत. आणि ७५ वर्षानंतर पहिल्यांदा फर्स्ट सेवा या भागामध्ये सुरू होतेय. लोकांना एक मोठी सुविधा मिळते.
नक्षल चळवळीच्या नेत्या ताराक्का आणि त्यांच्या १० सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलं. या सर्वांच्या पुनर्वसनाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. नक्षल चळवळीचा बिमोड करणाऱ्या सी सिक्स्टी सैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसंच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात या योजनांच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गोरे बोलत होते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील निकषात बदल करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात येईल, जेणेकरुन कामात सुलभता निर्माण होईल. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पुढील कामे मंजूर करण्यासाठी बाह्य वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत घेण्याबाबत प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
कृत्रिम बुद्धीमत्ता- आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले एआय धोरण तयार करा, असे निर्देश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी दिले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचा शेलार यांनी आज आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या सुमारे १० किमी अंतरावर असलेल्या सांकशी गडावर शिवभक्तांना पाण्याचे टाके साफसफाई करताना शिवकालीन तीन शिल्प मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्ती काळाच्या ओघात पाण्याच्या टाक्यातील मातीच्या गाळात रुतून लुप्त झाल्या होत्या. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सेवेकरी आणि धारकरी शिवभक्त गेली अनेक ��र्षे गड संवर्धन मोहीमा राबवून विविध गड किल्ले यांची साफसफाई करून आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करतात. आजपर्यंत गडावर ४६ संवर्धन मोहिमा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून राबविण्यात आल्या आहेत.
****
नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनासाठी जातांना झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात ८ भाविक ठार झाले. जालना जिल्ह्यात धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळा इथं महामार्गावर नादुरुस्त झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी भरधाव कार मागून धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले चार जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. आज दुपारी दोन वाजता हा अपघात घडला. अपघातग्रस्त कारमध्ये सहाजण होते. यातल्या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांसह एका ११ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या अपघातातील मृत आणि जखमी सर्वजण छत्रपती संभाजीनगर इथले रहिवासी आहेत. ते अक्कलकोटहून छत्रपती संभाजीनगरला परतत होते.
अन्य एका अपघातात सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोटमधील मैंदर्गी इथं भाविकांची चारचाकी गाडी आणि ट्रकची धडक होऊन चार भाविक जागेवरच ठार झाले तर सात जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महीला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. हे सर्वजण अक्कलकोटहून गाणगापूरला दर्शनासाठी जातांना हा अपघात झाला. गंभीर भाविकांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.
****
विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय आणि अन्य वाङमय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली, विदर्भातील प्रसिद्ध लेखकांसह नवोदित लेखकांच्या पुस्तकांना तसेच पाच राज्यस्तरीय पुरस्कार यावेळी दिले जातील. यामध्ये कुसुमान���ल स्मृती समीक्षा पुरस्कार संजय आर्वीकर यांच्या ‘आत्मप्रकाश’ या ग्रंथाला तर स्वर्गीय गोपाळराव मुकुंदराव देशपांडे स्मृती संपादन पुरस्कार सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर यांच्या ‘वाङ्मयीन युगांतर आणि श्री. पु. भागवत’ या ग्रंथास प्राप्त झाला आहे. येत्या १४ जानेवारीला हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
****
‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमात रत्नागिरी राज्यात प्रथम ठरला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या भोवतीचं वातावरण तणावरहीत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘एक्झाम वॉरियर्स’ चळवळ सुरु केली आहे. त्याचाच भाग असलेल्या 'परीक्षा पे चर्चा' उपक्रमात २८ डिसेंबर रोजी रत्नागिरी राज्यात शून्यावर होता. मात्र दोन दिवसाच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी प्राथमिक तसंच माध्य���िक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तसंच सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेवून या कामास गती दिली. दोन दिवसात झालेल्या कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात जिल्ह्यातील ७८ हजारावर विद्यार्थी, सव्वा आठ हजारावर शिक्षक आणि सुमारे साडे चार हजार पालकांचा सहभाग राहिला आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून दोन दिवसीय विद्वत परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या उपस्थितीत परिषदेचं उद्घाटन होईल. या परिषदेत अहिल्याबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकणारे तज्ञांचे व्याख्यान, तसंच नाट्य प्रयोग सादर केले जाणार आहेत.
****
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशचे एकोणसाठावे प्रदेश अधिवेशन उद्यापासून लातूर इथं होणार आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात शुक्रवारी दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. अधिवेशनात सर्व नागरिकांनी उत्साहपूर्वक येणाऱ्या सर्व प्रतिनिधींचे स्वागत करावे आणि अधिवेशनात सहभाग घ्यावा, असं आवाहन स्वागत समिती अध्यक्ष प्रमोद मुंदडा यांनी केलं आहे.
****
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत हिंगोली इथं शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन आज जिल्हा सांख्यिकी उपसंचालक एस.एम.रचावाड यांच्या हस्ते झालं. हा उपक्रम येत्या १५ जानेवारीपर्यंत वाचन पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
****
बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड मार्फत ‘१०० दिवसांचे लक्ष्य अंतर्गत’ विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी आणि तयार असलेले जात वैधता प्रमाणपत्र समिती स्तरावरून निर्गमित करण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. या विशेष शिबिराचा जास्तीत जास्त अर्जदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
MangoBazaar च्या चॅनेलवर स्वागत आहे! 🌟 आजच्या व्हिडिओमध्ये, आम्ही आंब्याच्या जगात खोलात जाऊन एक महत्वाचा विषय उघड करणार आहोत - मूळ रत्नागिरी-देवगड हापुस (अल्फान्सो) आणि कर्नाटक हापुस यांच्यातील भेद कसा ओळखायचा. 🥭💡 आंब्याचा मौसम पूर्ण बहरात असताना, तुम्ही काय खरेदी करत आहात हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे!
या व्हिडिओमध्ये, आपण पाहू:
- रत्नागिरी-देवगड हापुसची अनोखी वैशिष्ट्ये.
- खरी गोष्ट ओळखण्यासाठी टिप्स आणि युक्त्या.
- कसे काही आंबा व्यापारी अधिक नफा मिळविण्यासाठी ग्राहकांना गृहीत धरून कर्नाटकचे आंबे मूळ रत्नागिरी
-देवगड अल्फान्सो म्हणून विकत आहेत याची अंतर्दृष्टी.
- तुम्ही खरे अल्फान्सो आंबे मिळविण्यासाठी काय करू शकता.
फसवणूकी��ा बळी पडू नका! उन्हाळ्याच्या खऱ्या चविचा आनंद घेण्याचे रहस्य जाणून घ्या. 🌞🌳 अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा.
www.magobazaar.in
+91-8412037393
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#maharashtra #marathinews #summer #maharashtranews #trending #mangoseason #marathibreakingnews #holi2024 #devgadhapus #ratnagiri #pune
How to recognize Devgad Ratnagiri vs Karnataka Mango? I Buy Online Mangoes In Pune I
Welcome to MangoBazaar Youtube channel! 🌟 Your Top online mango delivery in Pune. Today, we're diving deep into the world of mangoes to uncover a topic that has puzzled many - How to distinguish between the Original Ratnagiri-Devgad Alphonso mangoes and the Karnataka Alphonso. 🥭💡 With mango season in full swing, it's crucial to know what you're buying!
In this video, we'll explore:
- The unique characteristics of Ratnagiri-Devgad Alphonso and Karnataka Alphonso.
- Tips and tricks to identify the real deal.
- An insight into how some mango traders may mislead customers for a higher profit by selling Karnataka mangoes as the original Ratnagiri-Devgad Alphonso.
- What you can do to ensure you're getting authentic Alphonso mangoes.
Don't fall for fraud! Learn the secrets to enjoying the genuine taste of summer. 🌞🌳 Subscribe to our channel for more informative videos, and hit the bell icon to stay updated!
www.magobazaar.in
+91-8412037393
0 notes
Text
महाराष्ट्र की किन सीटों पर बीजेपी, शिवसेना, एनसीपी में खींचतान? अमित शाह ही निकालेंगे सलूशन
मुंबई: बीजेपी और एकनाथ शिंदे शिवसेना के बीच ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नासिक, संभाजीनगर और धाराशिव सहित छह लोकसभा सीटों को लेकर गतिरोध जारी है। समस्या को सुलझाने के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस के बीच अब तक तीन दौर की बातचीत हो चुकी है, लेकिन कोई सहमति नहीं बन पाई है। दोनों ही दल इन सीटों पर जीत की संभावना का दावा करते हुए अपने रुख पर अडिग हैं। दोनों दलों के अंदरूनी सूत्रों ने बताया कि सीएम शिंदे और डिप्टी सीएम फडणवीस ने संकेत दिया है कि अब इसका समाधान केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के हस्तक्षेप के बाद ही निकल पाएगा।छह सीटें कौन सी?इन छह सीटों में से जून 2022 में विभाजन के बाद ठाणे पर शिवसेना यूबीटी का, पालघर पर शिवसेना (एकनाथ शिंदे के नेतृत्व में) का, रत्नागिरी-सिंधुदुर्ग पर शिवसेना यूबीटी का, नासिक पर एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली शिवसेना का, हाल तक उस्मानाबाद कहे जाने वाले धाराशिव पर शिवसेना यूबीटी और संभाजीनगर पर एआईएमआईएम का कब्जा है।ठाणे सीट छोड़ने को तैयार नहीं शिंदेबीजेपी ने ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, संभाजीनगर और नासिक पर दावा किया है, जबकि शिंदे गुट भी इन सीटों पर अपना दावा ठोक रहा है। दोनों ही दल मोदी लहर और मोदी की गारंटी पर सवार होकर अपनी जीत की संभावनाओं का दावा करते हैं। सीएम शिंदे प्र��िष्ठा का सवाल मानकर ठाणे सीट छोड़ने को तैयार नहीं हैं। ठाणे सीएम शिंदे का गृह क्षेत्र है। दूसरी ओर बीजेपी का कहना है कि शिवसेना में विभाजन के बाद शिंदे गुट के पास शिवसेना यूबीटी के वर्तमान सांसद राजन विचारे को टक्कर देने के लिए कोई मजबूत उम्मीदवार नहीं है।रत्नागिरी-सिंधुदुर्ग को लेकर शिंदे पर भारी दबावउद्योग मंत्री उदय सामंत और उनके भाई किरण सामंत का रत्नागिरी-सिंधुदुर्ग सीट बीजेपी के लिए न छोड़ने को लेकर सीएम शिंदे पर भारी दबाव है। उनका कहना है कि इस सीट पर अपनी पार्टी का उम्मीदवार खड़ा करना चाहिए। लेकिन बीजेपी के पूर्व केंद्रीय मंत्री नारायण राणे खुद इस सीट से उम्मीदवार बनने को इच्छुक हैं। उन्हें उम्मीद है कि वह यह सीट शिवसेना यूबीटी से छीन सकते हैं।पालघर-औरंगाबाद में भी यही हाल पालघर में भी बीजेपी अपनी बढ़ती उपस्थिति के साथ-साथ आरएसएस और उससे जुड़े संगठनों के काम के कारण जीतने को लेकर आश्वस्त है। बीजेपी को पालघर में हितेंद्र ठाकुर के नेतृत्व वाली बहुजन विकास अघाड़ी से समर्थन की उम्मीद है। इसी तरह हाल तक औरंगाबाद कहे जाने वाले संभाजीनगर में शिंदे गुट ने पार्टी के मंत्री संदीपन भामरे या मराठा आरक्षण आंदोलन के कार्यकर्ता विनोद पाटिल को उम्मीदवार बनाने पर विचार कर रहा है। बीजेपी को जीत का भरोसादूसरी ओर बीजेपी भी इस सीट पर अपनी जीत को लेकर आश्वस्त है। पार्टी का मानना है कि वह विभाजित विपक्ष और शिवसेना यूबीटी की गुटबाजी का फायदा उठा सकती है। केंद्रीय मंत्री भागवत कराड संभाजीनगर में भाजपा के संभावित उम्मीदवार हैं। शिवसेना यूबीटी ने पूर्व सांसद चंद्रकांत खैरे को अपना उम्मीदवार बनाने की घोषणा की है।एनसीपी के नासिक पर दावे से टेंशन और बढ़ीइसके अलावा अजित पवार के नेतृत्व वाली एनसीपी के नासिक पर दावे ने सीट-बंटवारे की प्रक्रिया को और अधिक जटिल बना दिया है। एनसीपी मंत्री और समता परिषद के संस्थापक छगन भुजबल ने दावा किया है कि उनकी उम्मीदवारी का प्रस्ताव किसी और ने नहीं, बल्कि बीजेपी के वरिष्ठ नेताओं ने किया है। मौजूदा सांसद हेमंत गोडसे ने सीट-बंटवारे की प्रतीक्षा किए बिना अपना अभियान शुरू कर दिया है, जबकि भुजबल को अपनी पार्टी से टिकट मिलने का भरोसा है। भुजबल ने साफ कर दिया है कि वह नासिक सीट पर बीजेपी के कमल पर नहीं, बल्कि अपनी पार्टी के घड़ी चुनाव चिह्न पर चुनाव लड़ेंगे। लेकिन बीजेपी उनका समर्थन नहीं कर रही।धाराशिव सीट का क्या पेच?जहां तक धाराशिव सीट का सवाल है, शिवसेना यूबीटी ने पहले ही मौजूदा सांसद ओमराजे निंबालकर को अपना उम्मीदवार बनाया है। उन्होंने चुनाव प्रचार भी शुरू कर दिया है। यहां से बीजेपी की ओर से पार्टी विधायक और पूर्व मंत्री राणा पाटिल के मैदान में उतरने की संभावना है। जबकि शिंदे गुट को एक उपयुक्त उम्मीदवार ढूंढना मु��्किल हो रहा है, जो ओम राजे निंबालकर को टक्कर दे सके। अजित पवार के नेतृत्व वाली राकांपा को धाराशिव सीट मिलने की उम्मीद है। इसके लिए पार्टी ने पहले ही तीन नामों को शॉर्टलिस्ट कर लिया है। इनमें पार्टी विधायक सतीश चव्हाण और विक्रम काले व जिला पदाधिकारी सुरेश बिराजदार शामिल हैं। http://dlvr.it/T4w80T
0 notes
Text
गणपतीपुळेच्या समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या बेबी व्हेलचा दुर्दैवी अंत
रत्नागिरी : येथील गणपतीपुळे समुद्रकिनारावर आलेल्या व्हेल माशाच्या पिलाचा अखेर मृत्��ू झाला आहे. व्हेल माशाच्या पिल्लाला २ दिवसांत जवळपास ५ वेळा वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. दूर समुद्रात सोडलेला बेबी व्हेल बुधवारी (दि. १५) संध्याकाळी पुन्हा समुद्रकिनारावर आले होते. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हा बेबी व्हेल सोमवारी (दि. १३) सकाळी पहिल्यांदा निदर्शनास आला होता. अधिक माहितीनुसार,…
View On WordPress
0 notes
Text
सीईओंच्या खुर्चीवरील फोटोशूट ‘त्या’ शिक्षिकेला भोवणार
https://bharatlive.news/?p=188548 सीईओंच्या खुर्चीवरील फोटोशूट ‘त्या’ शिक्षिकेला भोवणार
रत्नागिरी; ...
0 notes
Text
कोळकेवाडी (ता. चिपळूण) येथील नागरी सुविधांची कामे जलद गतीने करावीत - मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
मुंबई, दि. १० : चिपळूण (जि. रत्नागिरी) तालुक्यातील कोळकेवाडी प्रकल्पग्रस्तांची नागरी सुविधांची कामे जलद गतीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिल्या. मंत्रालयातील दालनात चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी आणि कोंढण येथील प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्यांबाबत आयोजित बैठकीत मंत्री श्री.पाटील बोलत होते. यावेळी आमदार शेखर निकम, उपसचिव (पुनर्वसन) श्रीनिवास…
View On WordPress
0 notes