#रत्नागिरी.
Explore tagged Tumblr posts
Text
Ratnagiri : माध्यमिक शिक्षक पतपेढीचा अनोखा उपक्रम, ज्येष्ठ भागधारक सभासद बनले प्रमुख अतिथी
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ नागरिकांचा प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान करण्यात आला आहे. अध्यक्ष सागर पाटील यांनी दहा टक्के लाभांश व विशेष दिवाळी बोनस जाहीर केल्याने सभासदांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. महाराष्ट्र टाइम्स.कॉमरत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा रत्नागिरी, प्रसाद रानडे : सहकारी…

View On WordPress
#annual meeting of patsansatha#ratnagiri patsanstha#Ratnagiri Sindhudurg#कर्मचारी पतसंस्था#ज्येष्ठ भागधारक#माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था#रत्नागिरी जिल्हा पतसंस्था
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 18 March 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १८ मार्च २०२५ सकाळी ११.०० वाजता.
नागपूरमध्ये उद्भवलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रविंदर सिंघल यांनी शहरातल्या काही ठिकाणी संचारबंदीचं कलम १६३ लागू केलं आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दलाची पथकं तैनात करण्यात आली आहेत. काल संध्याकाळच्या सुमारास धार्मिक प्रतिकांची कथित तोडफोड झाल्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती, यात दगडफेक करण्यात आली, तसंच काही गाड्या जाळण्यात आल्या. दरम्यान, या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदन देणार आहेत.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी अर्थात पीएम-किसान योजनेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पी एम किसान लिस्ट एपीके किंवा पी एम किसान एपीके या संदेशाची लिंक उघडताच त्यांच्या बँक खात्यातली रक्कम नाहीशी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा आर्थिक फसवणुकीच्या घटनांच्या प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांनी, अज्ञात ए पी के फाईल किंवा लिंक डाऊनलोड करू नये, असं आवाहन पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केलं आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत संकेतस्थळ आणि अॅपचाच वापर करावा तसंच फसवणूक झाल्यास सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर तक्रार करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेच्या संचालक तुलसी गबार्ड भारतीय भेटीवर आल्या असून, त्यांनी काल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशांदरम्यान, अत्याधुनिक संरक्षण, संशोधन आणि संरक्षणाशी संबंधित विविध उद्योगांमध्ये सहकार्याबद्दल यावेळी चर्चा झाली. तसंच संरक्षण उद्योग विषयक पुरवठा साखळी अधिक बळकट करण्याबद्दलही यावेळी चर्चा झाली.
फेब्रुवारी महिन्यात घाऊक किंमतीवर आधारित महागाई दरात, किंचित वाढ होऊन तो २ पूर्णांक ३८ टक्क्यांवर पोहचला. तयार उत्पादनात तेल आणि शितपेयांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे महागाई दरात वाढ झाली आहे. मात्र, याच काळात भाज्यांच्या किंमतीत घसरण झाल्यामुळे अन्नधान्यांवर आधारित महागाई दरात घट होऊन तो पाच पूर्णांक ९४ टक्क्यांवर पोहचला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यातल्या माजलगाव इथून नागपूरला जाणारा ३० टन रेशनचा तांदूळ पोलिसांनी ट्रकसह जप्त केला. या जप्त मालासंदर्भात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची सखोल चौकशी सुरु असून यातल्या दोषींवर कारवाई केली जाईल, असं राज्यमंत्री योगेश कदम यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य विजय वडेट्टीवार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. रेशनिंग तांदळामध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत पुरवठा उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून तीन महिन्यात समितीकडून अहवाल मागवण्यात येणार असल्याचंही कदम यांनी सांगितलं.
शिवजयंतीच्या औचित्याने काल रत्नागिरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण झालं. तसंच ऐतिहासिक थिबा राजवाड्याच्या प्रांगणात देशातल्या पहिल्या थ्रीडी मॅपिंग मल्टिमीडिया शोचं लोकार्पणही यावेळी करण्यात आलं. या शिवसृष्टीत सरखेल कान्होजी आंग्रे आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचेही पुतळे उभारण्यात आले असून, शिवकालीन गाव, जहाज, शिवरायांच्या विविध किल्ल्यांच्या प्रतिकृतीही उभारण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचं संगमेश्वरला स्मारक उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली असून, अधिवेशन संपल्यावर तिथे वारसा विषयातल्या तज्ज्ञ आर्किटेक्टसह प्रत्यक्ष भेट देणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. तत्पूर्वी, संध्याकाळी पवार यांच्या हस्ते, रत्नागिरी शहरात होणार असलेल्या टाटा संचालित कौशल्यवर्धन केंद्राचं भूमिपूजन चंपक मैदानात पार पडलं. दर वर्षी या प्रकल्पामधून सात हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही, असं सांगतानाच रेवस ते रे��ी या सागरी मार्गाला प्राधान्य दिलं जाईल. तसंच, पायाभूत सुविधा अतिशय उत्तमरीत्या उभारण्याला सर्वोच्च प्राधान्य राहील, अशी ग्वाही पवार यांनी दिली
परभणी इथं नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाअंतर्गत स्वयंसहाय्यता महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तू आणि मालाचं जिल्हास्तरीय प्रदर्शन आजपासून सुरु होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात बचत गटातल्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे स्टॉल, महिलांची आरोग्य तपासणी शिबीर, विविध परवाने शिबीर, महिला स्वयंसहायता बचत गटांना कर्ज वितरण यासह सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
जालना जिल्ह्यातल्या अंबड इथल्या उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याला ४५ हजार रुपये लाच स्वीकारताना काल पकडण्यात आलं. सिमेंट नाला बंधार्याच्या कामाचं बिल मंजूर करुन देण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती.
इंग्लंडमध्ये कालपासून विश्वचषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली. आशियाबाहेर आयोजित करण्यात येणारी ही पहिली स्पर्धा असून ती सात दिवस चालणार आहे. कालच्या पहिल्याच सामन्यात भारतीय पुरुष संघाने काल इटलीचा ६४-२२ असा पराभव केला.
0 notes
Text
होली के दौरान मस्जिद के गेट को तोड़ने की कोशिश, पुलिस ने किया मामला दर्ज
रत्नागिरी के राजापुर में वार्षिक शिमगा जुलूस के दौरान एक मस्जिद के दरवाजे को तोड़ने की कोशिश की गई। सोशल मीडिया पर वीडियो वायरल होते ही पुलिस ने मोर्चा संभाला.. (Attempt to break the gate of mosque during Holi, police registered a case) महाराष्ट्र: रत्नागिरी के राजापुर में माहौल बिगाड़ने की कोशिश की गई। शरारती लोगों ने मस्जिद का दरवाजा तोड़ने की कोशिश की। वहीं इस घटना का वीडियो सोशल मीडिया पर…
#Attempt to break the gate of mosque during Holi#Big news#Bombay#Bombay news#Breaking news#Crime News#Fasttrack#fasttrack news#Hindi news#Holi#Indian Fasttrack#Indian Fasttrack News#Konkan#Konkan News#Latest hindi news#Latest News#latest news update#Maharashtra big news#Maharashtra News#Maharashtra police#masjid#mosque#Mumbai News#News#News in Hindi#News updates#police registered a case#Rajapur#Ratnagiri#Ratnagiri news
0 notes
Video
youtube
#रत्नागिरी में होली...मनमानी...#होली...#RSS... की होली... नफ़रत की होली....
0 notes
Text
महाकुंभ के समापन के बाद देश के विभिन्न हिस्सों से डुबकी लगाने पहुंच रहे श्रद्धालु, जानें क्या बताया कारण
Maha Kumbh 2025: महाकुंभ समापन होने के बावजूद प्रयागराज में श्रद्धालुओं का आगमन ��ारी है। महाराष्ट्र, गुजरात सहित देश के विभिन्न हिस्सों से श्रद्धालु यहां पहुंच रहे है���। उनका कहना है कि उन्होंने जानबूझकर महाकुंभ के बाद संगम आने की योजना बनाई, ताकि भीड़भाड़ से बच सकें। उनका मानना है कि संगम का जल महाकुंभ के बाद भी उतना ही पवित्र है, जितना सदियों से रहा है। महाराष्ट्र के रत्नागिरी जिले से आए 14…
0 notes
Text
वीर सावरकर का जीवन परिचय
वीर सावरकर का जीवन परिचय
परिचय:
वीर सावरकर का पूरा नाम विनायक दामोदर सावरकर था। वे एक महान स्वतंत्रता सेनानी, क्रांतिकारी, विचारक, लेखक और हिंदुत्व के प्रणेता थे। उन्होंने भारतीय स्वतंत्रता संग्राम में महत्वपूर्ण भूमिका निभाई और अपने राष्ट्रवादी विचारों के कारण कई वर्षों तक ब्रिटिश सरकार का विरोध किया। चलिए बात करते है वीर सावरकर का जीवन परिचय के बारे में
जन्म और प्रारंभिक जीवन:
वीर सावरकर का जन्म 28 मई 1883 को महाराष्ट्र के नासिक जिले के भगूर गाँव में हुआ था। वे बचपन से ही प्रतिभाशाली और देशभक्ति की भावना से ओत-प्रोत थे। युवा अवस्था में उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज और महाराणा प्रताप जैसे वीर योद्धाओं की कहानियाँ पढ़कर राष्ट्रभक्ति की प्रेरणा ली।
शिक्षा और क्रांतिकारी गतिविधियाँ:
सावरकर ने अपनी प्रारंभिक शिक्षा नासिक में पूरी की और फिर फर्ग्यूसन कॉलेज, पुणे से स्नातक किया। पढ़ाई के दौरान ही वे स्वतंत्रता संग्राम में सक्रिय हो गए और 1904 में "मित्र मेला" नामक संगठन की स्थापना की, जो बाद में "अभिनव भारत" नामक क्रांतिकारी संगठन बना।
1906 में वे लंदन के ग्रे’स इन (Gray’s Inn) में कानून की पढ़ाई के लिए गए। वहाँ उन्होंने 1857 के स्वतंत्रता संग्राम पर एक विस्तृत शोध कर "The First War of Indian Independence" नामक पुस्तक लिखी, जिसमें उन्होंने 1857 की क्रांति को ब्रिटिश सरकार द्वारा बताए गए "गदर" के बजाय भारत का पहला स्वतंत्रता संग्राम बताया।
कारावास और अंडमान की सजा:
1909 में सावरकर को ब्रिटिश अधिकारी ए.एम.टी. जैक्सन की हत्या की साजिश रचने का आरोप लगा, जिसके कारण उन्हें गिरफ्तार कर लिया गया। 1910 में उन्हें दो आजीवन कारावास (50 वर्ष की सजा) सुनाई गई और काला पानी (सेल्युलर जेल, अंडमान-निकोबार) भेज दिया गया।
जेल में उन्होंने अपार यातनाएँ सही लेकिन फिर भी उ��्होंने वहां क्रांतिकारी गतिविधियों को जारी रखा। वे दीवारों पर नाखूनों और कोयले से कविताएँ लिखते थे और कैदियों को राष्ट्रभक्ति की प्रेरणा देते थे।
रिहाई और हिंदुत्व की विचारधारा:
1924 में वे रिहा हुए लेकिन ब्रिटिश सरकार ने उन्हें रत्नागिरी में नजरबंद कर दिया। इसी दौरान उन्होंने "हिंदुत्व: हिंदू कौन है?" नामक पुस्तक लिखी, जिसमें उन्होंने हिंदुत्व की परिभाषा दी और सांस्कृतिक राष्ट्रवाद की अवधारणा प्रस्तुत की।
राजनीतिक योगदान:
सावरकर ने हिंदू महासभा के अध्यक्ष के रूप में कार्य किया और हिंदू समाज को संगठित करने पर बल दिया।
उन्होंने द्वितीय विश्व युद्ध के समय "हिंदू सेना" के गठन का समर्थन किया।
उन्होंने भारत विभाजन का कड़ा विरोध किया।
गांधीजी की हत्या और विवाद:
1948 में महात्मा गांधी की हत्या के मामले में सावरकर को भी आरोपी बनाया गया, लेकिन अदालत में सबूतों के ���भाव में उन्हें बरी कर दिया गया। इसके बावजूद, उनका नाम इस विवाद से जुड़ा रहा।
मृत्यु और विरासत:
वीर सावरकर ने 26 फरवरी 1966 को स्वेच्छा से भोजन और पानी का त्याग कर मृत्यु को गले लगा लिया।
वीर सावरकर की प्रमुख उपलब्धियाँ:
✔ 1857 के स्वतंत्रता संग्राम को पहला स्वतंत्रता संग्राम सिद्ध किया। ✔ हिंदुत्व की विचारधारा को प्रस्तुत किया। ✔ ब्रिटिश शासन के खिलाफ क्रांतिकारी आंदोलन संगठित किया। ✔ अंडमान की सेल्युलर जेल में कठोर यातनाएँ सहने के बावजूद संघर्ष जारी रखा। ✔ कई प्रेरणादायक पुस्तकें और कविताएँ लिखीं।
निष्कर्ष:
वीर सावरकर भारतीय स्वतंत्रता संग्राम के एक अद्वितीय योद्धा थे। उनका जीवन राष्ट्रभक्ति, संघर्ष और त्याग की प्रेरणादायक गाथा है। वे न केवल एक क्रांतिकारी थे बल्कि एक महान विचारक, समाज सुधारक और लेखक भी थे। उनका योगदान आज भी भारत के राष्ट्रवादी आंदोलन में एक महत्वपूर्ण प्रेरणा स्रोत बना हुआ है।
"जय हिंद! जय सावरकर!" 🚩
आप मदर टेरेसा का जीवन परिचय की वीडियो भी देख सकते है
0 notes
Text
वीर सावरकर का जीवन परिचय चलिए बात करते है वीर सावरकर का जीवन परिचय के बारे में
पूरा नाम: विनायक दामोदर सावरकर जन्म: 28 मई 1883, भगूर, नासिक, महाराष्ट्र मृत्यु: 26 फरवरी 1966, मुंबई, महाराष्ट्र उपनाम: स्वातंत्र्यवीर सावरकर पेशा: स्वतंत्रता सेनानी, लेखक, कवि, राजनीतिज्ञ विचारधारा: हिंदुत्व, राष्ट्रवाद
प्रारंभिक जीवन और शिक्षा
वीर सावरकर का जन्म महाराष्ट्र के नासिक जिले के भगूर गाँव में हुआ था। वे बचपन से ही तेजस्वी और राष्ट्रभक्ति की भावना से ओतप्रोत थे। उन्होंने अपनी प्रारंभिक शिक्षा नासिक में प्राप्त की और आगे की पढ़ाई फर्ग्युसन कॉलेज, पुणे से की। 1906 में, वे कानून की पढ़ाई के लिए इंग्लैंड गए, जहाँ उन्होंने भारतीय स्वतंत्रता संग्राम के लिए क्रांतिकारी गतिविधियों में भाग लिया।
क्रांतिकारी गतिविधियाँ
लंदन में रहते हुए सावरकर ने अभिनव भारत सोसाइटी नामक क्रांतिकारी संगठन की स्थापना की। उन्होंने 1857 के स्वतंत्रता संग्राम पर "The First War of Indian Independence" नामक पुस्तक लिखी, जिसे ब्रिटिश सरकार ने प्रतिबंधित कर दिया।
1909 में, उनके सहयोगी मदनलाल ढींगरा ने ब्रिटिश अधिकारी कर्ज़न वायली की हत्या कर दी, जिस��े बाद सावरकर को भी ब्रिटिश सरकार ने गिरफ्तार कर लिया। 1910 में उन्हें भारत लाकर उन पर मुकदमा चलाया गया और उन्हें दो आजीवन कारावास (50 वर्ष) की सजा सुनाकर काला पानी (सेल्युलर जेल, अंडमान) भेज दिया गया।
काला पानी की सजा और संघर्ष
सेल्युलर जेल में सावरकर को अमानवीय यातनाएँ दी गईं। उन्होंने वहाँ रहकर कई कविताएँ लिखीं, जिनमें "सागर प्राण तळमळला" प्रसिद्ध है। उन्होंने वहाँ हिंदी, मराठी, संस्कृत भाषा को बढ़ावा दिया और कैदियों को शिक्षित किया।
हिंदुत्व और राजनीतिक जीवन
1924 में जेल से रिहा होने के बाद वे रत्नागिरी में नज़रबंद रहे और उन्होंने "हिंदुत्व: हिंदू कौन है?" नामक पुस्तक लिखी, जिसमें उन्होंने हिंदू राष्ट्रवाद की अवधारणा को स्पष्ट किया। इसके बाद वे हिंदू महासभा से जुड़े और इसके अध्यक्ष बने।
वे अखंड भारत के समर्थक थे और विभाजन के विरोधी थे। उन्होंने द्वि-राष्ट्र सिद्धांत और मुस्लिम तुष्टीकरण का विरोध किया। महात्मा गांधी की हत्या के मामले में उन पर भी आरोप लगा, लेकिन अदालत ने उन्हें बरी कर दिया।
मृत्यु और विरासत
वीर सावरकर ने 26 फरवरी 1966 को स्वेच्छा से अन्न-जल त्यागकर समाधि ले ली। उनकी राष्ट्रवादी विचारधारा आज भी राजनीतिक और सामाजिक चर्चाओं में प्रमुख स्थान रखती है। वे भारत के इतिहास में एक महान क्रांतिकारी, राष्ट्रवादी विचारक और स्वतंत्रता सेनानी के रूप में याद किए जाते हैं।
आप यह वीडियो भी देख सकते है पन्ना धाय का बलिदान
0 notes
Text
hi ganesh पोळ 8208935499
मेरी पत्नी राशन कार्ड कि पावती नही दे रहे है.
दोबारा नही देते हैं घर बदलते समय गुम हो गयी
रत्नागिरी राजापूर तहसीलदार ऑफिस
तलाठी, नायब तहलसीदार, ऑफिस असिसिडेन्ट 8 साल घुमा रहे. गणेश पोळ (सामाजिक कार्यकर्ते
0 notes
Text
Pune : पुण्याचा भिडे पूल पाण्याखाली, नाशिक, कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात मुसळधार पाऊस
एमपीसीन्यूज – राज्यात बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर ठिकठिकाणी(Pune ) मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. पुण्यातही जोरदार पाऊस सुरु आहे. डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. आज हवामान खात्याने पुण्यासह सातारा आणि रायगडला रेड अलर्ट दिला आहे.तर नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे ,रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात आज सकाळपासून शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. खडकवासला धरण…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 17 March 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १७ मार्च २०२५ सकाळी ७.१० मि.
• भारत शांततेचा संदेश देणारा देश असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन, पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद • अंमली पदार्थ तस्करांची गय केली जाणार नाही - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा इशारा • विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे तीन उमेदवार जाहीर, छत्रपती संभाजीनगर इथले संजय केणेकर यांचा समावेश आणि • विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ
भारत शांततेचा संदेश देणारा देश असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रसिद्ध पॉडकास्टर आणि कृत्रिम बुध्दिमत्ता संशोधक लेक्स फ्रिडमन यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. हा पॉडकास्ट काल जारी करण्यात आला. बुद्ध आणि गांधींच्या भूमीचा वारसा जपत, भारताचा शांततेचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचतो, भारतीय नेहमी सद्भावना आणि शांततेसाठी ठाम भुमिका घेतात, असं पंतप्रधान म्हणाले, बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
आपण लोकांच्या सेवेसाठी राजकारणात आलो असून, जनतेचा विश्वास हाच आमच्या सरकारचा पाया असल्याचं पंतप्रधान म्हणाले. तीन तास चाललेल्या या चर्चेत, पंतप्रधानांनी त्यांचं बालपण, हिमालयात व्यतीत केलेली सुरुवातीची वर्षं, सार्वजनिक जीवनातला त्यांचा प्रवास, भारत आणि इतर देशांचे संबंध, जागतिक शांतता, भारतातली राजकीय परिस्थिती यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आपल्या आयुष्यातलं सर्वात प्रभावी संभाषणांपैकी एक, असं वर्णन फ्रिडमन यांनी यासंदर्भात केलं आहे.
अंमली पदार्थाचा धंदा करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे. समाजमाध्यमावरच्या ��ंदेशात काल त्यांनी, देशाला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी तपास संस्था चांगलं काम करत असल्याचं नमूद केलं. इम्फाळमधे नुकतंच ८८ कोटी रुपयांच्या मेथमफेटामाइन टॅब्लेट अमंली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केल्या, तसंच आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ रॅकेटशी संबंधित असणाऱ्या चौघांना अटक केल्याच्या कारवाईचं शहा यांनी कौतुक केलं आणि अंमली पदार्थविरोधात कारवाई सुरूच राहील, असं सांगितलं. देशाला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
नशामुक्त अभियानांतर्गत नवी मुंबईतल्या गुन्हे शाखेनं काल केलेल्या कारवाईत दिघा इथल्या एका व्यक्तीकडून ३८ लाख ७९ हजार रूपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईच्या वेळी मोठ्या प्रमाणात गांजा, मेफेड्रोनसारखे अंमली पदार्थ, तसंच गावठी दारू, देशी आणि विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. या आरोपीला न्यायालयानं येत्या १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने काल तीन उमेदवारांची नावं जाहीर केली. यात छत्रपती संभाजीनगर इथले संजय केणेकर, नागपूरमधले संदीप जोशी आणि वर्ध्यातले दादाराव केचे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एका जागेवर उमेदवार देणार आहे. या निवडणुकीसाठी २७ मार्च रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे.
राज्यातली सद्भावना तळाशी नेण्याचं काम भाजप आणि मित्रपक्षांनी केलं असून, ती पुन्हा जागृत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. ते काल रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. औरंगजेब हा क्रूर शासक होता, त्याचं उदात्तीकरण करण्याचा प्रश्नच नाही; मात्र त्याला महाराष्ट्राच्या मातीत गाडलं असल्याची निशाणी म्हणजे त्याची कबर आहे. ती कबर उखडणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या, मराठ्यांच्या शौर्याची निशाणी पुसून टाकण्यासारखं ठरेल, असं सपकाळ यावेळी म्हणाले.
मुंबईत होऊ घातलेल्या वेव्ह्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या निमित्तानं गेमिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष गेम विकसित करण्याचा अनुभव मिळणार असून, त्यांच्या कल्पकतेला चालना मिळेल. ही स्पर्धा इंडिया गेम डेव्हलपर कॉन्फरन्सच्या सहकार्या��े आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी नोंदणीसह अधिक माहिती वेव्ह्ज इंडिया डॉट ��आरजी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं सदेह वैकुंठ गमन अर्थात तुकाराम बीज सोहळा काल पुणे जिल्ह्यात श्रीक्षेत्र देहू इथं साजरा झाला. या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येनं देहू नगरीत दाखल झाले होते. दरम्यान, संत तुकाराम महाराज देहू संस्थानाच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ काल प्रदान करण्यात आला. वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सेवा- सुविधांसाठी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची आणि- निर्मल वारी, हरित वारी संकल्पनेत दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला आहे. तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरांनी धर्माबरोबरच लोकशिक्षण आणि प्रबोधनाचं मोठं कार्य केलं, असं मनोगत शिंदे यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केलं. ते म्हणाले, बाईट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
परभणी जिल्ह्यात तुकाराम बीज निमित्त नावकी, कातनेश्वरसह अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम आणि प्रतिमा पूजन करण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथं संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी उत्सवात काल रांजण भरण्यास सुरुवात झाली. येत्या गुरुवारी नाथषष्ठी उत्सव साजरा होणार असून, मानाची दिंडी निघणार आहे, तर शुक्रवारी छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.
मास्टर्स लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारतीय मास्टर्स संघानं वेस्ट इंडीज मास्टर्स संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. काल रायपूर इथं झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडीज मास्टर्स संघानं प्रथम फलंदाजी करत २० षटकात सात बाद १४८ धावा केल्या. प्रत्यूत्तरादाखल आलेल्या भारतीय मास्टर्स संघानं हे लक्ष्य १८व्या षटकात चार गडी गमावत पूर्ण केलं.
परभणी इथलं वैद्यकीय महाविद्यालय आणि आरपी रुग्णालय यांच्या वतीने काल जागतिक महिला दिनी महिलांसाठी सर्व रोगनिदान तपासणी आणि उपचार शिबिर घेण्यात आलं. अतिरिक्त जिल्हा शल्यचकित्सक डॉ. सारिका बडे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. या शिबिरात जवळपास ४८० महिलांची तपासणी करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वडगाव कोल्हाटी इथं लघुदाब विद्युत वाहिनीवर आकडे टाकून वीजचोरी केल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. महावितरणचे सहायक अभियंता गोविंद दुसंगे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉ. बाबासाहेब आंब���डकर मराठवाडा विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पाच्या बैठकीत सिनेट सदस्यांनी अनेक विषय मांडले. धाराशिव जिल्ह्यातल्या श्री तुळजाभवानी मातेची कवड्याची माळ, कुंथलगिरिचा खवा, आणि जिल्ह्याचं पर्यटन यावर आधारित विविध कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर धाराशिव इथल्या विद्यापीठ उपकेंद्रात प्री - आय ए एस, आयपीएस स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र आणि फॉरेन लँग्वेज प्रशिक्षण सुरू करण्यासंदर्भातही प्रयत्न सुरु असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. या अर्थसंकल्पात धाराशिव उपकेंद्रात क्रीडांगणासह मुलांच्या वस्तीगृहासाठी तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्या मंगळवारी मेगा जॉब फेअर होणार आहे. विद्यापीठातल्या नायलेट इथं छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई इथल्या नामांकित कंपन्या या जॉब फेअर मध्ये सहभागी झाल्या आहेत.
तुळजापूर अंमली पदार्थ तस्करी प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील यांनी केली. ते काल धाराशिव इथं वार्ताहरांशी बोलत होते. अंमली पदार्थाच्या विळख्यात जिल्ह्यातले ५०० तरुण गुरफटले असून, नऊ जणांचा बळी गेला, हे अंमली पदार्थ मुंबई, पुणे, सोलापूर आणि परंडा मार्गे तुळजापुरात पुरवठा करणारं मोठे रॅकेट असून, यामध्ये राजकीय पक्षाशी निगडीत सदस्यांचा सक्रिय सहभाग असल्याचा आरोप पाटील यांनी केला. या प्रकरणातल्या मुख्य सूत्रधाराला लवकरात लवकर पकडलं नाही, तर जनआंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
हवामान विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. विदर्भात काल काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात काल सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर इथं ४२ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. परभणी इथं ३९, तर छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव इथं काल सरासरी ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.
0 notes
Text
खेड - अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी +91 7400408096. +917400408071 वर कॉल करा.
पत्ता - दुकान क्रमांक 5 बहार कमर्शियल कॉम्प्लेक्स, भरणे नाका खेड, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी 415621 . . . #hospital #hospitality #hospitalitywithresponsibility #hospitalstaff #hospitalmanagement #hospitallife🏥 #highqualityservice #bestservices #medical #medicalfield #expertdoctors #healthcare #healthcareworkers #healthcareexcellence #healthcareforall #wellness #patientsafety #patientcare #higenic #safe #health #doctor #nurse #doctors #medico
0 notes
Video
youtube
रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणे पिछाडीवर..
0 notes
Text
वीर सावरकर का जीवन परिचय
वीर सावरकर का जीवन परिचय
पूरा नाम: विनायक दामोदर सावरकर जन्म: 28 मई 1883, भागुर, महाराष्ट्र मृत्यु: 26 फरवरी 1966, मुंबई प्रसिद्धि: स्वतंत्रता सेनानी, लेखक, समाज सुधारक, हिंदुत्व विचारक
चलिए बात करते है वीर सावरकर का जीवन परिचय के बारे में
प्रारंभिक जीवन और शिक्षा
वीर सावरकर का जन्म महाराष्ट्र के नासिक जिले के ��ागुर गाँव में हुआ था। वे बचपन से ही तेजस्वी और राष्ट्रभक्ति से ओत-प्रोत थे। उन्होंने पुणे के फर्ग्यूसन कॉलेज से शिक्षा प्राप्त की और बाद में लंदन के ग्रेइन इन में कानून की पढ़ाई करने गए।
क्रांतिकारी गतिविधियाँ
लंदन में उन्होंने अभिनव भारत सोसाइटी की स्थापना की, जो ब्रिटिश शासन के खिलाफ क्रांतिकारी गतिविधियों को संगठित करने में सक्रिय थी। उन्होंने "1857 का स्वतंत्रता संग्राम" नामक पुस्तक लिखी, जिसमें 1857 के विद्रोह को भारत का पहला स्वतंत्रता संग्राम बताया गया।
1909 में उन्हें क्रांतिकारी गतिविधियों के कारण गिरफ्तार किया गया और 1911 में अंडमान-निकोबार के सेल्युलर जेल (काला पानी) में आजीवन कारावास की सजा दी गई।
अंडमान जेल और क्षमायाचिकाएँ
सेल्युलर जेल में उन्हें अमानवीय यातनाएँ दी गईं। उन्होंने ब्रिटिश सरकार को क्षमायाचिकाएँ (Mercy Petitions) लिखीं, जिनमें रिहाई की अपील की थी। 1924 में वे रि��ा हुए, लेकिन उन्हें रत्नागिरी में नजरबंद रखा गया।
हिंदुत्व का प्रचार
1923 में उन्होंने "हिंदुत्व: हिंदू कौन है?" पुस्तक लिखी, जिसमें उन्होंने हिंदू पहचान और राष्ट्रवाद की परिभाषा दी। वे हिंदू महासभा के प्रमुख नेता बने और "हिंदू राष्ट्र" की अवधारणा को आगे बढ़ाया।
उन्होंने छुआछूत उन्मूलन, समाज सुधार और आत्मनिर्भरता पर भी कार्य किया।
राजनीतिक जीवन और विवाद
उन्होंने भारत छोड़ो आंदोलन (1942) का विरोध किया क्योंकि वे इसे युद्धकाल में भारत के लिए हानिकारक मानते थे।
1948 में, महात्मा गांधी की हत्या के मामले में उन्हें आरोपी बनाया गया, लेकिन सबूतों के अभाव में बरी कर दिया गया।
मृत्यु और विरासत
26 फरवरी 1966 को उन्होंने स्वेच्छा से अन्न-जल त्याग कर मृत्यु का वरण किया, जिसे उन्होंने "आत्मर्पण" कहा।
उनकी विरासत पर मतभेद बने रहे—कुछ उन्हें राष्ट्रवादी योद्धा मानते हैं, तो कुछ उनकी ब्रिटिश सरकार को लिखी गई क्षमायाचिकाओं की आलोचना करते हैं। फिर भी, भारतीय स्वतंत्रता संग्राम में उनका योगदान अमूल्य है।
"स्वातंत्र्यवीर" सावरकर आज भी राष्ट्रवाद और समाज सुधार के प्रतीक माने जाते हैं।
आशा है यह ब्लॉग वीर सावरकर की जीवनी आपकी कुछ मदद कर सके
0 notes
Text
बुद्धजयन्तीमा नेपालदेखि श्रीलंकासम्म आर्मीको ‘हार्टफुलनेस राइड’
काठमाडौँ , १० बैशाक । तीन देश श्रीलंका, भारत र नेपालको संयुक्त आयोजनामा बुद्धजयन्तीको दिनबाट ‘हार्टफुलनेस राइड’ (त्रिपक्षीय बाइक एक्सपिडिसन) सञ्चालन हुने भएको छ । बाइक राइड नेपालको लुम्बिनीबाट सुरु हुनेछ भने भारत हुँदै अधिकांश धार्मिकस्थल गोर्कपुर, कुसिनारा, सारनाथ, वैशाली, नालंदा, बुद्धगया, राजगिरि, कलकत्ता, काराकोरम, बालाशोर, रत्नागिरी, ओडिसा, उदयगिरी, विशाखापट्टनम, मछलीपट्टनम र चेन्नई सम्म…
View On WordPress
0 notes
Text
MangoBazaar च्या चॅनेलवर स्वागत आहे! 🌟 आजच्या व्हिडिओमध्ये, आम्ही आंब्याच्या जगात खोलात जाऊन एक महत्वाचा विषय उघड करणार आहोत - मूळ रत्नागिरी-देवगड हापुस (अल्फान्सो) आणि कर्नाटक हापुस यांच्यातील भेद कसा ओळखायचा. 🥭💡 आंब्याचा मौसम पूर्ण बहरात असताना, तुम्ही काय खरेदी करत आहात हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे!
या व्हिडिओमध्ये, आपण पाहू:
- रत्नागिरी-देवगड हापुसची अनोखी वैशिष्ट्ये.
- खरी गो��्ट ओळखण्यासाठी टिप्स आणि युक्त्या.
- कसे काही आंबा व्यापारी अधिक नफा मिळविण्यासाठी ग्राहकांना गृहीत धरून कर्नाटकचे आंबे मूळ रत्नागिरी
-देवगड अल्फान्सो म्हणून विकत आहेत याची अंतर्दृष्टी.
- तुम्ही खरे अल्फान्सो आंबे मिळविण्यासाठी काय करू शकता.
फसवणूकीला बळी पडू नका! उन्हाळ्याच्या खऱ्या चविचा आनंद घेण्याचे रहस्य जाणून घ्या. 🌞🌳 अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा.
www.magobazaar.in
+91-8412037393
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#maharashtra #marathinews #summer #maharashtranews #trending #mangoseason #marathibreakingnews #holi2024 #devgadhapus #ratnagiri #pune
How to recognize Devgad Ratnagiri vs Karnataka Mango? I Buy Online Mangoes In Pune I
Welcome to MangoBazaar Youtube channel! 🌟 Your Top online mango delivery in Pune. Today, we're diving deep into the world of mangoes to uncover a topic that has puzzled many - How to distinguish between the Original Ratnagiri-Devgad Alphonso mangoes and the Karnataka Alphonso. 🥭💡 With mango season in full swing, it's crucial to know what you're buying!
In this video, we'll explore:
- The unique characteristics of Ratnagiri-Devgad Alphonso and Karnataka Alphonso.
- Tips and tricks to identify the real deal.
- An insight into how some mango traders may mislead customers for a higher profit by selling Karnataka mangoes as the original Ratnagiri-Devgad Alphonso.
- What you can do to ensure you're getting authentic Alphonso mangoes.
Don't fall for fraud! Learn the secrets to enjoying the genuine taste of summer. 🌞🌳 Subscribe to our channel for more informative videos, and hit the bell icon to stay updated!
www.magobazaar.in
+91-8412037393
0 notes
Text
महाराष्ट्र की किन सीटों पर बीजेपी, शिवसेना, एनसीपी में खींचतान? अमित शाह ही निकालेंगे सलूशन
मुंबई: बीजेपी और एकनाथ शिंदे शिवसेना के बीच ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नासिक, संभाजीनगर और धाराशिव सहित छह लोकसभा सीटों को लेकर गतिरोध जारी है। समस्या को सुलझाने के लिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस के बीच अब तक तीन दौर की बातचीत हो चुकी है, लेकिन कोई सहमति नहीं बन पाई है। दोनों ही दल इन सीटों पर जीत की संभावना का दावा करते हुए अपने रुख पर अडिग हैं। दोनों दलों के अंदरूनी सूत्रों ने बताया कि सीएम शिंदे और डिप्टी सीएम फडणवीस ने संकेत दिया है कि अब इसका समाधान केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के हस्तक्षेप के बाद ही निकल पाएगा।छह सीटें कौन सी?इन छह सीटों में से जून 2022 में विभाजन के बाद ठाणे पर शिवसेना यूबीटी का, पालघर पर शिवसेना (एकनाथ शिंदे के नेतृत्व में) का, रत्नागिरी-सिंधुदुर्ग पर शिवसेना यूबीटी का, नासिक पर एकनाथ शिंदे के नेतृत्व वाल��� शिवसेना का, हाल तक उस्मानाबाद कहे जाने वाले धाराशिव पर शिवसेना यूबीटी और संभाजीनगर पर एआईएमआईएम का कब्जा है।ठाणे सीट छोड़ने को तैयार नहीं शिंदेबीजेपी ने ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, संभाजीनगर और नासिक पर दावा किया है, जबकि शिंदे गुट भी इन सीटों पर अपना दावा ठोक रहा है। दोनों ही दल मोदी लहर और मोदी की गारंटी पर सवार होकर अपनी जीत की संभावनाओं का दावा करते हैं। सीएम शिंदे प्रतिष्ठा का सवाल मानकर ठाणे सीट छोड़ने को तैयार नहीं हैं। ठाणे सीएम शिंदे का गृह क्षेत्र है। दूसरी ओर बीजेपी का कहना है कि शिवसेना में विभाजन के बाद शिंदे गुट के पास शिवसेना यूबीटी के वर्तमान सांसद राजन विचारे को टक्कर देने के लिए कोई मजबूत उम्मीदवार नहीं है।रत्नागिरी-सिंधुदुर्ग को लेकर शिंदे पर भारी दबावउद्योग मंत्री उदय सामंत और उनके भाई किरण सामंत का रत्नागिरी-सिंधुदुर्ग सीट बीजेपी के लिए न छोड़ने को लेकर सीएम शिंदे पर भारी दबाव है। उनका कहना है कि इस सीट पर अपनी पार्टी का उम्मीदवार खड़ा करना चाहिए। लेकिन बीजेपी के पूर्व केंद्रीय मंत्री नारायण राणे खुद इस सीट से उम्मीदवार बनने को इच्छुक हैं। उन्हें उम्मीद है कि वह यह सीट शिवसेना यूबीटी से छीन सकते हैं।पालघर-औरंगाबाद में भी यही हाल पालघर में भी बीजेपी अपनी बढ़ती उपस्थिति के साथ-साथ आरएसएस और उससे जुड़े संगठनों के काम के कारण जीतने को लेकर आश्वस्त है। बीजेपी को पालघर में हितेंद्र ठाकुर के नेतृत्व वाली बहुजन विकास अघाड़ी से समर्थन की उम्मीद है। इसी तरह हाल तक औरंगाबाद कहे जाने वाले संभाजीनगर में शिंदे गुट ने पार्टी के मंत्री संदीपन भामरे या मराठा आरक्षण आंदोलन के कार्यकर्ता विनोद पाटिल को उम्मीदवार बनाने पर विचार कर रहा है। बीजेपी को जीत का भरोसादूसरी ओर बीजेपी भी इस सीट पर अपनी जीत को लेकर आश्वस्त है। पार्टी का मानना है कि वह विभाजित विपक्ष और शिवसेना यूबीटी की गुटबाजी का फायदा उठा सकती है। केंद्रीय मंत्री भागवत कराड संभाजीनगर में भाजपा के संभावित उम्मीदवार हैं। शिवसेना यूबीटी ने पूर्व सांसद चंद्रकांत खैरे को अपना उम्मीदवार बनाने की घोषणा की है।एनसीपी के नासिक पर दावे से टेंशन और बढ़ीइसके अलावा अजित पवार के नेतृत्व वाली एनसीपी के नासिक पर दावे ने सीट-बंटवारे की प्रक्रिया को और अधिक जटिल बना दिया है। एनसीपी मंत्री और समता परिषद के संस्थापक छगन भुजबल ने दावा किया है कि उनकी उम्मीदवारी का प्रस्ताव किसी और ने नहीं, बल्कि बीजेपी के वरिष्ठ नेताओं ने किया है। मौजूदा सांसद हेमंत गोडसे ने सीट-बंटवारे की प्रतीक्षा किए बिना अपना अभियान शुरू कर दिया है, जबकि भुजबल को अपनी पार्टी से टिकट मिलने का भरोसा है। भुजबल ने साफ कर दिया है कि वह नासिक सीट पर बीजेपी के कमल पर नहीं, बल्कि अपनी पार्टी के घड़ी चुनाव चिह्न पर चुनाव लड़ेंगे। लेकिन बीजेपी ��नका समर्थन नहीं कर रही।धाराशिव सीट का क्या पेच?जहां तक धाराशिव सीट का सवाल है, शिवसेना यूबीटी ने पहले ही मौजूदा सांसद ओमराजे निंबालकर को अपना उम्मीदवार बनाया है। उन्होंने चुनाव प्रचार भी शुरू कर दिया है। यहां से बीजेपी की ओर से पार्टी विधायक और पूर्व मंत्री राणा पाटिल के मैदान में उतरने की संभावना है। जबकि शिंदे गुट को एक उपयुक्त उम्मीदवार ढूंढना मुश्किल हो रहा है, जो ओम राजे निंबालकर को टक्कर दे सके। अजित पवार के नेतृत्व वाली राकांपा को धाराशिव सीट मिलने की उम्मीद है। इसके लिए पार्टी ने पहले ही तीन नामों को शॉर्टलिस्ट कर लिया है। इनमें पार्टी विधायक सतीश चव्हाण और विक्रम काले व जिला पदाधिकारी सुरेश बिराजदार शामिल हैं। http://dlvr.it/T4w80T
0 notes