#प्रेक्षक
Explore tagged Tumblr posts
starfriday · 3 months ago
Text
Tumblr media
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जिओ स्टुडिओज् प्रस्तुत ‘संगीत मानापमान‘ चित्रपटाचा भव्य दिव्य ट्रेलर प्रदर्शित !
कथा शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची, जिओ स्टुडिओज् सादर करत आहे ‘संगीत मानापमान‘ चा भव्य दिव्य ट्रेलर
नववर्ष मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास ठरणार आहे. कारण ज्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघताय तो संगीतमय चित्रपट संगीत मानापमान नववर्षाच्या सुरवातीला प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान" चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणविस ह्यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा पार पडला.
शौर्याला, धैर्याला, पराक्रमाला आणि त्यागाला वंदन करून एका संगीतमय प्रेमकथेचा हा संपूर्ण प्रवास चित्रपटात आपण अनुभवायला मिळतो.
शौर्याची, प्रेमाची, ईर्षेची, मानापमानाची कथा त्यात दिग्गज कलाकारांची तगडी टीम असा अनोखा संगम अनुभवायाची उत्सुकता वाटते. खाडीलकरांच्या मूळ संगीत मानापमान कलाकृतीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलय त्यामुळे 'संगीत मानापमान' ट्रेलरला त्या चाहत्या वर्गाकडूनही लक्षवेधी प्रतिसाद मिळतोय.
विविधांगी विषयांचा सुंदर मिलाप आणि कलाकारांचा रंगतदार सोहळा यावेळी या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सूबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी, निवेदिता सराफ, शैलेश दातार, अर्चना निपाणकर आदी कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. बुद्धिमत्ता, स्वाभिमान आणि मनमोहक सौंदर्य यांच्या अलौकिक संगमाने चमकणारा तेजस्वी तारा म्हणजेच "भामिनी" चं पात्र अभिनेत्री वैदेहीने चित्रपटात सुरेखपणे साकारलय, वैदेहीची एक नवीन झलक आपल्याला पहायला मिळते. तसच कुटील, चाणाक्ष, धूर्त भावी सेनापती चंद्रविलास म्हणजेच सुमित राघवन ह्यांनी देखील आपली भूमिका चोख पार पाडली आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे ह्यांचा ॲक्शन अवतार सगळ्यांनाच भावला आहे. इतकच नव्हे तर अभिनेत्री अमृता खानविलकर हिची देखील छोटीशी झलक एका गाण्यात पाहायला मिळते आणि इतर दिग्गज आणि नामवंत कलाकार एकाच सिनेमात असल्यामुळे प्रेक्षकांना जणू उत्सवाचं निमित्तच मिळतं.
हा सिनेमा प्रेक्षकांना एका ऐतिहासिक कालखंडांत घेऊन जाणार असून यात असणारे राजवाडे, महाल, वेशभूषा प्रेक्षकांना त्या काळाची अनुभूती देतात. दिग्गज कलाकारांच्या सुरेल आवाजाची अनुभूती,संगीताची जादू आणि मान-प्रतिष्ठेचा संघर्ष उलगडणारा ‘संगीत मानापमान’ चित्रपटाची भव्यता पाहायला मिळतेय. 'संगीत मानापमान' साठी दिग्गज संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी मंत्रमुग्ध करणारी एकूण १४ गाणी कंपोज केली आहेत. तर या गाण्यांना १८ नामवंत गायकांनी गायलं आहे. यातले सात गायक हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आहेत. शंकर महादेवन, सोनू निगम, राहुल देशपांडे, महेश काळे, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, प्रियांका बर्वे, आर्या आंबेकर, प्रतिभा सिंग बाघेल, जसराज जोशी, आनंद भाटे, शौनक अभिषेकी, सावनी रवींद्र, हृषीकेश बडवे, अस्मिता चिंचाळकर, कृष्णा बोंगाणे, शिवम महादेवन आणि श्रीनिधी घटाटे अशा नामवंत गायकांनी आपला आवाज दिलाय.
*संगीत मानापमान सर्व रेकाॅर्ड तोडेल असा विश्वास कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ह्यांनी दाखवला, लाँचच्या कार्यक्रमावेळी ते म्हणाले*
*"सुबोध भावे दिग्दर्शित ‘संगीत मानापमान’ चित्रपटाच्या मुंबई येथे आयोजित ट्रेलर लाँच कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. गेल्या दोन दिवसांमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करुन, खातेवाटप आदी कामे करुन ‘संगीत मानापमान’ला पोहोचलो. आमच्याकडे मान-अपमान मनात होतो, त्याचे संगीत मीडियात वाजते. ११३ वर्षांपासून सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता असलेले नाटक ‘संगीत मानापमान’ आता रुपेरी पडद्यावर नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. ‘संगीत मानापमान’ विषयी इतिहासात वेगवेगळ्या दंतकथा सांगितल्या जातात. एक काळ असा होता की, सोन्याचा जो दर होता, त्यापेक्षाही अधिक दराने या नाटकाची तिकीटे विकली गेली होती. अगदी स्वातंत्र्यलढ्यातही टिळक स्वराज्य ट्रस्टसाठी निधी उभारण्यासाठी ‘संगीत मानापमान’चे प्रयोग करण्यात आले होते.*
*मराठी भाषेला संगीत नाटकाची परंपरा लाभलेली आहे. आता आपली मराठी, संगीत, नाट्यसंगीतही अभिजात आहे. ‘संगीत मानापमान’ नाटकातील मूळ पदांचे सौंदर्य या चित्रपटाच्या १४ पदांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचेल. नव्या पिढीत हा चित्रपट पाहण्याची उत्कंठा तयार होईल, हा चित्रपट सर्वांनीच चित्रपटगृहात पाहायला हवा. आपली संस्कृती, कला, संगीत, या सगळ्याला रिइन्व्हेंट करणे, अशाप्रकारे हा चित्रपट आपल्यासमोर येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर अतिशय सुंदर असून यावरुनच चित्रपट किती सुंदर असेल याची कल्पना करता येते. सुबोध भावे व त्यांच्या टीमचे यासाठी अभिनंदन. संगीताशिवाय ‘संगीत मानापमान’ पूर्ण होऊ शकत नाही आणि यासाठी शंकर एहसान लाॅय यांचे अभिनंदन.*
*आमच्या कार्यकाळामध्ये मराठी चित्रपट, नाटक, विविध कलांच्या आविष्काराला योग्य व्यासपीठ मिळायला हवे, यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करु. ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून विश्वास व्यक्त करतो की, हा चित्रपट सर्व रेकाॅर्ड तोडेल आणि प्रेक्षकांनाही भावेल. मी देखील हा चित्रपट नक्कीच पाहणार आहे."*
इतकच नव्हे तर दिग्दर्शक आणि अभिनेते सुबोध भावे आपलं मत व्यक्त करत म्हणाले “संगीत मानापमान मधील दिग्दर्शन आणि अभिनय हा एक ��ाझ्यासाठी एक अविश्वसनीय प्रवास होता. हा चित्रपट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीला मनापासून आदरांजली आहे आणि अशी कथा प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यासाठी मी उत्सुक आहे.”
मीडिया आणि कन्टेन्ट बिझनेस, RIL च्या अध्यक्षा ज्योती देशपांडे सुद्धा यावेळी म्हणाल्या “जिओ स्टुडिओजमध्ये, आम्ही आकर्षक कथाकथनाद्वारे भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. संगीत मानापमान हा चित्रपट प्रेम संस्कृती कला परिश्रम याच प्रतीक आहे आणि कला आणि संस्कृतीचे खरे जाणकार श्री देवेंद्र फडणवीस यांनी या विलक्षण प्रवासाचा शुभारंभ केल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांची उपस्थिती या चित्रपटाचे महत्त्व अधोरेखित करते, जे महाराष्ट्राचा वारसा साजरा करते.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे आणि श्री गणेश मार्केटिंग निर्मित, सुबोध भावे दिग्दर्शित "संगीत मानापमान" चे म्युझिक लेबल सारेगामा आहे. पटकथा आणि कथाविस्तार शिरीष गोपाळ देशपांडे आणि ऊर्जा देशपांडे यांचे आहे तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद पटकथा प्राजक्त देशमुख यांनी केले आहे.
एकंदरच नव्या वर्षाची सुरुवात धमाकेदार होणार असल्याचं दिसतंय. "संगीत मानापमान!" एक भव्य दिव्य संगीतमय चित्रपट १० जानेवारी पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
0 notes
sharpbharat · 5 months ago
Text
West singhbhum sveep program : चक्रधरपुर के नकटी डैम में स्वीप कार्यक्रम के तहत कई स्पोर्ट्स कार्यक्रमों का हुआ आयोजन, मतदाता जागरूकता के तहत आयोजित स्पोर्ट्स में सामान्य प्रेक्षक व अन्य अधिकारी रहे शामिल
रामगोपाल जेना/चाईबासा : चुनाव आयोग के सुव्यवस्थित मतदाता शिक्षा एवं निर्वाचक सहभागिता (स्वीप) कार्यक्रम के तहत शनिवार को यहां नकटी डैम में वाटर स्पोर्ट्स एक्टिविटी का आयोजन किया गया. इस अवसर पर चक्रधरपुर विधानसभा निर्वाचन क्षेत्र के सामान्य पर्यवेक्षक दिनेश जैन, स्वीप नोडल पदाधिकारी सह सहायक समाहर्ता अर्णव मिश्रा व अन्य पदाधिकारियों की उपस्थिति में उक्त कार्यक्रम का आयोजन हुआ. (न��चे भी…
0 notes
mediahousepress · 5 months ago
Link
सामान्य प्रेक्षक चंदनकियारी ने विभिन्न मतदान केंद्रों का निरीक्षण कर दिया जरूरी दिशा – निर्देश
0 notes
narmadanchal · 5 months ago
Text
बुधनी विधानसभा उपचुनावः व्यय लेखा प्रेक्षक ने किया एसएसटी चेक पोस्ट का निरीक्षण
सीहोर, 26 अक्टूबर (हि.स.)। भारत निर्वाचन आयोग द्वारा बुधनी विधानसभा उप निर्वाचन के लिए नियुक्त व्यय लेखा प्रेक्षक आईआरएस सेवा के सुनीतिंदर सिंह वालिया ने शनिवार को छीपानेर, गोपालपुर, लाड़कुई के एसएसटी चेक पोस्ट का निरीक्षण किया। बुधनी विधानसभा उप निर्वाचन-2024 को दृष्टिगत रखते हुए चेक पोस्ट स्थापित कर अन्य क्षेत्रों से आने वाले वाहनों की चैकिंग एसएसटी दल द्वारा की जा रही है। उन्होंने एसएसटी दल के…
0 notes
gitaacharaninmarathi · 8 months ago
Text
33. अंतरात्मा वेदांच्या पलीकडे आहे                 
एकदा, काही मित्र प्रवास करत होते आणि त्यांना एक विस्तीर्ण नदी पार करावी लागली. त्यांनी एक बोट बनवली आणि नदी पार केली. मग उपयोग होईल असा विचार करून ��रलेल्या प्रवासात जड बोट सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचा प्रवास संथ आणि वेदनादायी झाला. इथे नदी म्हणजे वेदनेची ध्रुवता आहे आणि बोट हे वेदना दूर करण्याचे साधन आहे.
त्याचप्रमाणे, आपल्या रोजच्या आयुष्य़ातही अशा दु:खाच्या द्वंद्वावर मात करण्यासाठी अनेक साधले आणि प्रथा आपल्याला उपलब्ध आहेत. तात्कालिक दु:खाच्या द्वंद्वांपासून मुक्ती मिळविण्यासाठी वेदांमध्ये अनेक प्रथा आणि कर्मकांड सांगितले आहे आणि त्यापैकी अनेक आजही आचरणात आणले जातात. आरोग्य, व्यवसाय, काम आणि कुटुंबाच्या संदर्भात येणार्‍या अडचणींसाठी अशा कर्मकांडांचा आश्रय घेणे हे तर्कशुद्धही वाटते.
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, वेदांचा बाह्य अर्थ सांगून या जन्मात आणि पुढील जगामध्ये (स्वर्गात) सुखाचे वचन देणाऱ्या मूर्खांच्या शब्दात अडकू नये (2.42-2.46). आत्मवान होण्यासाठी तो अर्जुनाला द्वंद्वातीत आणि गुणातीत होण्यास प्रोत्साहित करतो (2.45). जेव्हा एखादा मोठा तलाव सापडतो तेव्हा त्याला लहान तलावाची गरज नसते आणि त्याचप्रमाणे आत्मवानसाठी वेद हे त्या लहान तलावासारखे असतात (2.46).
आपल्या प्रवासात नावेचे ओझे न बाळगण्यात जसे शहाणपण आहे तसेच श्रीकृष्ण हे सूचित करतात की सुख आणि सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नातील निरर्थकता लक्षात आल्यावर वेदांच्याहीपल्याड जायला हवे.
गीतेच्या अगदी सुरुवातीला, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की इंद्रिये सुख-दुःखासारखे ध्रुव निर्माण करतात आणि त्याला सहन करण्यास सांगतात कारण ते अशाश्वत आहेत (2.14). त्यांच्या पल्याड जाणे आणि या अनित्याचा प्रेक्षक म्हणून पाहण्यावर त्यांचा भर असतो. श्रीकृष्ण कृत्रिम सुखाऐवजी अस्सल आनंदाच्या बाजूने आहेत.
0 notes
gitaacharaninhindi · 9 months ago
Text
40. कर्तापन की भावना को छोडऩा
श्लोक 2.48 में, श्रीकृष्ण अर्जुन से कहते हैं, तू आसक्ति / संङ्गं को त्यागकर तथा सिद्धि और असिद्धि में समान बुद्धि वाला होकर योग में स्थित होकर कर्तव्य कर्मों को कर। यह समत्व ही योग कहलाता है। दूसरे शब्दों में, हम जो कुछ भी ��रते हैं वह सामंजस्यपूर्ण होगा जब हम ध्रुवीयताओं के साथ पहचान करना बंद कर देंगे।
हमारे दैनिक जीवन में निर्णयों और विकल्पों की एक श्रृंखला बनी रहती है। हमेशा निर्णय लेने वाला दिमाग उपलब्ध विकल्पों में से चुनता रहता है और श्रीकृष्ण उन्हें  सुख/दु:ख, लाभ/हानि, जीत/हार और सफलता/असफलता में वर्गीकृत करते हैं (2.38)।
समत्व का मतलब है इन ध्रुवों को समान मानना, जिसे आमतौर पर उन्हें पार करन�� के रूप में संदर्भित किया जाता है। जब यह अहसास गहरा होता है, तो मन शक्तिहीन हो जाता है और चुनाव रहित जागरूकता प्राप्त कर लेता है। जब हम नींद में या नशे में होते हैं तो विभाजन करने की क्षमता खो देते हैं। लेकिन विभाजन करने के काबिल होने के बावजूद विभाजन नहीं करना ही समत्व है। यह केवल एक प्रेक्षक/दृष्टा बनकर वर्तमान क्षण में जीना है।
कर्म करते समय समता प्राप्त करने का व्यावहारिक मार्ग यह है कि कर्तापन को छोडक़र साक्षी बनना। यह पूरी तीव्रता, प्रतिबद्धता, समर्पण, दक्षता और जुनून के साथ किसी नाटक में भूमिका निभाने जैसा है; मूल रूप से दी गई परिस्थितियों में अपना सर्वोत्तम प्रदर्शन करना है। इसी तरह जीवन के भव्य मंच पर हमें जो भूमिकाएं दी जाती हैं, उन्हें हमें पूरी लगन के साथ निभाना चाहिए। यह एक पुत्र/पुत्री, पत्नी/पति, माता-पिता, मित्र, कर्मचारी, नियोक्ता, सहकर्मी, पर्यवेक्षक आदि की भूमिका हो सकती है। एक दिन में हम कई अलग-अलग भूमिकाओं को निभाते हैं और प्रत्येक भूमिका को निभाते हुए हमें अपना सर्वोत्तम प्रदर्शन करना चाहिए, लेकिन यह अच्छी तरह से जानते हुए कि हमारी भूमिका नाटक का सिर्फ एक हिस्सा है।
जीवन में हमें जो भूमिकाएं मिली हैं, उन सभी भूमिकाओं में कुछ दिनों के लिए इसका अभ्यास करना शुरू कर सकते हैं और अपने जीवन  में आने वाले सामंजस्य को स्वयं देख सकते हैं।
0 notes
khabrokaraja · 11 months ago
Link
सामान्य प्रेक्षक  पगारे ने मतदान केंद्रों का निरीक्षण कर मूलभूत सुविधाओं का जायजा लिया
0 notes
prakhar-pravakta · 1 year ago
Text
मैहर के मतदान केंद्रों का सामान्य प्रेक्षक ने किया भ्रमण
सतना 5 अप्रैल 2024/लोकसभा क्षेत्र सतनाके लिए नियुक्त सामान्य प्रेक्षक डॉ एस सुरेश कुमार ने शुक्रवार को मैहर के मतदान केंद्रों का निरीक्षण किया। उन्होने ग्रामीण क्षेत्र के ग्राम धतूरा, बेरमा के मतदान केंद्र क्रमांक 61, 62, 63, 64, भरोली के केंद्र क्रमांक 58 एवं अमदरा के केंद्र क्रमांक 32, 33 सहित क्षेत्र के क्रिटिकल, वर्नरेबल एवं शहरी क्षेत्र के मतदान केंद्रों का निरीक्षण कर तैयारियों का जायजा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prarabdh-news · 1 year ago
Link
0 notes
mahavoicenews · 1 year ago
Text
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज: झटपट अपडेट्ससह माहिती मिळवा
आजच्या जलद गतीच्या डिजिटल युगात, चांगल्या प्रकारे माहिती असणे महत्त्वाचे आहे आणि झटपट बातम्यांच्या अपडेटची मागणी पूर्वीपेक्षा जास्त आहे. मराठी भाषिक आणि उत्साही लोकांसाठी, त्यांच्या मूळ भाषेत ब्रेकिंग न्यूज ऍक्सेस करणे ही केवळ एक प्राधान्य नाही तर एक गरज आहे. मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्मचा उदय हा गेम चेंजर बनला आहे, जे वेळेवर आणि संबंधित माहितीसाठी एक विश्वासार्ह स्त्रोत प्रदान करते.
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूजचा उदय:
इंटरनेटच्या आगमनाने, पारंपारिक बातम्यांचा वापर ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळला आहे, रिअल-टाइम अपडेट्स आणि बातम्यांच्या विविध श्रेणी ऑफर करतात. मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज पोर्टल मराठी भाषिक प्रेक्षकांच्या विशिष्ट भाषिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित झाले आहेत. हे प्लॅटफॉर्म त्यांच्या जीवनावर आणि समुदायांवर थेट प���िणाम करणाऱ्या बातम्या शोधणाऱ्या व्यक्तींसाठी जाण्याचे स्रोत बनले आहेत.
मराठी भाषेतील झटपट अपडेट्स:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म मराठी भाषेत बातम्या देण्यास प्राधान्य देतात, प्रेक्षकांना त्यांना सोयीस्कर भाषेत माहिती मिळेल याची खात्री करून. हे केवळ समज वाढवते असे नाही तर वृत्त प्रदाता आणि प्रेक्षक यांच्यातील सखोल संबंध देखील वाढवते. ऑनलाइन बातम्यांची तत्परता वापरकर्त्यांना ब्रेकिंग स्टोरीज त्वरीत ऍक्सेस करण्याची परवानगी देते, त्यांना घडामोडींच्या पुढे ठेवून आणि समुदाय जागरूकतेची भावना वाढवते.
श्रेणींमध्ये विविध कव्हरेज:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म स्वतःला फक्त एका प्रकारच्या बातम्यांपुरते मर्यादित ठेवत नाहीत. ते राजकारण, मनोरंजन, क्रीडा, तंत्रज्ञान, आरोग्य आणि बरेच काही यासह विविध श्रेणींचा समावेश करतात. कव्हरेजचा हा विस्तार वापरकर्त्यांना त्यांच्या सभोवतालच्या जगाची सर्वसमावेशक समज आहे याची खात्री देते, त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्याची आणि जीवनाच्या विविध पैलूंशी संलग्न राहण्याची परवानगी देते.
प्रवेशयोग्यता आणि सुविधा:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूजचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याची सुलभता. इंटरनेट कनेक्शन असलेले कोणीही भौगोलिक अडथळे तोडून कधीही आणि कोठेही बातम्यांच्या अद्यतनांमध्ये प्रवेश करू शकतात. वेबसाइट्स किंवा मोबाइल ॲप्सच्या माध्यमातून असो, हे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना मराठी भाषिक जगातल्या ताज्या घडामोडींवर अपडेट राहण्यासाठी सोयीस्कर बनवतात.
रिअल-टाइम रिपोर्टिंग आणि सोशल मीडिया एकत्रीकरण:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म रिअल-टाइम रिपोर्टिंगच्या सामर्थ्याचा फायदा घेतात. लाइव्ह अपडेट्सद्वारे, वापरकर्ते उलगडत जाणाऱ्या घटनांचे अनुसरण करू शकतात, एक गतिमान आणि आकर्षक बातम्यांचा अनुभव प्रदान करतात. या व्यतिरिक्त, हे प्लॅटफॉर्म सोशल मीडियासह समाकलित होतात, वापरकर्त्यांना विविध सोशल प्लॅटफॉर्मवर बातम्या सामायिक करण्यास, चर्चा करण्यास आणि त्यात व्यस्त राहण्याची परवानगी देतात, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये समुदायाची भावना निर्माण होते.
आव्हाने आणि जबाबदाऱ्या:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म अनेक फायदे देत असताना, ते अचूकता, विश्वासार्हता आणि नैतिक पत्रकारिता मानके राखण्याची जबाबदारी देखील देतात. प्रदान केलेली माहिती विश्वसनीय आणि विश्वासार्ह आहे याची खात्री करण्यासाठी या तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी:-
अमरावती बातम्या आज मराठीत
कंटोला मराठी मध्ये
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 January 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
सौर मोहिमेतला आदित्य एल - वन उपग्रह लॅँग्रेज पॉईंटच्या नियोजित कक्षेत दाखल
रंगभूमीचे प्र���्न सोडवण्यासाठी शासन कटीबद्ध-१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्धाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची ग्वाही
दर्पण दिन काल सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा
      आणि
विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद
****
देशाच्या महत्त्वाकांक्षी सौर मोहिमेतला आदित्य एल-वन हा उपग्रह काल लॅँग्रेज पॉईंटच्या नियोजित कक्षेत दाखल झाला. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या या कक्षेत हा उपग्रह पुढची पाच वर्ष फिरण्याची शक्यता आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था- इस्रोनं दोन सप्टेंबर २०२३ रोजी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होतं.
दरम्यान, या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इस्रोचं कौतुक केलं. या उपग्रहामुळे सूर्याविषयीच्या आपल्या ज्ञानात भर पडेल आणि मानवजातीला त्याचा फायदा होईल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अभिनंदनपर ट्विट संदेशात, देशातल्या शास्त्रज्ञांच्या कठोर मेहनतीचं हे फळ असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग, माहिती प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनीही या यशाबद्दल शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.
****
गेल्या वर्षभरात राष्ट्रीय छात्र सेना एनसीसीचे सुमारे साडे तीनशे कॅडेट्स अग्निवीर म्हणून नौदलात दाखल झाले आहेत. नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरिकुमार यांनी ही माहिती दिली. नवी दिल्लीत  एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात ते बोलत होते. एकता आणि शिस्त या ब्रीदवाक्यानुसार राष्ट्र उभारणीसाठी एनसीसी सक्रिय योगदान देत आहे, या शब्दांत कुमार यांनी या कॅडेट्सचं कौतुक केलं.
****
देशात समुद्रावरील सर्वात जास्त लांबी असलेल्या २२ किलोमीटरचा अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. येत्या १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेतूचं लोकार्पण करण्यात येणार आहे.
****
दरम्यान, मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटीबद्ध असून वृद्ध कलावंतांचं मानधन देखील वाढवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुण्यात चिंचवड इथं १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्धाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे शं��र वर्षे ही गौरवशाली परंपरा जपली असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी ��ावेळी नमूद केलं.
"आज  ओ  टी  पी आणि  सोशिअल  मिडिआच्या  काळात ही मराठी प्रेक्षक नाटक बघायला गर्दी करता आणि व्यावसायिक नाटकांची जेवढी चलती आज आहे तेवढा प्रायोगिक रंगभूमीलाही बहर आलेला आहे."
यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्य निमंत्रक उद्योगमंत्री उदय सामंत, नाट्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, संमेलन अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठी नाटकांनी मनोरंजन आणि प्रबोधनाचं कार्य केलं. तसंच सर्व कलांचा संगम असलेली रंगभूमी सर्वाधिक परिणामकारक माध्यम असल्याचं स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार यांनी यावेळी बोलतांना नमूद केलं.
****
राज्यात १ हजार २५६ वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून ही प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. ही भरती प्रक्रिया येत्या १७ तारखेपासून सुरु होणार आहे.
****
प्रकाशकांना वृत्तपत्र प्रकाशित झाल्यावर ४८ तासात त्याची ई-प्रत 'प्रेस सेवा पोर्टलवर' अपलोड करावी लागेल. तसंच पत्र सूचना कार्यालयाच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या कार्यालयात दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत वृत्तपत्राची प्रत पोहोचवावी लागेल, असं वृत्तपत्र आणि नियतकालिक नियम २०२४ मध्ये प्रस्तावित आहे. यावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ४ फेब्रुवारीपर्यंत नागरिकांकडून [email protected] या इमेलवर सूचना आणि प्रतिक्रिया मागवल्या आहेत.
****
दर्पण दिन काल सर्वत्र साजरा करण्यात आला. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोंभुर्ले इथं राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी नऊ पत्रकारांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं.
पत्रकारिता ही नेहमीच समाज हिताची असली पाहिजे असं मत नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर यांनी व्यक्त केलं आहे. नांदेड इथल्या एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयात झालेल्या कार���यक्रमात ते बोलत होते.
धाराशिव इथं जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केलं. पत्रकारांनी भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. दरम्यान पत्रकार संघाच्या वतीनं काल आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं, यात सुमारे १७७ जणांची तपासणी करण्यात आली.
लातूर इथं जिल्हा माहिती कार्यालयात उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे यांच्या हस्ते तर बीड इथं प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी जांभेकर यांना आदरांजली अर्पण केली.
****
पत्रकारांचे जिल्हास्तरीय विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचं परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी म्हटलं आहे. पत्रकार दिनानिमित्त वैद्यकीय महाविद्यालयात महाआरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराच्या उद्धाटन प्रसंगी ते काल बोलत होते. ३९२ पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबियांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
इतर मागास प्रवर्गाचं आरक्षण अबाधित राहावं यासाठी पंढरपुरात काल ओ बी सी एल्गार मेळावा घेण्यात आला. मंत्री छगन भुजबळ, आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर मान्यवरांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केलं.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत गेल्या ५० दिवसात १० कोटी नागरिक सहभागी झाले आहेत. आतापर्यंत एक कोटींहून अधिक नागरिकांना या माध्यमातून आयुष्मान कार्ड जारी करण्यात आले आहेत तर ३३ लाखांहून अधिक नवीन पीएम किसान लाभार्थ्यांची नोंदणी कर��्यात आली.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल बुलडाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यात या यात्रेअंतर्गत नागरिकांशी संवाद साधला. या यात्रेच्या माध्यमातून देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन यादव यांनी केलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ इथं काल विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत ग्रामीण प्रशिक्षण शिबीर घेण्यात आलं. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. आमदार प्रशांत बंब, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
या यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत विविध योजनांचे लाभार्थी आपल्याला मिळालेल्या लाभाबाबत माहिती देत आहेत. छत्रपती संभाजीनगर तसंच सांगली इथल्या अनेक लाभार्थ्यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं....
बाईट -कैलास सपकाळ, जि.छत्रपती संभाजीनगर, लता चव्हाण आणि सरोजिनी पाटील, जि.सांगली
****
दरम्यान ही यात्रा परभणी जिल्ह्यात आतापर्यंत नऊ तालुक्यांमधल्या ३२८ ग्रामपंचायतींमध्ये पोहोचली आहे. या ��ाध्यमातून सुमारे ७२ हजार ७०७ पेक्षा अधिक नागरिकांनी या यात्रेत सहभाग नोंदवलेला आहे. आज ही यात्रा परभणी तालुक्यात गोविंदपूर, इस्माइलपूर, जिंतूर तालुक्यात आडगाव, टाकळखोपा, पाथरी तालुक्यात जैतापूरवाडी, बाबूलतार, आदी ठिकाणी शासकीय योजनांची माहिती देणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत आतापर्यंत ७ हजार १५८ लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. जास्तीत जास्त कारागिरांनी योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात ७८५ पोलीस पाटील पदांसाठी आठ जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. एक जानेवारी पासून या पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून नऊ जानेवारीला पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
****
0 notes
sharpbharat · 5 months ago
Text
Jamshedpur election : जमशेदपुर में व्यय प्रेक्षकों ने बैंकों के जिला समन्वयक के साथ की बैठक, संदिग्ध लेनदेन या बड़े ट्रांजेक्शन रिपोर्ट करने के दिए निर्देश
जमशेदपुर : जमशेदपुर के सर्किट हाउस सभागार में व्यय प्रेक्षक गिरेन्द्र प्रताप सिंह एवं कमलजीत के कमल द्वारा जिले के बैंकर्स के साथ बैठक कर विधानसभा चुनाव के निमित्त आवश्यक दिशा- निर्देश दिया गया. व्यय प्रेक्षकों ने कहा कि चुनाव आयोग के गाइडलाइन के अनुसार, यदि किसी खाते में 10 लाख या उससे अधिक का लेन-देन हो, तो इसकी सूचना तुरंत व्यय कोषांग को दें। संदेहास्पद लेन-देन पर कड़ाई से नजर रखें . बैंक…
0 notes
automaticthinghoagiezine · 1 year ago
Video
youtube
भिंगार शहरात विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने प्रेक्षक मंत्रमुग्ध..
0 notes
sattakaran · 1 year ago
Text
संसदेत गोंधळ का झाला?; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले नवीन संसदभवन…
0 notes
jagdamb · 1 year ago
Text
सीता स्वयंवर, संगीत शारदा, संगीत सौभद्र, ती फुलराणी, सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल, एका लग्नाची तिसरी गोष्ट आणि आणखीन गेले कित्येक वर्ष नाटक कधी थांबलं नाही कारण प्रेक्षकांनी ते थांबू दिलं नाही; काहीतरी नवं बघायला प्रेक्षक कुचारला पण म्हणून त्याने नाटकाचा हात कधी सोडला नाही. आजच्या डिजिटल युगात सर्व एका क्लिकवर मिळत असलं तर रंगभूमी आणि नाटक हे अजूनही प्रेक्षकांना आपलंस करत आहे हे खरं. रंगभूमीची हि परंपरा अशीच चालू राहो. रंगभूमीवर काम करणाऱ्या, त्यासाठी झटणाऱ्या प्रत्येकाला रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा !
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#Jagdamb
#Vyavsaywala
#जागतिक_रंगभूमी_दिन #मराठी_रंगभूमी #कला #साहित्य #रंगभूमी #नाटक #MarathiRangbhumi
Tumblr media
0 notes
gitaacharaninhindi · 1 year ago
Text
25. अहंकार मिटने पर हासिल होती है ‘मंजिल’
श्रीकृष्ण कहते हैं कुछ इस (आत्मा) को चमत्कार के रूप में देखते हैं, कुछ इसे चमत्कार के रूप में बोलते हैं, अन्य लोग इसे चमत्कार के रूप में सुनते हैं, और फिर भी इसे कोई नहीं जान���ा है (2.29)।
‘कोई नहीं’ एक प्रेक्षक को संदर्भित करता है जो प्रेक्षित (आत्मा) को समझने के लिए अपनी इंद्रियों का उपयोग कर रहा है। भगवान श्रीकृष्ण कहते हैं कि जब तक इन दोनों के बीच दूरी है, तब तक प्रेक्षक आत्मा को नहीं समझ सकता है।
एक बार एक नमक की गुडिय़ा समुद्र का पता लगाना चाहती थी और उसने अपनी यात्रा शुरू की। प्रचंड तरंगों के माध्यम से यह समुद्र के गहरे हिस्सों में प्रवेश करती है और धीरे-धीरे इसमें घुलने लगती है। जब तक यह सबसे गहरे भाग में प्रवेश करती है, तब तक यह पूरी तरह से घुल जाती है और समुद्र का हिस्सा बन जाती है। कहा जा सकता है कि यह स्वयं सागर बन गई है और नमक की गुडिय़ा का कोई अलग अस्तित्व नहीं है। प्रेक्षक (नमक की गुडिय़ा) प्रेक्षित (महासागर) बन गयी है, जो अनिवार्य रूप से विभाजन को समाप्त कर एकता लाना है।
नमक की गुडिय़ा हमारे अहंकार के समान है, जो हमेशा हमें अपनी संपत्ति, विचारों और कार्यों के जरिये वास्तविकता से अलग रखने की कोशिश करता है। अनिवार्य रूप से कोई भी व्यक्ति ‘कोई नहीं’ या सामान्य नहीं रहना चाहता है।
लेकिन यात्रा एकता और एकात्मकता की है। यह तभी होता है जब अहंकार नमक की गुडिय़ा की तरह अपना अस्तित्व खो देता है। इसका अर्थ है कि हमारे पास जो कुछ भी है, वस्तु और विचार, दोनों को दांव पर लगा देना। यह वह यात्रा है जहां मंजिल तब हासिल होती है जब ‘हम’ (अहम्) खत्म हो जाता है; जहां ‘मैं’, ‘मेरा’ छोडऩे योग्य उपकरण हैं, न कि पहचान के।
सुख-दु:ख के ध्रुवों के शिखर पर हमें निर-अहंकार की झलक मिलती है। बोध के इन क्षणों में, हमें इस बात की झलक मिलती है कि हम क्या हैं और इससे कोई फर्क नहीं पड़ता कि हम क्या जानते हैं, हम क्या करते हैं और हमारे पास क्या है।
0 notes