Tumgik
#प्रेक्षक
bharatlivenewsmedia · 2 years
Text
मालिका आहे की मिर्झापूर सीरिज... नवऱ्यानंतर अरुंधतीच्या मुलाचेही विवाहबाह्य संबंध, प्रेक्षक संतापले
मालिका आहे की मिर्झापूर सीरिज… नवऱ्यानंतर अरुंधतीच्या मुलाचेही विवाहबाह्य संबंध, प्रेक्षक संतापले
मालिका आहे की मिर्झापूर सीरिज… नवऱ्यानंतर अरुंधतीच्या मुलाचेही विवाहबाह्य संबंध, प्रेक्षक संतापले ‘आई कुठे काय करते’ ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेतील कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेतच परंतु, गेल्या काही आठवड्यांपासून मालिकेच्या टीआरपीमध्ये पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय. मालिकेत नवनवे ट्विस्ट येत आहेत. प्रेक्षक अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. पण आता…
View On WordPress
0 notes
gitaacharaninmarathi · 2 months
Text
33. अंतरात्मा वेदांच्या पलीकडे आहे                 
एकदा, काही मित्र प्रवास करत होते आणि त्यांना एक विस्तीर्ण नदी पार करावी लागली. त्यांनी एक बोट बनवली आणि नदी पार केली. मग उपयोग होईल असा विचार करून उरलेल्या प्रवासात जड बोट सोबत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचा प्रवास संथ आणि वेदनादायी झाला. इथे नदी म्हणजे वेदनेची ध्रुवता आहे आणि बोट हे वेदना दूर करण्याचे साधन आहे.
त्याचप्रमाणे, आपल्या रोजच्या आयुष्य़ातही अशा दु:खाच्या द्वंद्वावर मात करण्यासाठी अनेक साधले आणि प्रथा आपल्याला उपलब्ध आहेत. तात्कालिक दु:खाच्या द्वंद्वांपासून मुक्ती मिळविण्यासाठी वेदांमध्ये अनेक प्रथा आणि कर्मकांड सांगितले आहे आणि त्यापैकी अनेक आजही आचरणात आणले जातात. आरोग्य, व्यवसाय, काम आणि कुटुंबाच्या संदर्भात येणार्‍या अडचणींसाठी अशा कर्मकांडांचा आश्रय घेणे हे तर्कशुद्धही वाटते.
श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, वेदांचा बाह्य अर्थ सांगून या जन्मात आणि पुढील जगामध्ये (स्वर्गात) सुखाचे वचन देणाऱ्या मूर्खांच्या शब्दात अडकू नये (2.42-2.46). आत्मवान होण्यासाठी तो अर्जुनाला द्वंद्वातीत आणि गुणातीत होण्यास प्रोत्साहित करतो (2.45). जेव्हा एखादा मोठा तलाव सापडतो तेव्हा त्याला लहान तलावाची गरज नसते आणि त्याचप्रमाणे आत्मवानसाठी वेद हे त्या लहान तलावासारखे असतात (2.46).
आपल्या प्रवासात नावेचे ओझे न बाळगण्यात जसे शहाणपण आहे तसेच श्रीकृष्ण हे सूचित करतात की सुख आणि सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नातील निरर्थकता लक्षात आल्यावर वेदांच्याहीपल्याड जायला हवे.
गीतेच्या अगदी सुरुवातीला, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की इंद्रिये सुख-दुःखासारखे ध्रुव निर्माण करतात आणि त्याला सहन करण्यास सांगतात कारण ते अशाश्वत आहेत (2.14). त्यांच्या पल्याड जाणे आणि या अनित्याचा प्रेक्षक म्हणून पाहण्यावर त्यांचा भर असतो. श्रीकृष्ण कृत्रिम सुखाऐवजी अस्सल आनंदाच्या बाजूने आहेत.
0 notes
gitaacharaninhindi · 3 months
Text
40. कर्तापन की भावना को छोडऩा
श्लोक 2.48 में, श्रीकृष्ण अर्जुन से कहते हैं, तू आसक्ति / संङ्गं को त्यागकर तथा सिद्धि और असिद्धि में समान बुद्धि वाला होकर योग में स्थित होकर कर्तव्य कर्मों को कर। यह समत्व ही योग कहलाता है। दूसरे शब्दों में, हम जो कुछ भी करते हैं वह सामंजस्यपूर्ण होगा जब हम ध्रुवीयताओं के साथ पहचान करना बंद कर देंगे।
हमारे दैनिक जीवन में निर्णयों और विकल्पों की एक श्रृंखला बनी रहती है। हमेशा निर्णय लेने वाला दिमाग उपलब्ध विकल्पों में से चुनता रहता है और श्रीकृष्ण उन्हें  सुख/दु:ख, लाभ/हानि, जीत/हार और सफलता/असफलता में वर्गीकृत करते हैं (2.38)।
समत्व का मतलब है इन ध्रुवों को समान मानना, जिसे आमतौर पर उन्हें पार करने के रूप में संदर्भित किया जाता है। जब यह अहसास गहरा होता है, तो मन शक्तिहीन हो जाता है और चुनाव रहित जागरूकता प्राप्त कर लेता है। जब हम नींद में या नशे में होते हैं तो विभाजन करने की क्षमता खो देते हैं। लेकिन विभाजन करने के काबिल होने के बावजूद विभाजन नहीं करना ही समत्व है। यह केवल एक प्रेक्षक/दृष्टा बनकर वर्तमान क्षण में जीना है।
कर्म करते समय समता प्राप्त करने का व्यावहारिक मार्ग यह है कि कर्तापन को छोडक़र साक्षी बनना। यह पूरी तीव्रता, प्रतिबद्धता, समर्पण, दक्षता और जुनून के साथ किसी नाटक में भूमिका निभाने जैसा है; मूल रूप से दी गई परिस्थितियों में अपना सर्वोत्तम प्रदर्शन करना है। इसी तरह जीवन के भव्य मंच पर हमें जो भूमिकाएं दी जाती हैं, उन्हें हमें पूरी लगन के साथ निभाना चाहिए। यह एक पुत्र/पुत्री, पत्नी/पति, माता-पिता, मित्र, कर्मचारी, नियोक्ता, सहकर्मी, पर्यवेक्षक आदि की भूमिका हो सकती है। एक दिन में हम कई अलग-अलग भूमिकाओं को निभाते हैं और प्रत्येक भूमिका को निभाते हुए हमें अपना सर्वोत्तम प्रदर्शन करना चाहिए, लेकिन यह अच्छी तरह से जानते हुए कि हमारी भूमिका नाटक का सिर्फ एक हिस्सा है।
जीवन में हमें जो भूमिकाएं मिली हैं, उन सभी भूमिकाओं में कुछ दिनों के लिए इसका अभ्यास करना शुरू कर सकते हैं और अपने जीवन  में आने वाले सामंजस्य को स्वयं देख सकते हैं।
0 notes
sharpbharat · 4 months
Text
Jamshedpur election counting : जमशेदपुर में सारे पर्यवेक्षकों की मौजूदगी में कर्मचारियों की लगी ड्यूटी, 96 टेबल पर इवीएम, 42 टेबल पर पोस्टल बैलेट व 7 टेबल पर इटीपीबीएस के मतों की होगी गणना, मतगणना के दिन रहेगा ड्राइ डे, नहीं मिलेगी शराब
जमशेदपुर : जमशेदपुर के समाहरणालय (डीसी ऑफिस) में सामान्य प्रेक्षक किल्लु शिव कुमार नायडू, काउंटिंग प्रेक्षक संजय कुमार धत्तरवाल, जिला निर्वाचन पदाधिकारी अनन्य मित्तल की उपस्थिति में विधानसभावार मतगणना कार्मिकों का रेंडमाइजेशन किया गया. उप विकास आयुक्त मनीष कुमार व सभी एआरओ मौके पर उपस्थित थे. 96 टेबल पर इवीएम के मतों की गणना होगी और सभी कर्मियों को मतगणना के दिन टेबल का आवंटन किया जाएगा जिला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
khabrokaraja · 5 months
Link
सामान्य प्रेक्षक  पगारे ने मतदान केंद्रों का निरीक्षण कर मूलभूत सुविधाओं का जायजा लिया
0 notes
prakhar-pravakta · 6 months
Text
मैहर के मतदान केंद्रों का सामान्य प्रेक्षक ने किया भ्रमण
सतना 5 अप्रैल 2024/लोकसभा क्षेत्र सतनाके लिए नियुक्त सामान्य प्रेक्षक डॉ एस सुरेश कुमार ने शुक्रवार को मैहर के मतदान केंद्रों का निरीक्षण किया। उन्होने ग्रामीण क्षेत्र के ग्राम धतूरा, बेरमा के मतदान केंद्र क्रमांक 61, 62, 63, 64, भरोली के केंद्र क्रमांक 58 एवं अमदरा के केंद्र क्रमांक 32, 33 सहित क्षेत्र के क्रिटिकल, वर्नरेबल एवं शहरी क्षेत्र के मतदान केंद्रों का निरीक्षण कर तैयारियों का जायजा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prarabdh-news · 7 months
Link
0 notes
mahavoicenews · 8 months
Text
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज: झटपट अपडेट्ससह माहिती मिळवा
आजच्या जलद गतीच्या डिजिटल युगात, चांगल्या प्रकारे माहिती असणे महत्त्वाचे आहे आणि झटपट बातम्यांच्या अपडेटची मागणी पूर्वीपेक्षा जास्त आहे. मराठी भाषिक आणि उत्साही लोकांसाठी, त्यांच्या मूळ भाषेत ब्रेकिंग न्यूज ऍक्सेस करणे ही केवळ एक प्राधान्य नाही तर एक गरज आहे. मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्मचा उदय हा गेम चेंजर बनला आहे, जे वेळेवर आणि संबंधित माहितीसाठी एक विश्वासार्ह स्त्रोत प्रदान करते.
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूजचा उदय:
इंटरनेटच्या आगमनाने, पारंपारिक बातम्यांचा वापर ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळला आहे, रिअल-टाइम अपडेट्स आणि बातम्यांच्या विविध श्रेणी ऑफर करतात. मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज पोर्टल मराठी भाषिक प्रेक्षकांच्या विशिष्ट भाषिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी विकसित झाले आहेत. हे प्लॅटफॉर्म त्यांच्या जीवनावर आणि समुदायांवर थेट परिणाम करणाऱ्या बातम्या शोधणाऱ्या व्यक्तींसाठी जाण्याचे स्रोत बनले आहेत.
मराठी भाषेतील झटपट अपडेट्स:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म मराठी भाषेत बातम्या देण्यास प्राधान्य देतात, प्रेक्षकांना त्यांना सोयीस्कर भाषेत माहिती मिळेल याची खात्री करून. हे केवळ समज वाढवते असे नाही तर वृत्त प्रदाता आणि प्रेक्षक यांच्यातील सखोल संबंध देखील वाढवते. ऑनलाइन बातम्यांची तत्परता वापरकर्त्यांना ब्रेकिंग स्टोरीज त्वरीत ऍक्सेस करण्याची परवानगी देते, त्यांना घडामोडींच्या पुढे ठेवून आणि समुदाय जागरूकतेची भावना वाढवते.
श्रेणींमध्ये विविध कव्हरेज:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म स्वतःला फक्त एका प्रकारच्या बातम्यांपुरते मर्यादित ठेवत नाहीत. ते राजकारण, मनोरंजन, क्रीडा, तंत्रज्ञान, आरोग्य आणि बरेच काही यासह विविध श्रेणींचा समावेश करतात. कव्हरेजचा हा विस्तार वापरकर्त्यांना त्यांच्या सभोवतालच्या जगाची सर्वसमावेशक समज आहे याची खात्री देते, त्यांना माहितीपूर्ण निर्णय घेण्याची आणि जीवनाच्या विविध पैलूंशी संलग्न राहण्याची परवानगी देते.
प्रवेशयोग्यता आणि सुविधा:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूजचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याची सुलभता. इंटरनेट कनेक्शन असलेले कोणीही भौगोलिक अडथ��े तोडून कधीही आणि कोठेही बातम्यांच्या अद्यतनांमध्ये प्रवेश करू शकतात. वेबसाइट्स किंवा मोबाइल ॲप्सच्या माध्यमातून असो, हे प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना मराठी भाषिक जगातल्या ताज्या घडामोडींवर अपडेट राहण्यासाठी सोयीस्कर बनवतात.
रिअल-टाइम रिपोर्टिंग आणि सोशल मीडिया एकत्रीकरण:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म रिअल-टाइम रिपोर्टिंगच्या सामर्थ्याचा फायदा घेतात. लाइव्ह अपडेट्सद्वारे, वापरकर्ते उलगडत जाणाऱ्या घटनांचे अनुसरण करू शकतात, एक गतिमान आणि आकर्षक बातम्यांचा अनुभव प्रदान करतात. या व्यतिरिक्त, हे प्लॅटफॉर्म सोशल मीडियासह समाकलित होतात, वापरकर्त्यांना विविध सोशल प्लॅटफॉर्मवर बातम्या सामायिक करण्यास, चर्चा करण्यास आणि त्यात व्यस्त राहण्याची परवानगी देतात, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये समुदायाची भावना ��िर्माण होते.
आव्हाने आणि जबाबदाऱ्या:
मराठी ऑनलाइन ब्रेकिंग न्यूज प्लॅटफॉर्म अनेक फायदे देत असताना, ते अचूकता, विश्वासार्हता आणि नैतिक पत्रकारिता मानके राखण्याची जबाबदारी देखील देतात. प्रदान केलेली माहिती विश्वसनीय आणि विश्वासार्ह आहे याची खात्री करण्यासाठी या तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
अधिक माहितीसाठी:-
अमरावती बातम्या आज मराठीत
कंटोला मराठी मध्ये
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 January 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
सौर मोहिमेतला आदित्य एल - वन उपग्रह लॅँग्रेज पॉईंटच्या नियोजित कक्षेत दाखल
रंगभूमीचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटीबद्ध-१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्धाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची ग्वाही
दर्पण दिन काल सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा
      आणि
विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद
****
देशाच्या महत्त्वाकांक्षी सौर मोहिमेतला आदित्य एल-वन हा उपग्रह काल लॅँग्रेज पॉईंटच्या नियोजित कक्षेत दाखल झाला. पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या या कक्षेत हा उपग्रह पुढची पाच वर्ष फिरण्याची शक्यता आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था- इस्रोनं दोन सप्टेंबर २०२३ रोजी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होतं.
दरम्यान, या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी इस्रोचं कौतुक केलं. या उपग्रहामुळे सूर्याविषयीच्या आपल्या ज्ञानात भर पडेल आणि मानवजातीला त्याचा फायदा होईल, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अभिनंदनपर ट्विट संदेशात, देशातल्या शास्त्रज्ञांच्या कठोर मेहनतीचं हे फळ असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग, माहिती प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनीही या यशाबद्दल शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.
****
गेल्या वर्षभरात राष्ट्रीय छात्र सेना एनसीसीचे सुमारे साडे तीनशे कॅडेट्स अग्निवीर म्हणून नौदलात दाखल झाले आहेत. नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरिकुमार यांनी ही माहिती दिली. नवी दिल्लीत  एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात ते बोलत होते. एकता आणि शिस्त या ब्रीदवाक्यानुसार राष्ट्र उभारणीसाठी एनसीसी सक्रिय योगदान देत आहे, या शब्दांत कुमार यांनी या कॅडेट्सचं कौतुक केलं.
****
देशात समुद्रावरील सर्वात जास्त लांबी असलेल्या २२ किलोमीटरचा अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. येत्या १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेतूचं लोकार्पण करण्यात येणार आहे.
****
दरम्यान, मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन कटीबद्ध असून वृद्ध कलावंतांचं मानधन देखील वाढवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुण्यात चिंचवड इथं १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्धाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे शंभर वर्षे ही गौरवशाली परंपरा जपली असल्याचं, मुख्यमंत���र्यांनी यावेळी नमूद केलं.
"आज  ओ  टी  पी आणि  सोशिअल  मिडिआच्या  काळात ही मराठी प्रेक्षक नाटक बघायला गर्दी करता आणि व्यावसायिक नाटकांची जेवढी चलती आज आहे तेवढा प्रायोगिक रंगभूमीलाही बहर आलेला आहे."
यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्य निमंत्रक उद्योगमंत्री उदय सामंत, नाट्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, संमेलन अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठी नाटकांनी मनोरंजन आणि प्रबोधनाचं कार्य केलं. तसंच सर्व कलांचा संगम असलेली रंगभूमी सर्वाधिक परिणामकारक माध्यम असल्याचं स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार यांनी यावेळी बोलतांना नमूद केलं.
****
राज्यात १ हजार २५६ वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून ही प्रक्रिया वेगात पूर्ण करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. ही भरती प्रक्रिया येत्या १७ तारखेपासून सुरु होणार आहे.
****
प्रकाशकांना वृत्तपत्र प्रकाशित झाल्यावर ४८ तासात त्याची ई-प्रत 'प्रेस सेवा पोर्टलवर' अपलोड करावी लागेल. तसंच पत्र सूचना कार्यालयाच्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या कार्यालयात दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत वृत्तपत्राची प्रत पोहोचवावी लागेल, असं वृत्तपत्र आणि नियतकालिक नियम २०२४ मध्ये प्रस्तावित आहे. यावर माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं ४ फेब्रुवारीपर्यंत नागरिकांकडून [email protected] या इमेलवर सूचना आणि प्रतिक्रिया मागवल्या आहेत.
****
दर्पण दिन काल सर्वत्र साजरा करण्यात आला. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोंभुर्ले इथं राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी नऊ पत्रकारांना राज्यस्तरीय दर्पण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं.
पत्रकारिता ही नेहमीच समाज हिताची असली पाहिजे असं मत नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर यांनी व्यक्त केलं आहे. नांदेड इथल्या एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
धाराशिव इथं जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन केलं. पत्रकारांनी भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. दरम्यान पत्रकार संघाच्या वतीनं काल आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं, यात सुमारे १७७ जणांची तपासणी करण्यात आली.
लातूर इथं जिल्हा माहिती कार्यालयात उपसंचालक डॉ. सुरेखा मुळे यांच्या हस्ते तर बीड इथं प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी जांभेकर यांना आदरांजली अर्पण केली.
****
पत्रकारांचे जिल्हास्तरीय विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचं परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी म्हटलं आहे. पत्रकार दिनानिमित्त वैद्यकीय महाविद्यालयात महाआरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराच्या उद्धाटन प्रसंगी ते काल बोलत होते. ३९२ पत्रकार आणि त्यांच्या कुटूंबियांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
इतर मागास प्रवर्गाचं आरक्षण अबाधित राहावं यासाठी पंढरपुरात काल ओ बी सी एल्गार मेळावा घेण्यात आला. मंत्री छगन भुजबळ, आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर मान्यवरांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केलं.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत गेल्या ५० दिवसात १० कोटी नागरिक सहभागी झाले आहेत. आतापर्यंत एक कोटींहून अधिक नागरिकांना या माध्यमातून आयुष्मान कार्ड जारी करण्यात आले आहेत तर ३३ लाखांहून अधिक नवीन पीएम किसान लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल बुलडाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यात या यात्रेअंतर्गत नागरिकांशी संवाद साधला. या यात्रेच्या माध्यमातून देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन यादव यांनी केलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ इथं काल विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत ग्रामीण प्रशिक्षण शिबीर घेण्यात आलं. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. आमदार प्रशांत बंब, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
या यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत विविध योजनांचे लाभार्थी आपल्याला मिळालेल्या लाभाबाबत माहिती देत आहेत. छत्रपती संभाजीनगर तसंच सांगली इथल्या अनेक लाभार्थ्यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं....
बाईट -कैलास सपकाळ, जि.छत्रपती संभाजीनगर, लता चव्हाण आणि सरोजिनी पाटील, जि.सांगली
****
दरम्यान ही यात्रा परभणी जिल्ह्यात आतापर्यंत नऊ तालुक्यांमधल्या ३२८ ग्रामपंचायतींमध्ये पोहोचली आहे. या माध्यमातून सुमारे ७२ हजार ७०७ पेक्षा अधिक नागरिकांनी या यात्रेत सहभाग नोंदवलेला आहे. आज ही यात्रा परभणी तालुक्यात गोविंदपूर, इस्माइलपूर, जिंतूर तालुक्यात आडगाव, टाकळखोपा, पाथरी तालुक्यात जैतापूरवाडी, बाबूलतार, आदी ठिकाणी शासकीय योजनांची माहिती देणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत आतापर्यंत ७ हजार १५८ लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. जास्तीत जास्त कारागिरांनी योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात ७८५ पोलीस पाटील पदांसाठी आठ जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. एक जानेवारी पासून या पदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून नऊ जानेवारीला पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
****
0 notes
Video
youtube
भिंगार शहरात विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने प्रेक्षक मंत्रमुग्ध..
0 notes
sattakaran · 10 months
Text
संसदेत गोंधळ का झाला?; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले नवीन संसदभवन…
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
अक्षय कुमार तू शरद केळकरच्या जवळपासही पोहचू शकत नाही... भडकले मराठी प्रेक्षक
अक्षय कुमार तू शरद केळकरच्या जवळपासही पोहचू शकत नाही… भडकले मराठी प्रेक्षक
अक्षय कुमार तू शरद केळकरच्या जवळपासही पोहचू शकत नाही… भडकले मराठी प्रेक्षक Sharad Kelkar is Trending: अक्षय कुमार ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकरांचा हा निर्णय बहुतांश प्रेक्षकांना रुचला नसून सोशल मीडियावर सिनेमााच्या टीमला ट्रोल केले जात असून या दरम्यान अभिनेता शरद केळकर मात्र ट्विटरवर चर्चेत आला आहे. Sharad Kelkar is…
View On WordPress
0 notes
jagdamb · 11 months
Text
सीता स्वयंवर, संगीत शारदा, संगीत सौभद्र, ती फुलराणी, सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल, एका लग्नाची तिसरी गोष्ट आणि आणखीन गेले कित्येक वर्ष नाटक कधी थांबलं नाही कारण प्रेक्षकांनी ते थांबू दिलं नाही; काहीतरी नवं बघायला प्रेक्षक कुचारला पण म्हणून त्याने नाटकाचा हात कधी सोडला नाही. आजच्या डिजिटल युगात सर्व एका क्लिकवर मिळत असलं तर रंगभूमी आणि नाटक हे अजूनही प्रेक्षकांना आपलंस करत आहे हे खरं. रंगभूमीची हि परंपरा अशीच चालू राहो. रंगभूमीवर काम करणाऱ्या, त्यासाठी झटणाऱ्या प्रत्येकाला रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा !
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#Jagdamb
#Vyavsaywala
#जागतिक_रंगभूमी_दिन #मराठी_रंगभूमी #कला #साहित्य #रंगभूमी #नाटक #MarathiRangbhumi
Tumblr media
0 notes
gitaacharaninhindi · 6 months
Text
25. अहंकार मिटने पर हासिल होती है ‘मंजिल’
श्रीकृष्ण कहते हैं कुछ इस (आत्मा) को चमत्कार के रूप में देखते हैं, कुछ इसे चमत्कार के रूप में बोलते हैं, अन्य लोग इसे चमत्कार के रूप में सुनते हैं, और फिर भी इसे कोई नहीं जानता है (2.29)।
‘कोई नहीं’ एक प्रेक्षक को संदर्भित करता है जो प्रेक्षित (आत्मा) को समझने के लिए अपनी इंद्रियों का उपयोग कर रहा है। भगवान श्रीकृष्ण कहते हैं कि जब तक इन दोनों के बीच दूरी है, तब तक प्रेक्षक आत्मा को नहीं समझ सकता है।
एक बार एक नमक की गुडिय़ा समुद्र का पता लगाना चाहती थी और उसने अपनी यात्रा शुरू की। प्रचंड तरंगों के माध्यम से यह समुद्र के गहरे हिस्सों में प्रवेश करती है और धीरे-धीरे इसमें घुलने लगती है। जब तक यह सबसे गहरे भाग में प्रवेश करती है, तब तक यह पूरी तरह से घुल जाती है और समुद्र का हिस्सा बन जाती है। कहा जा सकता है कि यह स्वयं सागर बन गई है और नमक की गुडिय़ा का कोई अलग अस्तित्व नहीं है। प्रेक्षक (नमक की गुडिय़ा) प्रेक्षित (महासागर) बन गयी है, जो अनिवार्य रूप से विभाजन को समाप्त कर एकता लाना है।
नमक की गुडिय़ा हमारे अहंकार के समान है, जो हमेशा हमें अपनी संपत्ति, विचारों और कार्यों के जरिये वास्तविकता से अलग रखने की कोशिश करता है। अनिवार्य रूप से कोई भी व्यक्ति ‘कोई नहीं’ या सामान्य नहीं रहना चाहता है।
लेकिन यात्रा एकता और एकात्मकता की है। यह तभी होता है जब अहंकार नमक की गुडिय़ा की तरह अपना अस्तित्व खो देता है। इसका अर्थ है कि हमारे पास जो कुछ भी है, वस्तु और विचार, दोनों को दांव पर लगा देना। यह वह यात्रा है जहां मंजिल तब हासिल होती है जब ‘हम’ (अहम्) खत्म हो जाता है; जहां ‘मैं’, ‘मेरा’ छोडऩे योग्य उपकरण हैं, न कि पहचान के।
सुख-दु:ख के ध्रुवों के शिखर पर हमें निर-अहंकार की झलक मिलती है। बोध के इन क्षणों में, हमें इस बात की झलक मिलती है कि हम क्या हैं और इससे कोई फर्क नहीं पड़ता कि हम क्या जानते हैं, हम क्या करते हैं और हमारे पास क्या है।
0 notes
sharpbharat · 5 months
Text
jamshedpur evm commissioning inspection - सामान्य प्रेक्षक व जिला निर्वाचन पदाधिकारी ने ईवीएम कमीशनिंग कार्य का किया निरीक्षण, गाइडलाइन अनुपालन करने के दिए निर्देश
जमशेदपुर: जमशेदपुर लोकसभा संसदीय निर्वाचन क्षेत्र के सामान्य प्रेक्षक किल्लु शिव कुमा�� नायडु एवं जिला निर्वाचन अधिकारी अनन्य मित्तल ने को-ऑपरेटिव कॉलेज पहुंचकर ईवीएम एवं वीवीपैट के कमीशनिंग कार्य का निरीक्षण किया. उन्होंने अधिकारियों को निर्वाचन आयोग के निर्देशानुसार गोपनीयता बनाए रखते हुए कमीशनिंग का कार्य संपादित करने के निर्देश दिए. को-ऑपरेटिव कॉलेज में 47-जुगसलाई, 48 जमशेदपुर पूर्वी व 49…
Tumblr media
View On WordPress
0 notes
khabrokaraja · 6 months
Link
लोकसभा निर्वाचन के लिए सामान्य प्रेक्षक नियुक्त
0 notes