#पीडब्ल्यूडी
Explore tagged Tumblr posts
rightnewshindi · 1 day ago
Text
महाकुंभ में पहुंचे मंत्री विक्रमादित्य सिंह और प्रतिभा सिंह, संगम में लगाई पवित्र डुबकी; देखें तस्वीरें
#News महाकुंभ में पहुंचे मंत्री विक्रमादित्य सिंह और प्रतिभा सिंह, संगम में लगाई पवित्र डुबकी; देखें तस्वीरें
Himachal Pradesh News: हिमाचल प्रदेश के लोक निर्माण विभाग (पीडब्ल्यूडी) मंत्री विक्रमादित्य सिंह और उनकी मां हिमाचल प्रदेश कांग्रेस अध्यक्ष प्रतिभा सिंह ने सोमवार, 3 फरवरी, 2025 को प्रयागराज महाकुंभ में त्रिवेणी संगम के पवित्र तट पर डुबकी लगाई। फेसबुक पर एक पोस्ट में, विक्रमादित्य ने लिखा कि उन्होंने हिमाचल प्रदेश के सभी 70 लाख परिवारों की शांति, समृद्धि और कल्याण के लिए प्रार्थना…
0 notes
deshbandhu · 21 days ago
Text
Achar Samhita ka Ullanghan Karne Par Atishi Par FIR Darj, Sarkari Vahan Ka Kiya Tha Istemal
नई दिल्ली। दिल्ली विधानसभा चुनाव में आम आदमी पार्टी (आप) की नेता और दिल्ली की मुख्यमंत्री सीएम आतिशी के खिलाफ पहली एफ��ईआर दर्ज की गई है।
दिल्ली पुलिस ने सीएम द्वारा चुनाव प्रचार में सरकारी गाड़ी का इस्तेमाल करने पर एफआईआर दर्ज की है। चुनाव आयोग की शिकायत पर दिल्ली पुलिस ने पीडब्ल्यूडी के एक्जीक्यूटिव इंजीनियर संजय कुमार के खिलाफ यह एफआईआर दर्ज की है। साउथ-ईस्ट दिल्ली के गोविंदपुरी पुलिस थाने में यह एफआईआर दर्ज की गई है।
Click to read more: https://www.deshbandhu.co.in/states/fir-lodged-against-atishi-for-violating-code-of-conduct-used-government-vehicle-528425-1
0 notes
superharyananewss · 25 days ago
Text
Tumblr media
सेक्टर 1 पीडब्ल्यूडी (PWD) रेस्ट हाउस में लोक निर्माण मंत्री रणबीर गंगवा ने 11 से 17 जनवरी तक रोड सेफ्टी सप्ताह कार्यक्रम का शुभारंभ किया रोड सेफ्टी सप्ताह के तहत सड़क दुर्घटनाओं को कम करने के लिए लोगों को जागरूक करने के साथ-साथ विभिन्न कार्यक्रमों का आयोजन भी किया जाएगा इसमें लोक निर्माण विभाग के अधिकारी भी शामिल रहेंगे |
Read More : superharyananews.com
Our Social Media Handles :-
facebook.com/SuperHaryanaNews
youtube.com/@SuperHaryanaNews
instagram.com/superharyananews/
in.pinterest.com/haryananewss/
x.com/super__haryana
1 note · View note
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 January 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ जानेवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• पंतप्रधान विमा योजनेच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय • गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू - मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन • नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन वेगवेगळ्या अपघातात मराठवाड्यातल्या आठ भाविकांचा मृत्यू • ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ आणि संजय आर्वीकर यांना विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर आणि • वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमाअंतर्गत हिंगोली आणि नांदेडमध्ये वाचन उपक्रमांचं आयोजन
डीएपी खतांवर प्रतिटन साडे तीन हजार रुपये विशेष अनुदान पुढे चालू ठेवण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. शेतकऱ्यांना डीएपी खताच्या ५० किलोच्या पोत्यावर एक हजार ३५० ��ुपये अनुदान मिळेल, त्याकरता केंद्रीय अर्थसंकल्पात तीन हजार ८५० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला. या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान विमा योजना तसंच पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सुरू ठेवण्यावर मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब केलं. या योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्यात आल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले… ‘‘प्रधानमंत्री फसल बीमा योजना उसका एनहांसमेंट उसके अलोकेशन को एनहान्स किया गया। 69,515 करोड किया गया। और ये जिस तरह का अभी तक का अनुभव आया है, जिस तरह से इस स्कीम मे युटीलायजेशन, जिस तरह से रिस्पॉन्स मिला है, जैसे किसानों के जीवन में जो रियल परिवर्तन आया है इस स्कीम से उसके कारण इस ॲलोकेशन को एनहांस किया गया है।’’
गेल्या आठ वर्षांच्या काळात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक लाख ७० हजार कोटी रुपये वाटप करण्यात आलं असल्याची माहितीही वैष्णव यांनी दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या वर्षातला पहिला निर्णय शेतकरी हिताचा घेतल्याचं नमूद केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची पीकं अधिक सुरक्षित होतील, आणि नुकसानाची भीती कमी होईल, असं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल गडचिरोलीत लॉईड्स मेटल कंपनीच्या डी आर आय प्रकल्पाच्या कोनशीलेचं अनावरण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यात सर्वार्थाने मोठं परिवर्तन दिसून येत असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले… ‘‘कोणसरीचा हा जो प्रकल्प, ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. अनेक प्रकल्पांचा आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे. दहा हजार लोकांना रोजगार मिळालाय. पाच हजारांना अजून दहा महिन्यांमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपलं जे स्वप्न आहे की, गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं, त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे.’’
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉईड्स मेटल कंपनीची शाळा, रुग्णालय, कर्मचारी निवासस्थानं, जिमखाना आणि बालोद्यान आदी उपक्रमांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं. दरम्यान, अहेरी ते गर्देवाडा या बस सेवेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. स्वातंत्र्याच्या ���५ वर्षांनंतर ही बससेवा सुरू होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. ‘‘मला अतिशय आनंद आहे कारण हा जो सगळा भाग आहे, या भागांमध्ये वर्षानुवर्ष धुळणवळणाची साधनं नव्हती. रस्ते नव्हते. आणि माओवाद्यांचा डॉमिनन्स असलेला असा हा भाग होता. आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम करत त्यांचा डॉमिनन्स संपवलाय. आणि आपल्या सगळ्या विभागांनी या ठिकाणी प्रशासनाने चांगलं काम केलं. रस्त्याचे काम असेल पीडब्ल्यूडी ने केलेलं पुलाचं काम असेल याच्यामुळे थेट आता छत्तीसगडला आपण जोडले गेलो आहोत. आणि ७५ वर्षानंतर पहिल्यांदा फर्स्ट सेवा या भागामध्ये सुरू होतेय. लोकांना एक मोठी सुविधा मिळते.’’
नक्षल चळवळीच्या नेत्या ताराक्का आणि त्यांच्या दहा सहकाऱ्यांनी काल आत्मसमर्पण केलं. या सर्वांच्या पुनर्वसनाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. नक्षल चळवळीचा बिमोड करणाऱ्या सी सिक्स्टी जवानांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गडचिरोली पोलीस दलाला पाच बस, १४ चारचाकी आणि ३० दुचाकींचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांची त्यांनी यावेळी पाहणी केली.
कृत्रिम बुद्धीमत्ता - आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावं, यासाठी राज्याचं पहिलं एआय धोरण तयार करण्याचे निर्देश, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी दिले आहेत. काल आपल्या विभागाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील, तरुणांना रोजगार मिळतील आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी कपात केली आहे. मुंबईत आता १९ किलो वजनाचं एलपीजी सिलिंडर एक हजार ७५६ रुपयांना मिळेल. घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनासाठी जातांना झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात मराठवाड्यातल्या आठ भाविकांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर महाकाळा इथं, नादुरुस्त झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी भरधाव कार मागून धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले चार जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. काल दुपारी हा अपघात घडला. मृतांमध्ये दोन महिलांसह एका ११ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या अपघातातले सर्वजण अक्कल���ोट���ून छत्रपती संभाजीनगरला परतत होते. जखमींना छत्रपती संभाजीनगर इथं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अन्य एका अपघातात सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोटमधल्या मैंदर्गी इथं भाविकांची चारचाकी गाडी आणि ट्रकची धडक होऊन चार भाविकांचा जागेवरच मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातले हे सर्व भाविक अक्कलकोटहून गाणगापूरला दर्शनासाठी जात होते.
विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय आणि अन्य वाङ्‌मय पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यामध्ये कुसुमानिल स्मृती समीक्षा पुरस्कार संजय आर्वीकर यांच्या ‘आत्मप्रकाशया ग्रंथाला, तर स्वर्गीय गोपाळराव मुकुंदराव देशपांडे स्मृती संपादन पुरस्कार सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर यांच्या ‘वाङ्मयीन युगांतर आणि श्री. पु. भागवत या ग्रंथास प्राप्त झाला आहे. येत्या १४ जानेवारीला हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात केळीगव्हाण इथल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं, आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते काल लोकार्पण झालं. पाच मेगावॅट क्षमतेच्या या सौर ऊर्जा प्रकल्पातून परिसरातल्या सहा गावांमधल्या अकराशे कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जाणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून दोन दिवसीय विद्वत परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत अहिल्याबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकणारी तज्ज्ञांची व्याख्यानं, तसंच नाट्य प्रयोग सादर केले जाणार आहेत.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशाचं एकोणसाठावं प्रदेश अधिवेशन आजपासून लातूर इथं सुरु होत आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होईल. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात उद्या शुक्रवारी दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. या अधिवेशनात सहभाग घ्यावा, असं आवाहन स्वागत समिती अध्यक्ष प्रमोद मुंदडा यांनी केलं आहे.
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत हिंगोली इथं शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शनाचं काल जिल्हा सांख्यिकी उपसंचालक एस. एम. रचावाड यांच्या हस्ते उद्घाटन झालं. हा उपक्रम येत्या १५ जानेवारीपर्यंत वाचन पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाअंतर्गत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आज सामूहिक वाचन करण्यात येणार आहे.
��ाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३ मध्ये बनावट पिक विमा भरणाऱ्या किती शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आली, याची सविस्तर माहिती देण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना केली आहे. यासंदर्भात त्यांनी काल एक निवेदन देऊन, गुन्ह्यांची माहिती, अपहाराची रक्कम याविषयी नव्याने माहिती देण्याची मागणी केली.
परभणी इथं जिंतूर मार्गावर तबलिगी इज्तेमा सुरु असल्यामुळे परभणी शहर वाहतूक मार्गात तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. वाहनधारकांनी पर्यायी वळण मार्गाचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत ‘100 दिवसांचे लक्ष्य अंतर्गत’ विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी तसंच तयार असलेले जात वैधता प्रमाणपत्र समिती स्तरावरून निर्गमित करण्यासाठी विशेष मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या विशेष शिबीराचा जास्तीत जास्त अर्जदारांनी लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयानं केलं आहे.
देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने रेल्वेगाड्या उशीराने धावत आहेत. दिल्लीहून सुटणाऱ्या किंवा तिथे पोहोचणाऱ्या बावीस गाड्या दोन तासांपर्यंत उशीराने धावत आहेत, अशी माहिती रेल्वे व्यवस्थापनाने दिली आहे.
0 notes
asr24news · 1 month ago
Text
छत्तीसगढ़ मे पीडब्ल्यूडी ठेकेदारों को नहीं होगा वित्तीय जोखिम, नई पालिसी लागू
रायपुर, 29 दिसंबर 2026। छत्तीसगढ़ सरकार ने पीडब्ल्यूडी ठेकेदारों के लिए नई पालिसी लागू की है। इस पालिसी के तहत ठेकेदारों को अब वित्तीय जोखिम नहीं उठाना होगा। इस संबंध में राज्य के उप मुख्यमंत्री तथा लोक निर्माण मंत्री अरुण साव ने मीडिया को जानकारी दी है। उन्होंने बताया कि वर्ष-2015 में जारी की गई दर अनुसूची उस समय प्रचलित सभी टैक्सेस को समावेशित करते हुये तैयार की गई थी। नए एसओआर में देश में 1…
0 notes
sharpbharat · 2 months ago
Text
jamshedpur rural-बहरागोड़ा में झामुमो ने गाजा-बाजा के साथ निकाली आभार यात्रा, विधायक ने कहा कि जनता के भरोसे पर खरा उतरूंगा, देखिए video
बहरागोड़ा: बहरागोड़ा में बुधवार को पीडब्ल्यूडी चौक से झारखंड मुक्ति मोर्चा ने महागठबंधन समर्थित झामुमो के उम्मीदवार समीर कुमार मोहंती की जीत की खुशी में गाजा-बाजा के साथ आभार यात्रा निकाली. झामुमो के कार्यकर्ताओं ने नवनिर्वाचित विधायक समीर कुमार मोहंती और पूर्व विधायक कुणाल षाड़ंगी को फूल मालाओं से लाद दिया. यहां से आभार यात्रा नेताजी सुभाष शिशु उद्यान के पास पहुंची. विधायक समीर कुमार मोहंती ने…
0 notes
agra24 · 2 months ago
Text
जिलाधिकारी ने खंदौली में जलभराव समस्या का लिया जायजा, दिए जरूरी दिशा-निर्देश
Tumblr media Tumblr media
जिलाधिकारी अरविंद मल्लप्पा बंगारी ने आज तहसील एत्मादपुर के अंतर्गत ग्राम खंदौली में जलभराव की समस्या का स्थलीय निरीक्षण कर अधिकारियों को जरूरी दिशा-निर्देश दिए। खंदौली में एनएचएआई द्वारा निर्मित नाले का निरीक्षण करते हुए जिलाधिकारी ने पाया कि राष्ट्रीय राजमार्ग के दोनों ओर नाले बनाए गए हैं। हालांकि, इन नालों में सीवेज और गंदा पानी जमा है। इसके साथ ही, एक ओर नाले के ऊपर दूषित जल भी एकत्रित मिला। इस स्थिति पर नाराजगी जाहिर करते हुए उन्होंने अधिकारियों से इस समस्या के स्थायी समाधान के लिए कदम उठाने को कहा। एनएचएआई अधिकारियों ने बताया कि नाले की निकासी यमुना एक्सप्रेसवे के बरसाती नाले से जोड़ने का कार्य प्रगति पर है। जिलाधिकारी ने यमुना एक्सप्रेसवे के बरसाती नाले का निरीक्षण किया और पाया कि नाले की क्षमता कम होने के कारण समस्या का समाधान संभव नहीं है। उन्होंने तत्काल उप जिलाधिकारी (एसडीएम) एत्मादपुर को जल निकासी के लिए उपयुक्त स्थान चिह्नित करने का निर्देश दिया। एसडीएम ने सुझाव दिया कि पास में स्थित शंकरा और मई ग्राम के तालाब जल निकासी के लिए उपयुक्त हो सकते हैं। जिलाधिकारी ने इन दोनों तालाबों का स्थल निरीक्षण किया और लोक निर्माण विभाग (पीडब्ल्यूडी) के अधिशासी अभियंता को निर्देश दिए कि दोनों स्थानों का सर्वे कर यह सुनिश्चित किया जाए कि कौन सा स्थान अधिक उपयुक्त है। सर्वे के दौरान लागत और स्थायी समाधान को ध्यान में रखते हुए जल निकासी की योजना बनाई जाए। उन्होंने यह भी सुनिश्चित करने को कहा कि नाले का पानी चिन्हित स्थान पर उचित मात्रा में पहुंचे। इसके साथ ही, खंड विकास अधिकारी (बीडीओ) खंदौली को निर्देशित किया गया कि एसडीएम एत्मादपुर से समन्वय स्थापित कर चिन्हित तालाब की भूमि को नरेगा योजना के तहत खुदा�� कराएं। साथ ही, जल निकासी के लिए चैंबर निर्माण और इसे सिंचाई के लिए उपयुक्त बनाने के लिए आवश्यक कदम उठाएं। समाधान पर जोर जिलाधिकारी ने अधिकारियों को निर्देशित किया कि इस समस्या का समाधान जल्द से जल्द सुनिश्चित किया जाए ताकि ग्��ाम खंदौली के निवासियों को जलभराव की समस्या से राहत मिल सके। उन्होंने सभी संबंधित विभागों को इस दिशा में समन्वय बनाकर कार्य करने का आदेश दिया। उपस्थित अधिकारी निरीक्षण के दौरान उप जिलाधिकारी एत्मादपुर, लोक निर्माण विभाग के अधिशासी अभियंता, एनएचएआई के अधिशासी अभियंता, तहसीलदार एत्मादपुर, और खंड विकास अधिकारी खंदौली सहित अन्य संबंधित अधिकारी उपस्थित रहे। जिलाधिकारी की इस सक्रियता से खंदौली के निवासियों को उम्मीद है कि जल्द ही जलभराव की समस्या का स्थायी समाधान मिलेगा।   Read the full article
0 notes
narmadanchal · 3 months ago
Text
पीडब्ल्यूडी मंत्री राकेश सिंह आज से दो दिन प्रभारी के जिलों में दौरे पर रहेंगे
नर्मदापुरम। मंत्री, लोक निर्माण विभाग, मध्यप्रदेश शासन एवं प्रभारी मंत्री जिला नर्मदापुरम श्री राकेश सिंह 19 व 20 नवंबर को नर्मदापुरम और छिंदवाड़ा जिले के प्रवास पर रहेंगे। निर्धारित कार्यक्रम के अनुसार प्रभारी मंत्री श्री सिंह 19 नवंबर मंगलवार को दोपहर 03:30 बजे नर्मदापुरम पहुंचकर भाजपा जिला कार्यालय में भाजपा पदाधिकारियों तथा जनप्रतिनिधियों के साथ बैठक लेंगे। बैठक उपरांत रात्रि 07:30 बजे…
0 notes
bikanerlive · 3 months ago
Text
महिला एवं बाल विकास राज्य मंत्री डॉ. मंजू बाघमार पहुंची देशनोक, करणी माता मंदिर में किए दर्शन
बीकानेर, 4 नवम्बर। महिला एवं बाल विकास तथा सार्वजनिक निर्माण विभाग राज्य मंत्री डॉ. मंजू बाघमार सोमवार को देशनोक पहुंची। उन्होंने यहां विश्वप्रसिद्ध करणी माता मंदिर में दर्शन किए और प्रदेश में खुशहाली की कामना की।मंदिर प्रन्यास की ओर से पीडब्ल्यूडी राज्य मंत्री डॉ. बाघमार का मां करणी की तस्वीर व साहित्य भेंटकर पारम्परिक स्वागत किया गया। इस अवसर पर प्रन्यास उपाध्यक्ष सीता दान, प्रन्यासी अशोक दान,…
0 notes
nidarchhattisgarh · 3 months ago
Link
पीडब्ल्यूडी विभाग में फर्जी दस्तावेजों के जरिए धोखाधड़ी: मुख्य आरोपी गिरफ्तार
0 notes
rightnewshindi · 19 days ago
Text
हिमाचल में बर्फबारी से लोक निर्माण विभाग को हुआ 18 करोड़ का नुकसान, जानें कब तक खराब रहेगा मौसम
हिमाचल में बर्फबारी से लोक निर्माण विभाग को हुआ 18 करोड़ का नुकसान, जानें कब तक खराब रहेगा मौसम #News #Breakingnews #CurrentAffairs #WorldNews #Headlines #DailyNews #LatestNews #TrendingNews #TodaysNews #Viral
Himachal News: हिमाचल में पीडब्ल्यूडी को बर्फबारी की वजह से अब तक 18 करोड़ रुपए से ज्यादा का नुकसान हो चुका है। विभाग ने नुकसान की रिपोर्ट बनाकर राज्य सरकार को भेजी है। अब इस रिपोर्ट के आधार पर राज्य सरकार केंद्र से पीडब्ल्यूडी की मदद के लिए बजट की मांग करेगी। पीडब्ल्यूडी के इस नुकसान का सीजन के अंत तक 35 करोड़ के पार पहुंचने का अनुमान है। दरअसल, हिमाचल में आगामी 21 जनवरी तक मौसम के खराब रहने की…
0 notes
rajkumaraggarwal-blog1 · 4 months ago
Text
गुरुग्राम देश के स्वच्छ और आधुनिक शहरों में शामिल हो : विधायक मुकेश 
गुरुग्राम देश के स्वच्छ और आधुनिक शहरों में शामिल हो : विधायक मुकेश यहां पर नागरिकों को एक स्वस्थ और सुरक्षित वातावरण उपलब्ध हो बैठक के दौरान, विधायक शर्मा ने अधिकारियों को सख्त दिशानिर्देश दिए कार्यों में कोई सुधार नहीं, तो जिम्मेदार अधिकारियों पर सख्त कार्रवाई फतह सिंह उजाला गुरुग्राम । गुरुग्राम के विकास को नई ऊंचाइयों पर पहुंचाने के लिए विधायक मुकेश शर्मा ने “पीडब्ल्यूडी गेस्ट हाउस” में…
0 notes
jantanow · 4 months ago
Text
बागपत में महिला जनसुनवाई: राज्य महिला आयोग की सदस्य मनीषा अहलावत ने 55 प्रकरणों की सुनवाई की
बागपत, 16 अक्टूबर 2024: उत्तर प्रदेश राज्य महिला आयोग द्वारा आयोजित महिला जनसुनवाई आज बागपत पीडब्ल्यूडी गेस्ट हाउस में संपन्न हुई, जिसकी अध्यक्षता राज्य महिला आयोग की सदस्य मनीषा अहलावत ने की। इस जनसुनवाई में जिला प्रोबेशन अधिकारी मुशफेकिन और सीओ खेकड़ा प्रीता भी मौजूद रहीं। जनसुनवाई के दौरान कुल 55 प्रकरण प्राप्त हुए, जो महिला अपराध, शोषण, दहेज उत्पीड़न, प्रॉपर्टी विवाद, घरेलू हिंसा और बलात्कार…
0 notes
airnews-arngbad · 1 month ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 January 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान विमा योजनेच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याकडे वाटचाल सुरू-मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोन वेगवेगळ्या अपघातात ८ भाविकांचा मृत्यू
आणि
परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम
****
पंतप्रधान विमा योजना सुरू राहणार असून या योजनेसाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्यात आली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सुरू ठेवण्यावर सरकारनं शिक्कामोर्तब केलं. या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले –
प्रधानमंत्री फसल बीमा योजना उसका एनहांसमेंट उसके अलोकेशन को एनहान्स किया गया। 69,515 करोड किया गया। और ये जिस तरह का अभी तक का अनुभव आया है, जिस तरह से इस स्कीम मे युटीलायजेशन, जिस तरह से रिस्पॉन्स मिला है, जैसे किसानों के जीवन में जो रियल परिवर्तन आया है इस स्कीम से उसके कारण इस ॲलोकेशन को एनहांस किया गया है।
गेल्या आठ वर्षांच्या काळात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक लाख ७० हजार कोटी रुपये वाटप करण्यात आलं असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळानं नव्या वर्षातला पहिला निर्णय शेतकरी हिताचा घेतल्याचं नमूद केलं आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची पीकं अधिक सुरक्षित होतील, आणि नुकसानाची भीती कमी होईल, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज गडचिरोलीत लॉईड्स मेटल कंपनीच्या डीआरआय प्रकल्पाच्या कोनशीलेचं अनावरण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. या जिल्ह्यात सर्वार्थाने मोठं परिवर्तन दिसून येत असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
कोणसरीचा हा जो प्रकल्प, ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. अनेक प्रकल्पांचा आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे. दहा हजार लोकांना रोजगार मिळालाय. पाच हजारांना अजून दहा महिन्यांमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपलं जे स्वप्न आहे की, गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं, त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉईड्स मेटल कंपनीची शाळा, रुग्णालय, कर्मचारी निवासस्थानं, जिमखाना आणि बालोद्यान आदी उपक्रमांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं.
दरम्यान, अहेरी ते गर्देवाडा या बस सेवेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ही बससेवा सुरू होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले –
मला अतिशय आनंद आहे कारण हा जो सगळा भाग आहे, या भागांमध्ये वर्षानुवर्ष धुळणवळणाची साधनं नव्हती. रस्ते नव्हते. आणि माओवाद्यांचा डॉमिनन्स असलेला असा हा भाग होता. आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम करत त्यांचा डॉमिनन्स संपवलाय. आणि आपल्या सगळ्या विभागांनी या ठिकाणी प्रशासनाने चांगलं काम केलं. रस्त्याचे काम असेल पीडब्ल्यूडी ने केलेलं पुलाचं काम असेल याच्यामुळे थेट आता छत्तीसगडला आपण जोडले गेलो आहोत. आणि ७५ वर्षानंतर पहिल्यांदा फर्स्ट सेवा या भागामध्ये सुरू होतेय. लोकांना एक मोठी सुविधा मिळते.
��क्षल चळवळीच्या नेत्या ताराक्का आणि त्यांच्या १० सहकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलं. या सर्वांच्या पुनर्वसनाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. नक्षल चळवळीचा बिमोड करणाऱ्या सी सिक्स्टी सैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना तसंच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. मंत्रालयात या योजनांच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत झालेल्या आढावा बैठकीत गोरे बोलत होते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील निकषात बदल करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात येईल, जेणेकरुन कामात सुलभता निर्माण होईल. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पुढील कामे मंजूर करण्यासाठी बाह्य वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत घेण्याबाबत प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
कृत्रिम बुद्धीमत्ता- आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्���ाने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले एआय धोरण तयार करा, असे निर्देश माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी दिले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचा शेलार यांनी आज आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या सुमारे १० किमी अंतरावर असलेल्या सांकशी गडावर शिवभक्तांना पाण्याचे टाके साफसफाई करताना शिवकालीन तीन शिल्प मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्ती काळाच्या ओघात पाण्याच्या टाक्यातील मातीच्या गाळात रुतून लुप्त झाल्या होत्या. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सेवेकरी आणि धारकरी शिवभक्त गेली अनेक वर्षे गड संवर्धन मोहीमा राबवून विविध गड किल्ले यांची साफसफाई करून आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करतात. आजपर्यंत गडावर ४६ संवर्धन मोहिमा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून राबविण्यात आल्या आहेत.
****
नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनासाठी जातांना झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात ८ भाविक ठार झाले. जालना जिल्ह्यात धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळा इथं महामार्गावर नादुरुस्त झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी भरधाव कार मागून धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले चार जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. आज दुपारी दोन वाजता हा अपघात घडला. अपघातग्रस्त कारमध्ये सहाजण होते. यातल्या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांसह एका ११ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या अपघातातील मृत आणि जखमी सर्वजण छत्रपती संभाजीनगर इथले रहिवासी आहेत. ते अक्कलकोटहून छत्रपती संभाजीनगरला परतत होते.
अन्य एका अपघातात सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोटमधील मैंदर्गी इथं भाविकांची चारचाकी गाडी आणि ट्रकची धडक होऊन चार भाविक जागेवरच ठार झाले तर सात जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन मह���ला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. हे सर्वजण अक्कलकोटहून गाणगापूरला दर्शनासाठी जातांना हा अपघात झाला. गंभीर भाविकांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.
****
विदर्भ साहित्य संघाच्या राज्यस्तरीय आणि अन्य वाङमय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली, विदर्भातील प्रसिद्ध लेखकांसह नवोदित लेखकांच्या पुस्तकांना तसेच पाच राज्यस्तरीय पुरस्कार यावेळी दिले जातील. यामध्ये कुसुमानिल स्मृती समीक्षा पुरस्कार संजय आर्वीकर यांच्या ‘आत्मप्रकाश’ या ग्रंथाला तर स्वर्गीय गोपाळराव मुकुंदराव देशपांडे स्मृती संपादन पुरस्कार सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर यांच्या ‘वाङ्मयीन युगांतर आणि श्री. पु. भागवत’ या ग्रंथास प्राप्त झाला आहे. येत्या १४ जानेवारीला हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
****
‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमात रत्नागिरी राज्यात प्रथम ठरला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या भोवतीचं वातावरण तणावरहीत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘एक्झाम वॉरियर्स’ चळवळ सुरु केली आहे. त्याचाच भाग असलेल्या 'परीक्षा पे चर्चा' उपक्रमात २८ डिसेंबर रोजी रत्नागिरी राज्यात शून्यावर होता. मात्र दोन दिवसाच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी प्राथमिक तसंच माध्यमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तसंच सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेवून या कामास गती दिली. दोन दिवसात झालेल्या कामगिरीमुळे रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम ठरला आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात जिल्ह्यातील ७८ हजारावर विद्यार्थी, सव्वा आठ हजारावर शिक्षक आणि सुमारे साडे चार हजार पालकांचा सहभाग राहिला आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं उद्यापासून दोन दिवसीय विद्वत परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या उपस्थितीत परिषदेचं उद्घाटन होईल. या परिषदेत अहिल्याबाईंच्या कार्यावर प्रकाश टाकणारे तज्ञांचे व्याख्यान, तसंच नाट्य प्रयोग सादर केले जाणार आहेत.
****
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रदेशचे एकोणसाठावे प्रदेश अधिवेशन उद्यापासून लातूर इथं होणार आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन आहे. तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात शुक्रवारी दुपारी शहरातून शोभायात्रा काढली जाणार आहे. अधिवेशनात सर्व नागरिकांनी उत्साहपूर्वक येणाऱ्या सर्व प्रतिनिधींचे स्वागत करावे आणि अधिवेशनात सहभाग घ्यावा, असं आवाहन स्वागत समिती अध्यक्ष प्रमोद मुंदडा यांनी केलं आहे.
****
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत हिंगोली इथं शासकीय जिल्हा ग्रंथालयात वाचन कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन आज जिल्हा सांख्यिकी उपसंचालक एस.एम.रचावाड यांच्या हस्ते झालं. हा उपक्रम येत्या १५ जानेवारीपर्यंत वाचन पंधरवाडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.
****
बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड मार्फत ‘१०० दिवसांचे लक्ष्य अंतर्गत’ विद्यार्थ्यांना त्रुटी पुर्ततेसाठी आणि तयार असलेले जात वैधता प्रमाणपत्र समिती स्तरावरून निर्गमित करण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. या विशेष शिबिराचा जास्तीत जास्त अर्जदारांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
****
0 notes
asr24news · 4 months ago
Text
प्रतापगढ़ में पीडब्ल्यूडी निर्माण खंड-2 के ईई को डीएम ने लगाई फटकार, ठेकेदारों का नहीं कर रहे थे भुगतान
प्रतापगढ़, 12 अक्टूबर 2024। उत्तर प्रदेश के प्रतापगढ़ जिले में पीडब्ल्यूडी के निर्माण खंड-2 के अधिशासी अभियंता ब्रजमोहन सिंह की कार्यशैली और लापरवाही इन दिनों सुर्खियों में है। 11 अक्टूबर को डीएम संजीव रंजन ने पीडब्ल्यूडी द्वारा कराए जा रहे विभिन्न निर्माण कार्यों की समीक्षा बैठक की, जिसमें कई गंभीर अनियमितताएं सामने आईं। समीक्षा के दौरान पता चला कि जिन ठेकेदारों ने पीडब्ल्यूडी के तहत विभिन्न…
0 notes
khabrokaraja · 4 months ago
Link
खबर का असर “खबरो का राजा” : PHE कॉन्ट्रैक्टर ने स्टेट हाईवे का कॉलर खोदा.. पीडब्ल्यूडी ने थमाया नोटिस।
0 notes