#नाना पटोले
Explore tagged Tumblr posts
Text
Maharashtra : महाराष्ट्र में सीटों के बंटवारे पर बन गई MVA में सहमति
महाराष्ट्र। Maharashtra : महाविकास अघाड़ी में सीट बंटवारे का एलान हो गया है। महाराष्ट्र में शिवसेना (उद्धव गुट) 21 सीटों पर, एनसीपी एससीपी 10 सीटों पर और कांग्रेस 17 सीटों पर चुनाव लड़ेगी। Congress Manifesto 2024 : PM मोदी की टिप्पणियों के खिलाफ चुनाव आयोग पहुंची कांग्रेस महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे ने कहा, “प्रयास लगातार जारी है लेकिन हमें ज्यादा प्रयास…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/0a97453c6fc2bff1890bea3356787e1d/c17ffa7f4e22173d-3b/s540x810/54712be8d70e5b2a21135fc11a9b307359c282b0.webp)
View On WordPress
#Maharashtra#प्रदेश कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले#राकांपा (सपा) प्रमुख शरद पवार#शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे
0 notes
Text
मोठी बातमी..किरण काळेंचा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा
मोठी बातमी..किरण काळेंचा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा
नगर शहरातील आक्रमक तरुण नेतृत्व म्हणून ओळख असणाऱ्या किरण काळे यांनी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांना त्यांनी राजीनामा पाठविला आहे. राजीनामा देत काँग्रेसमधून बाहेर पडण्याचे कारण मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. थोरात यांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 09 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०९ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पराभूत • प्रसारमाध्यमांनी सर्जनशीलपणे काम करण्याची आवश्यकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त • लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही - मंत्री आदिती तटकरे यांची माहिती • मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांचा १५ फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाचा इशारा आणि • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये २५ सुवर्णपदकांसह महाराष्ट्राकडे सर्वाधिक ११३ पदकं
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. पाच तारखेला झालेल्या या निवडणुकीची काल मतमोजणी झाली, यात भाजपला ४८ जागांवर विजय मिळाला, तर सत्ताधारी आम आदमी पक्षाला २२ जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेस पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. नवी दिल्ली मतदार संघातून आम आदमी पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांना चार हजार ८९ मतांनी पराभूत केलं. तर जंगपुरा मतदार संघातून आपचे मनीष सिसोदिया यांचा भाजपचे तरविंद���सिंह मारवाह यांनी अवघ्या ६७५ मतांनी पराभव केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री ��तिशी यांनी कालकाजी मतदार संघातून भाजपचे रमेश बिधुडी यांच्यावर तीन हजार ५२१ मतांनी विजय मिळवला. दरम्यान, २६ वर्षांनंतर पुन्हा एकदा दिल्लीत सत्तेत येत असल्यामुळे भारतीय जनता पक्षात आनंदाचं वातावरण आहे. भाजपच्या दिल्ली कार्यालयासह अनेक ठिकाणच्या कार्यालयात काल कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून विजय साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचं म्हटलं आहे. काल दिल्लीत भाजप मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मतदारांचे आभार मानत, दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी करणार असल्याचं सांगितलं. दिल्लीवासियांच्या सेवेसाठी अधिक सक्षमपणे काम करण्यास कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दिल्ली निकालावरून आम आदमी पक्षावर टीका केली आहे. केजरीवाल यांची भाषा प्रामाणिकपणाची असली, तरी प्रत्यक्ष कृती मात्र वेगळी होती. मतदारांनी हा फरक ओळखला आणि म्हणूनच केजरीवाल यांची मतं घसरली, असं हजारे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, उत्तरप्रदेशात मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे चंद्रभानु पासवान यांनी समाजवादी पार्टीचे अजित प्रसाद यांना ६१ हजाराहून अधिक मतांनी पराभूत केलं. तर तमिळनाडूत इरोड विधानसभा पोटनिवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कळघमचे चंधीरकुमार व्ही सी यांनी आपल्या विरोधकांवर ९१ हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला.
प्रसारमाध्यमांनी सर्जनशील राहून काम करणं आवश्यक असून, जलदगतीने बातमी देत असताना माहितीच्या मुळाशी जाण्याची आणि खात्री करून घेण्याची वृत्ती तसंच गांभीर्य माध्यमांनी जपले पाहिजे, असं आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल पुण्यात राज्यातल्या पहिल्या 'जयपूर डायलॉगच्या डेक्कन समिट कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि जयपूर डायलॉगचे प्रमुख संजय दीक्षित यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जयपूर डायलॉगच्या चांगल्या कार्यासाठी शासन कायम पाठीशी राहिल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नसल्याचं, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. मात्र, अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या काळात वितरित झालेला निधी परत घेतला जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, सरकारने लाभार्थी बहिणींना अपात्र ठरवण्याची कृती म्हणजे लाडक्या बहिणींशी केलेली गद्दारी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्र��ेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
ज्येष्ठ पत्रकार, पंढरीनाथ सावंत यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. प्रबोधनकार ठाकरे यांच्या समग्र वाङ्गमयाचं संपादन केलेले सावंत यांना, विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. सावंत यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी येत्या १५ फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी इथं पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. ते काल अंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलत होते. दोन दिवसांमध्ये मराठा समाजबांधवांशी चर्चा करून मुंबईत मोर्चा काढण्याबाबत निर्णयही घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. यापूर्वीचं सातवं आमरण उपोषण स्थगित करताना आपल्या चार मागण्या तत्काळ मंजूर करण्यात येतील, असं आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सांगितलं होतं. मात्र, पंधरा दिवस उलटून गेल्यावरही काहीच निर्णय झाला नसल्याकडे जरांगे यांनी लक्ष वेधलं.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे आणि साधना आमटे यांच्या रुपाने आपण सर्वांनी देव पाहिला आहे, असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आनंदवन इथं दोन दिवसीय मित्रमेळाव्यात ते काल बोलत होते. काल सकाळी वृक्षदिंडीने मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. या निमित्ताने अनेक कार्यक्रम, परिसंवाद तसंच चर्चा होणार आहेत.
शेतकऱ्यांना कृषीक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल स्वीकारावे लागणार असल्याचं, जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. राहाता तालुक्यातल्या राजुरी इथं 'डाळींब बहार मेळावा' आणि 'कृषी प्रदर्शनाच्या' उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचं धोरण उपयुक्त ठरेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यात सर्व जिल्हा परिषद कार्यालयांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिशील प्रशासन राबवून आवास योजना, लखपती दीदी योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करावेत, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामविकास पंचायत राज विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. उमेदमार्फत बचत गटातून उत्पादित झालेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याचं गोरे यांनी सांगितलं, ते म्हणाले… “महिला आता खाद्य पदार्थांच्या पलिकडे जाऊन बचतगटाच्या माध्यमातून खूप चांगले प्रॉडक्टस् बनवतायत आणि खूप चांगलं मार्केटींग करतायत. त्याही संदर्भात आम्ही आढावा घेतला. आणि सरसच्या माध्यमातून जिल्ह्याला आम्ही एक्झिबिशेन घेतो आणि त्यातून महिलांच्या उत्पादनाला मार्केट तयार करून देतो. आणि चार दिवसाच्या त्या कार्यक्रमामध्ये किमान पन्नास, साठ, सत्तर लाखाचं महिलांच्या तयार केलेल्या उत्पन्नाचं मार्केटींग होतं. आणि त्यातून महिलांना उत्पन्न मिळतं. आणि हा विषय आम्ही बघितल्यानंतर एक लक्षात आलं, त्या महिलांना जर कायम स्वरूपी मार्केट आपण तयार करून दिलं, सुरवातीला जिल्हा लेव्हलला. यातून खूप महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्याला एक उमेद मॉल बांधण्याचा नव्यानं सकल्प केलेला आहे.’’
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने पदकांची शंभरी पार केली. महाराष्ट्राकडे सर्वाधिक ११३ पदकं असून, त्यात २५ सुवर्ण, ४२ रौप्य आणि ४६ कांस्य पदकांचा समावेश आहे. महिला मुष्टियुद्धात दिव्या पवारनं ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. म���िलांच्या सांघिक टेनिसच्या अंतिम फेरीत, महाराष्ट्राने गुजरातवर विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं, तर पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत, तामिळनाडूनं कर्नाटकला हरवून अव्वल स्थान पटकावलं. या स्पर्धेत परभणी जिल्हा ॲथलेटीक्स संघटनेचा खेळाडू किरण मात्रे याने १० हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं. किरण हा परभणी तालुक्यातल्या त्रिधारावाडी इथला रहिवासी असून सध्या सेनादलात कार्यरत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज ओडिशात कटक इथं होणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना जिंकून भारत एक - शून्यने आघाडीवर आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या स्वागत उपक्रमात काल ज्येष्ठ पत्रकार तथा लेखक श्रीकांत सराफ तसंच लेखक माणिक पुरी यांचं व्याख्यान झालं, सराफ यांनी आपल्या तितरबितर या पुस्तकाबद्दल तर पुरी यांनी पक्षी येती अंगणी या पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त केलं.
बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या टाकरवन जवळच्या फुलसिंगनगर तांड्यावर काल खिचडी खाल्ल्याने ११ बालकांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या बालकांवर माजलगाव ��थल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. मधुकर घुबडे यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यात गोदावरी काठावर होणारी वाळूची अवैध साठवणुक आणि वाळू उपशावर प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. आतापर्यंत तीनशे ब्रास वाळू जप्त करण्यात आली असून, नदीकाठालगत विविध गावांमधला अवैध वाळू साठा गेल्या तीन दिवसांपासून जप्त करून कारवाई सुरू आहे.
आय डी बी आय बँकेच्या सी एस आर फंडातून छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या संगणक प्रयोगशाळेसाठी फर्निचर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. काल या कक्षाचं बँकेचे महाव्यवस्थापक रवी असवानी यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं.
0 notes
Text
Nishpaksh Chunav hua, to Delhi me Satta me Aaegi Congress: Nana Paṭole
नागपुर। महाराष्ट्र कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने दिल्ली विधानसभा चुनाव 2025 को लेकर दावा किया है कि अगर चुनाव आयोग निष्पक्ष चुनाव कराने में सफल रहा, तो निश्चित ही दिल्ली में अगली सरकार कांग्रेस की बनेगी। उन्होंने कहा कि हमने पहले ही कई सवाल उठाए हैं।
महाराष्ट्र कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि दिल्ली चुनाव में कांग्रेस ने शिकायत की है कि मतदान प्रक्रिया में धांधली होगी, लेकिन चुनाव आयोग ने कोई जवाब नहीं दिया है। महाराष्ट्र, हरियाणा और मध्य प्रदेश में किए गए गलत काम अब दिल्ली में दोहराए जा रहे हैं। चुनाव आयोग इस पर जवाब क्यों नहीं दे रहा है। अगर निष्पक्ष चुनाव होते हैं तो कांग्रेस सत्ता में लौटेगी।
Click to read more: https://www.deshbandhu.co.in/states/if-there-is-fair-election-congress-will-come-to-power-in-delhi-nana-patole-533439-1
0 notes
Text
महायुति सरकार न केवल भ्रष्ट, बल्कि उसमें शामिल लोग अपराधी हैं- पटोले
महायुति सरकार न केवल भ्रष्ट, बल्कि उसमें शामिल लोग अपराधी हैं। ऐसा कहते हुए नाना पटोले ने राज्य की सरकार गठबंधन पर आरोप लगाया। साथ ही संजय राउत के आरोपों के बीच चुनाव में धांधली को लेकर एमवीए नेता ने कोर्ट का रुख अपनाया। (Mahayuti government is not only corrupt, but the people involved in it are criminals-Nana Patole) मुंबई– कांग्रेस की महाराष्ट्र प्रदेश प्रमुख नाना पटोले ने मंगलवार को राज्य में…
#Ajit Pawar#BJP Government#Bombay#Breaking news#but the people involved in it are criminals#deputy cm ajit pawar#Devendra Fadnavis#dhanajay munde#Fasttrack#fasttrack news#Hindi news#Indian Fasttrack#Indian Fasttrack News#Latest hindi news#Latest News#Maharashtra#Maharashtra big news#maharashtra Chief Minister#maharashtra chief minister devendra fadnavis#maharashtra election#Maharashtra government#Maharashtra Political News#Maharashtra Politics#Mahayuti government#Mahayuti government is not only corrupt#MLA Dhanajay Munde#Nana Patole#ncp ajit pawar#News#News in Hindi
1 note
·
View note
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ced948cc01693283b6c183978a0be318/bf3efd7b44432e89-0a/s540x810/fc576d085a63d927ea91f49af3465642c2232b25.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/0f6fc70118e068231f9c9edb0b179d9d/bf3efd7b44432e89-e4/s540x810/91fe6f46a5808898e72978b98616165a58c48aa6.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/29e4a776e75e30b714b865ad0a000020/bf3efd7b44432e89-ad/s540x810/f4365c9f9e736bb0802ab193b2f73f97f2701a71.jpg)
महाकाली बैंक घोटाले पर SIT गठित करने की माँग – जनता के हक की लड़ाई
मैंने माननीय गृह राज्य मंत्री श्री योगेश कदम जी से मुलाकात की और विक्रोली विधानसभा के पवई क्षेत्र में हुए महाकाली बैंक घोटाले का पूरा मामला उनके सामने रखा। यह कोई छोटा-मोटा घोटाला नहीं, बल्कि 2000 करोड़ रुपये का घोटाला है, जिसमें 15,000 से ज्यादा आम जनता की गाढ़ी कमाई को लूटा गया। इस घोटाले में जनता को पैसे को दोगुना और तिगुना करने का लालच देकर उनसे निवेश कराया गया और ��ाद में उनकी पूरी जमा पूंजी हड़प ली गई। इस घोटाले ने न सिर्फ विक्रोली या महाराष्ट्र, बल्कि पूरे देश के हजारों नागरिकों को आर्थिक रूप से बर्बाद कर दिया है।
इस मामले को विधानसभा में भी उठाया गया था
मैंने गृह राज्य मंत्री को यह भी बताया कि इस घोटाले के खिलाफ मैंने महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष माननीय श्री नाना पटोले जी के माध्यम से महाराष्ट्र विधानसभा में भी आवाज उठाई थी। यह मुद्दा मैंने लक्ष्यविधि प्रश्न के तहत विधानसभा में उठवाया, जिसके बाद EOW (आर्थिक अपराध शाखा) ने इस मामले में FIR दर्ज की थी।
आरोपी खुलेआम घूम रहे हैं, जनता को न्याय कब मिलेगा?
हालांकि FIR दर्ज होने के बावजूद जाँच की रफ्तार बेहद धीमी है। अब तक सिर्फ 3 आरोपियों को पकड़ा गया है, जबकि 100 से ज्यादा आरोपी खुलेआम घूम रहे हैं। आम जनता, जिनकी मेहनत की कमाई इस घोटाले में डूबी है, उनसे बार-बार सवाल कर रही है कि उनकी रकम कब वापस मिलेगी और बाकी अपराधियों को कब पकड़ा जाएगा।
गृह राज्य मंत्री ने दिए सख्त निर्देश
मेरी माँग पर गृह राज्य मंत्री श्री योगेश कदम जी ने तुरंत EOW के जॉइंट कमिश्नर और एडिशनल कमिश्नर को मंत्रालय में तलब करने के आदेश दिए। उन्होंने स्पष्ट रूप से निर्देश दिया कि EOW को अब तक की पूरी जाँच रिपोर्ट मंत्रालय में पेश करनी होगी और यह बताना होगा—
✅ अब तक कितने आरोपियों की संपत्ति ज़ब्त की गई है?
✅ शेष आरोपियों को पकड़ने के लिए कौन-कौन से ठोस कदम उठाए जा रहे हैं?
✅ जाँच की गति तेज क्यों नहीं की गई?
✅ जनता के लुटे हुए पैसे की वापसी के लिए सरकार क्या कदम उठा रही है?
आम जनता के विश्वास को बहाल करना जरूरी
मैंने यह स्पष्ट किया कि आम जनता का भरोसा बनाए रखना बेहद जरूरी है। इस तरह के घोटालों से जनता में भय पैदा हो रहा है और उनकी मेहनत की कमाई दांव पर लगी है। ऐसे में दोषियों को जल्द से जल्द गिरफ्तार कर उनकी संपत्तियों को ज़ब्त करना और जनता को उनका पैसा लौटाना आवश्यक है।
यह सिर्फ एक घोटाले की बात नहीं है, बल्कि हर उस नागरिक की लड़ाई है, जिसने अपनी गाढ़ी कमाई बैंक में यह सोचकर जमा की थी कि वह सुरक्षित रहेगी। लेकिन जब जनता को ही धोखा दिया गया, तो अब उनकी आवाज़ को बुलंद करना भी जरूरी हो गया है।
सरकार पूरी तरह से इस मामले को गंभीरता से ले रही है और जल्द से जल्द ठोस कार्रवाई की जाएगी। जनता को न्याय दिलाने के लिए मैं हर संभव प्रयास करता रह��ंगा।
| @aicwaofficial | @bollywood | @hollywood |
| #SureshShyamlalGupta | #MahakaliBankGhotala |
0 notes
Text
ईवीएम हटाओ, लोकतंत्र बचाओ: जालना में सफल हस्ताक्षर अभियान का प्रदेश अध्यक्ष पटोले के समक्ष प्रस्तुतिकरण
ईवीएम हटाओ, लोकतंत्र बचाओ: जालना में सफल हस्ताक्षर अभियान का प्रदेश अध्यक्ष पटोले के समक्ष प्रस्तुतिकरण जालना : सभी चुनाव बैलेट पेपर पर कराए जाएं और ईवीएम हटाई जाए, इस मांग के तहत चलाए जा रहे “लोकतंत्र बचाओ हस्ताक्षर अभियान” के सफलतापूर्वक संपन्न होने का विवरण जालना जिला शहर कांग्रेस कमेटी के अध्यक्ष शेख महमूद ने प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नाना पटोले को 23 दिसंबर 2024 को छत्रपति संभाजीनगर…
0 notes
Text
कांग्रेस नेता बंटी बाबा ने कांग्रेस अध्यक्ष नाम पटोले को बताया आरएसएस एजेंट, पार्टी ने जारी किया कारण बताओ नोटिस
Maharashtra News: नागपुर मध्य विधानसभा चुनाव से कांग्रेस के उम्मीदवार हृषिकेश उर्फ बंटी बाबा शेलके ने अपनी हार के बाद महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले पर जमकर आरोप लगाए थे। यहां तक कि नाना को आरएसएस का एजेंट तक बोल दिया था। उनकी इस हरकत पर पार्टी ने कारण बताओं नोटिस जारी किया है। शनिवार को महाराष्ट्र कांग्रेस द्वारा जारी नोटिस में शेलके से दो दिन का वक्त लिखित स्पष्टीकरण देने के लिए कहा है।…
0 notes
Text
2018 बिटकॉइन धोखाधड़ी ने महाराष्ट्र चुनावों को हिलाकर रख दिया; सुप्रिया सुले, नाना पटोले ने चुनाव आयोग से की शिकायत
एनसीपी(सपा) नेता सुप्रिया सुले और महाराष्ट्र कांग्रेस प्रमुख नाना पटोले के खिलाफ आरोप पूर्व आईपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटिल ने मंगलवार को लगाए, और भाजपा सांसद सुधांशु त्रिवेदी ने मतदान की पूर्व संध्या पर दिल्ली में देर रात प्रेस कॉन्फ्रेंस में इसे और आगे बढ़ाया। महाराष्ट्र विधानसभा चुनाव बुधवार को समाप्त हो गए, लेकिन चुनाव अभियानों के वित्तपोषण के लिए 2018 के क्रिप्टोकरेंसी धोखाधड़ी मामले से…
0 notes
Video
youtube
पुढचा बॅट्समन नाना पटोले ठाकरे..
0 notes
Text
.. तर तब्बल 65 टक्के मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागतील
तर तब्बल 65 टक्के मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागतील
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत बोलताना ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते त्यानंतर काँग्रेसने देखील 76 लाख अतिरिक्त मतांची माहिती निवडणूक आयोगाने का दिली नाही ?असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने लोकशाहीचा दिवसाढवळ्या गळा चिरला आहे असाही आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला आहे. नाना पटोले यांनी बीड आणि परभणी येथील गुन्हेगारांना शिक्षा…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत-माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पराभूत
प्रसारमाध्यमांनी सर्जनशीलपणे काम करण्याची आवश्यकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त
ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचं मुंबईत राहत्या घरी निधन
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांचा १५ फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाचा इशारा
आणि
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये २३ सुवर्णपदकांसह महाराष्ट्राकडून पदकांची शतकपूर्ती
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. पाच तारखेला झालेल्या या निवडणुकीची आज मतमोजणी झाली, यात भाजपला ४३ जागांवर विजय मिळाला असून, पाच जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. सत्ताधारी आम आदमी पक्षाला २१ जागांवर विजय मिळाला असून, एका जागेवर आपचा उमेदवार आघाडीवर आहे. काँग्रेस पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. नवी दिल्ली मतदार संघातून आम आदमी पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांना चार हजार ८९ मतांनी पराभूत केलं. तर जंगपुरा मतदार संघातून आपचे मनीष सिसोदिया यांचा भाजपचे तरविंदरसिंह मारवाह यांनी अवघ्या ६७५ मतांनी पराभव केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजी मतदार संघातून भाजपचे रमेश बिधुडी यांच्यावर तीन हजार ५२१ मतांनी विजय मिळवला.
दरम्यान, २६ वर्षांनंतर पुन्हा एकदा दिल्लीत सत्तेत येत असल्यामुळे भारतीय जनता पक्षात आनंदाचं वातावरण आहे. दिल्लीतल्या भाजपा कार्यालयात कार्यकर्ते फटाके वाजवून आणि मिठाई वाटून विजय साजरा करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विकास आणि सुशासनाचा विजय असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीवासियांच्या सेवेसाठी अधिक सक्षमपणे काम करण्यास कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, उत्तरप्रदेशात मिल्��ीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे चंद्रभानु पासवान यांनी समाजवादी पार्टीचे अजित प्रसाद यांना ६१ हजाराहून अधिक मतांनी पराभूत केलं.
तमिळनाडूत इरोड विधानसभा पोटनिवडणुकीत द्रविड मुन्नेत्र कळघमचे चंधीरकुमार व्ही सी यांचा विजय निश्चित मानला जात आहे, त्यांनी मतमोजणीच्या १८ पैकी सोळाव्या फेरीअखेर ८१ हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे.
****
जागतिक पातळीवर रसायन पुरवठादार देशांमध्ये भारताचं नाव आज आघाडीवर असून भविष्यात या क्षेत्रात भारत जगाचं नेतृत्व करेल, असा विश्वास केंद्रीय रसायनं आणि खतं राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी व्यक्त केला आहे. त्या आज मुंबईत बेसिक केमिकल्स, कॉस्मेटिक्स अँड डाइज एक्सपोर्ट प्रोमोशन काऊन्सिलच्या ३८व्या निर्यात पुरस्कारांचं वितरण केल्यानंतर बोलत होत्या. भारतीय अर्थव्यवस्थेतलं रसायन उद्योगाचं योगदान मोठं असून या क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून विविध योजना आणि कार्यक्रम राबवले जात असल्याचं पटेल यांनी सांगितलं. रसायन निर्यात क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या १०१ कंपन्यांच्या प्रतिनिधींना अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
प्रसारमाध्यमांनी सर्जनशील राहून काम करणं आवश्यक आहे, जलदगतीने बातमी देत असताना माहितीच्या मुळाशी जाण्याची, खात्री करून घेण्याची वृत्ती आणि गांभीर्य माध्यमांनी जपले पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे इथं महाराष्ट्रातील पहिल्या जयपूर डायलॉगच्या डेक्कन समिट कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि जयपूर डायलॉगचे प्रमुख संजय दीक्षित यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जयपूर डायलॉगच्या चांगल्या कार्यासाठी शासन कायम पाठीशी राहिल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
****
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नसल्याचं, महिला आणि बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. सामाजिक संपर्क माध्यमावरील आपल्या संदेशात तटकरे यांनी ही बाब नमूद केली. मात्र, अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या काळात वितरित झालेला निधी परत घेतला जाणार नाही, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, सरकारने लाभार्थी बहिणींना अपात्र ठरवण्याची कृती म्हणजे लाडक्या बहिणींशी केलेली गद्दारी आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबई इथं माध्यमांशी बोलत होते.
****
ज्येष्ठ पत्रकार, पंढरीनाथ सावंत यांचं आज पहाटे मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. प्रबोधनकार ठाकरे यांच्या समग्र वाङ्गमयाचं संपादन केलेले सावंत यांना, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुढारीकार ग. गो. जाधव पुरस्कार तसंच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.
निर्भिडता आणि व्यासंग यांचा मिलाफ असलेलं, पत्रकारितेतील मार्गदर्शक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरीनाथ सावंत यांना श्रद्धांजली वाहिली. तर मराठी माणसाचे हक्क, मराठी अस्मितेचं रक्षण, आणि महाराष्ट्राच्या हितरक्षणाला प्राधान्य देणारं व्यक्तिमत्त्व आपण गमावलं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावंत यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंत यांच्या कार्याला उजाळा देत, मराठी पत्रकारितेतील तीन पिढ्यांचा दुवा निखळला, या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी येत्या १५ फेब्रुवारीपासून अंतरवाली सराटी इथं पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. ते आज अंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलत होते. दोन दिवसांमध्ये मराठा समाजबांधवांशी चर्चा करून मुंबईत मोर्चा काढण्याबाबत निर्णयही घेतला जाईल, असंही जरांगे यांनी सांगितलं. सरकारसोबतच्या लढाईला आम्ही सज्ज आहेत. यापूर्वीचं सातवं आमरण उपोषण स्थगित करताना चार मागण्या तत्काळ मंजूर करण्यात येतील, असं आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सांगितलं होत. मात्र, पंधरा दिवस होऊनही काहीच निर्णय झाला नसल्याकडे जरांगे यांनी लक्ष वेधलं.
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे आणि साधना आमटे यांच्या रूपाने आपण सर्वांनी देव पाहिला आहे, असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी म्हटलं आहे. बाबा आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आनंदवन इथं दोन दिवसीय मित्रमेळाव्यात ते आज बोलत होते. आज सकाळी वृक्षदिंडीने मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. या निमित्ताने अनेक कार्यक्रम, परिसंवाद तसंच चर्चा होणार आहेत.
****
शेतकऱ्यांना कृषीक्षेत्रात काळानुरूप होणारे बदल आता स्वीकारावे लागणार आहेत, असं प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. राहाता तालुक्यातील राजुरी इथं घेण्यात येत असलेल्या ‘डाळींब बहार मेळावा’ आणि ‘कृषी प्रदर्शनाच्या’ उद्घाटनप्रसंगी विखे पाटील बोलत होते. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाचं धोरण उपयुक्त ठरेल, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
****
मराठवाड्यात सर्व जिल्हा परिषद कार्यालयांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिशील प्रशासन राबवून आवास योजना, लखपती दीदी योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करावेत, असे निर्देश राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत. ते आज छत्रपती संभाजी नगर इथं ग्रामविकास पंचायत राज विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत उमेदमार्फत बचत गटातून उत्पादित झालेल्या वस्तूचे प्रदर्शन आणि विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या हक्काच्या ठिकाणी उमेद मॉल उभारण्यात येणार असल्याचं गोरे यांनी सांगितलं, ते म्हणाले –
महिला आता खाद्य पदार्थांच्या पलिकडे जाऊन बचतगटाच्या माध्यमातून खूप चांगले प्रॉडक्टस् बनवतायत आणि खूप चांगलं मार्केटींग करतायत. त्याही संदर्भात आम्ही आढावा घेतला. आणि सरसच्या माध्यमातून जिल्ह्याला आम्ही एक्झिबिशेन घेतो आणि त्यातून महिलांच्या उत्पादनाला मार्केट तयार करून देतो. आणि चार दिवसाच्या त्या कार्यक्रमामध्ये किमान पन्नास, साठ, सत्तर लाखाचं महिलांच्या तयार केलेल्या उत्पन्नाचं मार्केटींग होतं. आणि त्यातून महिलांना उत्पन्न मिळतं. आणि हा विषय आम्ही बघितल्यानंतर एक लक्षात आलं, त्या महिलांना जर कायम स्वरूपी मार्केट आपण तयार करून दिलं, सुरवातीला जिल्हा लेव्हलला. यातून खूप महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्याला एक उमेद मॉल बांधण्याचा नव्यानं सकल्प केलेला आहे.
****
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने पदकांची शंभरी पार केली आहे. महाराष्ट्राकडे सर्वाधिक १०७ पदकं असून त्यात २३ सुवर्ण, ३९ रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे. महिला मुष्टियुद्धात महाराष्ट्राच्या दिव्या पवारनं ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. तर उत्तराखंडच्या निवेदिता कार्कीनं लाईट फ्लायवेट प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं. महिलांच्या सांघिक टेनिसच्या अंतिम फेरीत, महाराष्ट्राने गुजरातवर विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं, तर पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत, तामिळनाडूनं कर्नाटकला हरवून अव्वल स्थान पटकावलं. पुरूषांच्या फुटबॉलच्या अंतिम सामन्यात केरळने उत्तराखंडचा पराभव करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.
****
ताणतणाव कमी करण्यासाठी क्रीडा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असं प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केलं आहे. पुणे महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी ते आज सातारा इथं बोलत होते. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, यांच्यासह अनेक कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
****
0 notes
Text
Maharashtra Mein Mahayuti Sarakaar ko Satta se Baahar Karane ka Samay aa Gaya Hai: MVA
मुंबई। महाराष्ट्र में सत्तारूढ़ महायुति सरकार पर तीखा हमला बोलते हुए विपक्षी महा विकास अघाड़ी (एमवीए) नेताओं ने रविवार को कहा कि महाराष्ट्र संकट में है। इन नेताओं ने एक सभा में यह भी कहा कि राज्य में होने वाले विधानसभा चुनावों में "सरकार को सत्ता से हटाने का समय आ गया है"।
एमवीए के सहयोगी, कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) के अध्यक्ष शरद पवार और शिवसेना (यूबीटी) के अध्यक्ष उद्धव ठाकरे, विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार (विधानसभा) और अंबादास दानवे (विधान परिषद) ने एकजुट होकर एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली सरकार पर निशाना साधा है।
Read More: https://www.deshbandhu.co.in/states/time-has-come-to-oust-the-mahayuti-government-from-power-in-maharashtra-mva-501223-1
0 notes
Text
Maratha Reservation : फडणवीसांचे 'ते' आव्हान महाविकास आघाडीला महागात पडणार? मराठा समाजात रंगली चर्चा
Maratha Reservation : विरोधकांच्या भूमिकेवरून मराठा समाजबांधवांत कुजबूज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानानंतर वाढल्या गावगाड्यात चर्चा महाराष्ट्र टाइम्स.कॉमदेवेंद्र फडणवीस यांचे ‘मविआ’ला दिलेले आव्हान चर्चेत आहे म. टा. वृत्तसेवा, बुलढाणा : ‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले किंवा काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी. विरोधकांमध्ये हिंमत असल्यास…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/f01dc316ab5fe157d2b26f4c4637ae6a/f426c48e1714a6cd-6c/s540x810/2b429d024b16264dfd05366699bea9a47f135508.jpg)
View On WordPress
#mahavaikas aghadi on reservation#mahayuti on reservation#उद्धव ठाकरे ऑन मराठा आरक्षण#ओबीसी आरक्षण#देवेंद्र फडणवीस#मराठा आरक्षण#मराठा समाज#शरद पवार ऑन मराठा आरक्षण
0 notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/e7a7087ed65dcbab83de15d33fdce224/7260e61a5fb12f61-f6/s540x810/936109bc71a99918ac0ad76e383125fe0dea09aa.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/0464a2239c1af37b21daa07099013f74/7260e61a5fb12f61-43/s540x810/ed1ebf60c1715542a17ecf374808259743d42e9c.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/b0633dbd973cfe215df3dd7eb4f7f2a1/7260e61a5fb12f61-c2/s540x810/ea4fd207aa290f7dd462d7b20a0aa4b0218c71d5.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/4707da349c43444e107d9e6f9482688c/7260e61a5fb12f61-d1/s540x810/5b16941083ad23ee237e55815ed0d589a5319dee.jpg)
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ebcc6399d7ffbdd82be518cd52ca5f58/7260e61a5fb12f61-09/s540x810/afa1ce8963276e783f8deb6353f41684af3dcdf7.jpg)
आज मैं महाराष्ट्र कांग्रेस के माननीय अध्यक्ष श्री नाना भाऊ पटोले जी के साकोली, नागपुर स्थित निवास पर गया। हाल ही में उनकी पूजनीय माता जी का स्वर्गवास हो गया था। उनके प्रति अपनी श्रद्धांजलि अर्पित की और इस कठिन समय में संवेदनाएं व्यक्त की।
| #SureshShyamlalGupta | #NanaPatole |
@bollywood @hollywood @aicwaofficial
0 notes
Text
ईवीएम हटाओ अभियान: मालीपुरा जामा मस्जिद के पास कांग्रेस का हस्ताक्षर अभियान सफल
Remove EVM campaign: Congress’ signature campaign near Malipura Jama Masjid successful जालना: जालना शहर जिला कांग्रेस कमेटी द्वारा महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नाना पटोले के निर्देश पर ईवीएम हटाओ अभियान के तहत शहर के सभी प्रभागों में हस्ताक्षर अभियान चलाया जा रहा है. इसी क्रम में 20 दिसंबर 2024 को प्रभाग क्रमांक 13 और 14 के मालीपुरा जामा मस्जिद में इस अभियान का आयोजन किया…
0 notes