#त्रिपुरा
Explore tagged Tumblr posts
Text
कितनी सुंदर कितनी प्यारी लगरही है मेरी मईया
सबसे सुंदर है मेरी माँ इसलिए तो तुझे त्रिपुरा सुंदरी कहते हैं
जय माँ समलेस्वरी🔱🥥🌺🚩🙏📿🧘
3 notes
·
View notes
Text
"लोकसभेच्या सेमीफायनल मध्ये भाजपची मुसंडी तर काँग्रेस एका राज्यात".....
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (द��.०४) रोजी मतमोजणी होणार आहे.
Desember ६ ,२०२३
प्रतीक लांबट
मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगडमधील निवडणूक निकाल जाहीर झाले आहेत . मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. तेलंगणात केसीआरचे सिंहासन डळमळीत झाले आहे. तिकडे काँग्रेसने गड जिंकला आहे. चार राज्यांच्या २०२३ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल अनेक अर्थाने धक्कादायक होते. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी (04 डिसेंबर) मिझोराममध्ये मतमोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपची आघाडी असल्याचे दिसून आले आहे . राजस्थानमध्ये दोन्ही पक्षांमध्ये निकराची लढत असल्याची चर्चा होती . मात्र, दोन्ही राज्यात भाजपने मोठ्या फरकाने विजय मिळवला. छत्तीसगडमध्येही तीच स्थिती होती. अंदाजानुसार तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. या निवडणुकांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीची सेमीफायनल म्हटले जात आहे.
देशातील राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. तर मिझोरममध्ये सोमवार (दि.०४) रोजी मतमोजणी होणार आहे. आ�� चार राज्यांमध्ये जाहीर झालेल्या निवडणूक निकालात सायंकाळपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेसने (Congress) दोन राज्यातील सत्ता गमावली आहे. तर भाजप (BJP)तीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करत आहे. यात मध्यप्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये या राज्यांचा समावेश आहे. तर तेलंगणात कॉंग्रेस बीआरएसची १० वर्षांची सत्ता उलथवून लावत पूर्ण बहुमतात सत्ता स्थापन करतांना दिसत आहे...
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी सात वाजेपर्यंत मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) २३० जागांपैकी ९४ जागांवर भाजपचे तर २७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर भारत आदिवासी पक्षाचा उमेदवार विजयी झाला असून अजूनही १०८ जागांचा निकाल येणे बाकी आहे. तसेच राजस्थानमधील (Rajasthan) १९९ जागांपैकी १७७ जागांचे निकाल जाहीर झाले असून यात भाजपचे १०७, कॉंग्रेसचे ६०, भारत आदिवासी पक्ष ०३, बहुजन समाज पक्ष ०२ आणि अपक्ष ०५ जागांवर विजयी झाले आहेत. तर २२ जागांचे निकाल अद्याप येणे बाकी
आहे.
तसेच छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात अटीतटीची लढत सुरु असून येथील ९० पैकी ४० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यातील २४ जागांवर भाजपचे आणि १६ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर ५० जागांचा निकाल अद्याप हाती आलेला नाही. यासोबतच तेलंगणातील (Telangana) ११९ जागांपैकी ८७ जागांचे निकाल हाती आले असून याठिकाणी कॉंग्रेसचे ४९ बीआरएस २८, भाजप ०७, एमआयएम ०२ आणि सीपीआयचा उमेदवार एका जागेवर विजयी झाला आहे.
सध्या भाजप-कॉंग्रेसची या राज्यांत सत्ता
केंद्रात सत्तेत असलेला भाजप सध्या उत्तराखंड, हरियाणा, उत्तरप्रदेश, गुजरात, गोवा, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या राज्यांमध्ये सत्तेत आहे. तर महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या चार राज्यांत सत्ताधारी आघाडीचा भाग आहे. त्यानंतर आता मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेत येणार आहे. तसेच कॉंग्रेसची कर्नाटक आणि हिमाचलप्रदेशमध्ये स्वबळावर सत्ता आहे. यांनतर आता तेलंगणात सत्तेत येणार आहे. तर बिहार आणि झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीचा भाग असून तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम सोबत काँग्रेसची युती आहे. मात्र, याठिकाणी काँग्रेस सत्तेत सहभागी नाही.
निवडणूक विभागाची आकडेवारी..
राजस्थानचा अंतिम निकाल
भाजप- 115
काँग्रेस- 69
भा.आदिवासी पा.-3
बीएसपी- 2
राष्ट्रीय लोक दल- 1
रा. लोकतांत्रिक पा.-1
अपक्ष – 8
एकूण- 199
छत्तीसगडचा अंतिम निकाल
भाजप- 54
काँग्रेस- 35
जीजीपी- 1
एकूण- 90
मध्य प्रदेशचा अंतिम निकाल
भाजप- 163
काँग्रेस- 66
भा. आदिवासी पार्टी- 01
एकूण- 230
तेलंगणाचा अंतिम निकाल
काँग्रेस- 64
बीआरएस- 39
भाजप- 08
एमआयएम- 07
सीपीआय-01
एकूण- 119
एकूणच देशात मोदी मॅजिक पुन्हा येणारं आणि काँग्रेस मुक्त भारत लवकरात होईल. अशी अनेकांची भुमिका दिसतें.
2 notes
·
View notes
Text
ये मैं कर सकता हूँ जो बगिया थी बाहर इंटरलॉकिंग ईंट से पट गई ,अब तो राजस्थान के थार सा लगता है ,हाँ गाबा या नामीबिया का जंगल होता, या अपने पश्चिमी घाट या फिर बचपन वाला पहाड़ी इलाका । मोरक्को का उत्तरी भाग चलता । मुझे गर्मी पसंद है कोल्ड ब्लडेड हूँ ,4 pm के बाद bp लो होने लगता है । सर्दियां सर्बिया की हों तो चल जाएगी या कोलोराडो की । लोग नैनीताल भागते हैं मुझे नहीं भाता ।वँहा भी भीड़ , बहन ने हमीरपुर nit हिमाचल btech किया है वँहा शांति मिलती है , मुझे ठीक वँहा पश्चिमी घाट सा लगा या पर्थ ऑस्ट्रेलिया का गाबा । लाल सुर्ख मिट्टी गोल चिकने कलरफुल पत्थर । या अपना ईस्ट इंडिया मेघालय मिजोरम त्रिपुरा नागालैंड 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 मन करता है लिखता जाऊं ।
जब से मेरी क्यारी टूटी है तब से fb पर🌱 Happy 🌱🌱Green 🌱Sunday 🌱 के नाम से पोस्ट बनती है ।
यँहा भी वही । मतलब किस से कहा जाए । सद्दाम हुसैन से तो नहीं कहूंगा जिसने बेबीलोन के ऐतिहासिक जंगली, और उन झूलों या वँहा का बना ऐतिहासिक टावर आदि एरिया में कैमरा ज��ने से मना कर दिया था ।
3 notes
·
View notes
Text
बांग्लादेश मुक्ति युद्ध में भाग लेने वाले सूबेदार शशिकांत का सम्मान
इटारसी। आज मुस्कान संस्था में 1971 के युद्ध में भाग लेने वाले सूबेदार शशिकांत दुराफे का सम्मान किया गया। इस अवसर पर करणी सेना परिवार की सदस्य उपस्थित थीं। मुस्कान संस्था के संचालक मनीष ठाकुर ने बताया कि सूबेदार शशिकांत ने 1971 की जंग में भारत पाकिस्तान युद्ध में 90 फील्ड रेजीमेंट में तोपखाने में सिपाही के रूप में भाग लिया। त्रिपुरा से बांग्लादेश गये थे। इस युद्व में भाग लिया और सूबेदार पद से…
0 notes
Text
जगभर प्रवास करणाऱ्या मोदींकडे , ट्विटरवरच्या शुभेच्छावरून मोदींवर निशाणा
जगभर प्रवास करणाऱ्या मोदींकडे , ट्विटरवरच्या शुभेच्छावरून मोदींवर निशाणा
त्रिपुरा मेघालय आणि मणिपूर या तिन्ही राज्यांनी त्यांचा 53 वा स्थापना दिवस साजरा केला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही राज्यांना शुभेच्छा देखील दिल्या. काँग्रेसकडून मोदी यांना पुन्हा निशाण्यावर धरण्यात आलेले असून अशांतता असताना मोदी एकदाही मणिपूरला गेलेले नाहीत , अशी टीका करण्यात आली आहे. ईशान्य भारताची पुनर्रचना करण्यात आली आणि त्यानंतर मणिपूर , मेघालय आणि त्रिपुरा यांना स्वतंत्र…
0 notes
Text
जैव विविधता, दार्शनिक स्थलों एवं अनोखे प्राकृतिक सौंदर्य व विशिष्टतापूर्ण संस्कृति के लिए विख्यात मेघालय, मणिपुर व त्रिपुरा राज्यों के स्थापना दिवस पर प्रदेश के निवासियों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
#मेघालय_स्थापना_दिवस
#मणिपुर_स्थापना_दिवस
#त्रिपुरा_स्थापना_दिवस
#Rupalagarwal #DrRupalAgarwal
#HelpUTrust #HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
0 notes
Text
जैव विविधता, दार्शनिक स्थलों एवं अनोखे प्राकृतिक सौंदर्य व विशिष्टतापूर्ण संस्कृति के लिए विख्यात मेघालय, मणिपुर व त्रिपुरा राज्यों के स्थापना दिवस पर प्रदेश के निवासियों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
#मेघालय_स्थापना_दिवस
#मणिपुर_स्थापना_दिवस
#त्रिपुरा_स्थापना_दिवस
#Rupalagarwal #DrRupalAgarwal
#HelpUTrust #HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
0 notes
Text
जैव विविधता, दार्शनिक स्थलों एवं अनोखे प्राकृतिक सौंदर्य व विशिष्टतापूर्ण संस्कृति के लिए विख्यात मेघालय, मणिपुर व त्रिपुरा राज्यों के स्थापना दिवस पर प्रदेश के निवासियों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
#मेघालय_स्थापना_दिवस
#मणिपुर_स्थापना_दिवस
#त्रिपुरा_स्थापना_दिवस
#KiranAgarwal #HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
0 notes
Text
जैव विविधता, दार्शनिक स्थलों एवं अनोखे प्राकृतिक सौंदर्य व विशिष्टतापूर्ण संस्कृति के लिए विख्यात मेघालय, मणिपुर व त्रिपुरा राज्यों के स्थापना दिवस पर प्रदेश के निवासियों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
#मेघालय_स्थापना_दिवस
#मणिपुर_स्थापना_दिवस
#त्रिपुरा_स्थापना_दिवस
#HarshVardhanAgarwal
#HelpUTrust
#HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
0 notes
Text
जैव विविधता, दार्शनिक स्थलों एवं अनोखे प्राकृतिक सौंदर्य व विशिष्टतापूर्ण संस्कृति के लिए विख्यात मेघालय, मणिपुर व त्रिपुरा राज्यों के स्थापना दिवस पर प्रदेश के निवासियों को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं ।
#मेघालय_स्थापना_दिवस
#मणिपुर_स्थापना_दिवस
#त्रिपुरा_स्थापना_दिवस
#HelpUTrust #HelpUEducationalandCharitableTrust
www.helputrust.org
0 notes
Text
त्रिपुरा, मणिपुर व मेघालय 'पूर्ण राज्य दिवस' के अवसर पर प्रदेश के सभी भाइयों और बहनों को मेरी हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।
#TripuraStatehoodDay
#ManipurStatehoodDay
#MeghalaStatehoodDay
0 notes
Text
आठवां वार्षिकोत्सव, त्रिपुरा
#आर्यसमाज #aryasamaj
अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं 👇
https://aryasamaj.site/aathwan-varshikotsav-tripura/
0 notes
Text
*📯बन्दीछोड़ सतगुरु रामपाल जी महाराज जी की जय📯*
16/01/25
5️⃣ *Team 5 :- उत्तरप्रदेश, असम, त्रिपुरा, वेस्ट बंगाल, ओड़ीसा, सिक्किम*
*🎉 Facebook सेवा 🎉*
🌸 *मालिक की दया से आज शाम इस्कॉन के भ्रमित ज्ञान से सम्बंधित Facebook पर सेवा करेंगे जी।*
*Tag⤵️*
#Iskcon_Exposed
#Iskcon #HareKrishna #RadheRadhe #KrishnaBhakti #BhagavadGita #SpiritualJourney #RadhaKrishna #DivineGrace #KrishnaConsciousness #BhaktiYoga #HareRamaHareKrishna #IskconDevotees #SpiritualBliss #InnerPeace #ChantHareKrishna #FaithAndLove #KrishnaPrem #DivinePath #LordKrishna #SpiritualVibes
🛒 *सेवा से सम्बंधित फ़ोटो लिंक⬇️*
https://www.satsaheb.org/iskon-hindi/
https://www.satsaheb.org/iskon-english/
⤵️ सेवा से संबंधित विडिओ डाउनलोड कर लें जी ⤵️
https://gyancharcha.in/iskcon-exposed/
*🎯Sewa Points🎯* ⤵️
⚛️ श्री कृष्ण ने अर्जुन को गीता का ज्ञान दिया या काल ने?
गीता अध्याय 11 श्लोक 32 में गीता ज्ञानदाता ने कहा कि "मैं काल हूँ"। इस्कॉन वाले श्री कृष्ण जी को गीता ज्ञानदाता बताते हैं, जबकि गीता ज्ञान काल ने ही श्री कृष्ण जी में प्रवेश करके दिया है।
अवश्य पढ़ें अनमोल पुस्तक ज्ञान गंगा।
⚛️इस्कॉन वाले यह नहीं समझते कि गीता अध्याय 4 श्लोक 5 में काल ने कहा कि उसके और अर्जुन के कई जन्म हो चुके हैं। ब्रह्मा, विष्��ु, शिव भी जन्म-मरण के चक्र में हैं। ये त्रिलोक के देवता हैं, पूर्ण परमात्मा नहीं।
अधिक जानकारी के लिए पढ़ें अद्भुत पुस्तक ज्ञान गंगा।
⚛️तीन लोक का स्वामी
गीता अध्याय 7 श्लोक 25 में काल ने कहा कि वह अपनी योगमाया से छिपा रहता है और लोग उसे नहीं जानते। इस्कॉन के भक्त यह नहीं समझते कि काल ने ही श्रीकृष्ण जी के शरीर में प्रवेश किया था, जबकि श्रीकृष्ण जी तो त्रिलोक के स्वामी हैं, न कि पूर्ण परमात्मा। अधिक जानकारी के लिए पढ़ें अनमोल पुस्तक ज्ञान गंगा।
⚛️इस्कॉन के भक्त गीता अध्याय 11 श्लोक 21 को नहीं समझते, जहां अर्जुन ने देखा कि काल देवताओं को भी निगल रहा था। काल ही ब्रह्मा, विष्णु, महेश का पिता है, और ये सभी त्रिलोक तक ही सीमित हैं।
अधिक जानकारी के लिए पढ़ें अनमोल पुस्तक ज्ञान गंगा।
⚛️तीन लोक के स्वामी
इस्कॉन भक्तों का मानना है कि ‘हरे कृष्ण’ मंत्र ही मोक्ष का मार्ग है, लेकिन गीता के अनुसार यह मनमानी पूजा है। श्रीकृष्ण ने स्वयं किसी अन्य परमेश्वर की शरण में जाने का निर्देश दिया था। ब्रह्मा, विष्णु, महेश केवल तीन लोकों के स्वामी हैं। अधिक जानकारी के लिए पढ़ें "ज्ञान गंगा"।
⚛️पूर्ण परमात्मा
गीता अध्याय 15 श्लोक 1-4 में तीन देवताओं ब्रह्मा, विष्णु और शिव का उल्लेख है। लेकिन इनसे ऊपर परम अक्षर पुरुष है। इस्कॉन वाले इस तत्त्वज्ञान से अनभिज्ञ हैं और श्रीकृष्ण जी को ही सर्वोच्च मानते हैं।
परम अक्षर पुरुष की जानकारी के लिए पढ़ें "ज्ञान गंगा"।
⚛️पूर्ण परमात्मा
गीता के अध्याय 14 श्लोक 3-5 में बताया गया है कि काल-ब्रह्म (क्षर पुरुष) ही ब्रह्मा, विष्णु, ��हेश का पिता और देवी दुर्गा का पति है। इस्कॉन इस सत्य को नहीं जानता और श्रीकृष्ण जी को ही सर्वशक्तिमान मानता है। सर्वशक्तिमान परमात्मा की संपूर्ण जानकारी के लिए पढ़ें "ज्ञान गंगा"।
⚛️इस्कॉन का 'हरे कृष्ण' मंत्र मनमानी पूजा है, जो शास्त्रों में वर्णित नहीं है। गीता और वेदों में स्पष्ट रूप से बताया गया है कि पूर्ण मोक्ष के लिए केवल तत्वदर्शी संत से परमात्मा का मंत्र प्राप्त करना चाहिए। अधिक जानकारी के लिए पढ़ें "ज्ञान गंगा"।
⚛️गीता में श्रीकृष्ण ने पूर्ण परमात्मा की शरण में जाने का आदेश दिया है, कौन है वह पूर्ण परमात्मा? जानने के लिए पढ़ें "ज्ञान गंगा"।
⚛️गीता अध्याय 8 श्लोक 1-3 में स्पष्ट है कि ब्रह्म-काल और तीन देवताओं से परे परम अक्षर पुरुष ही अमर और पूर्ण परमात्मा है। इस्कॉन वाले श्रीकृष्ण जी को सर्वोच्च मानकर भोले भाले भक्तों को गुमराह कर रहे हैं। ब्रह्मा, विष्णु, महेश केवल तीन लोकों के देवता हैं। अधिक जानकारी के लिए पढ़ें "ज्ञान गंगा"।
❌ *No Copy Paste* ❌
0 notes
Text
क्या आपने सत्य की इस अद्भुत यात्रा को देखा?
काशी वाले कबीर ही परमात्मा हैं!
📖 वेदों में वर्णित कवि/कबीर - यही सच्चा नाम है!
🕉️ सनातनी पूजा के पतन की सच्चाई
🌟 भाग-5 का खास एपिसोड देखने के लिए तैयार हो जाइए!
# 04 जनवरी 2025
🕑 दोपहर 2:00 बजे
📺 आपके पसंदीदा यूट्यूब चैनल Factful Debates पर।
👉 सत्य की खोज में इस अनोखे ज्ञान को बिल्कुल न चूकें!
🔗 इस खास वीडियो को देखें और इसे सभी के साथ शेयर करें।
💬 आपके सवालों का जवाब यहां मिलेगा। आइए और जानिए वास्तविकता!
#कबीर_ही_सर्वोच्च #सत्य_की_खोज #वेदों_का_ज्ञान
#पश्चिम_बंगाल #बांग्लादेश #त्रिपुरा #असम
#हिंदी_सत्य_ज्ञान #फैक्टफुल_डिबेट्स
#काशी_का_कबीर #सनातन_सत्य #भाग5
#KabirIsSupreme #HindiKnowledge #SpiritualHindi
0 notes
Text
🌟 विशेष खुलासा अलर्ट! 🌟
तारीख: 4 जनवरी 2025
🕑 समय: दोपहर 2:00 बजे
🎥 संत रामपाल जी महाराज द्वारा "सनातनी पूजा के पतन की कहानी" पर आधारित भाग-5 को अवश्य देखें!
🔥 यह जीवन बदलने वाला सत्संग छुपे हुए आध्यात्मिक सत्य को उजागर करेगा, जो सदियों से अनजान था।
📍 कहां देखें?
👉 YouTube पर Factful Debates चैनल पर
🛑 इसे मिस मत करें – यह आपके आध्यात्मिक जीवन का सबसे महत्वपूर्ण समय हो सकता है! इसे सभी के साथ साझा करें 🙏
#संत_रामपाल_जी_महाराज #FactfulDebates #सनातनी_पूजा #आध्यात्मिकता #वायरल_कंटेंट #বাংলা #पश्चिम_बंगाल #त्रिपुरा #आसाम #बांग्लादेश #सनातन_का_सत्य #कोलकाता #आध्यात्मिक_ज्ञान
1 note
·
View note
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 December 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ३० डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• संविधान हा देशाचा दीपस्तंभ-मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचं आगमन • नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेला प्रारंभ-येत्या पाच तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन • बॉर्डर-गावस्कर मालिकेत मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी भारताला ३०७ धावांची गरज आणि • बुद्धिबळाच्या जागतिक रॅपिड स्पर्धेत भारताची कोनेरू हंपी अजिंक्य
देशाचं संविधान हे आपला दीपस्तंभ आणि मार्गदर्शक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या ११७व्या भागात ते काल बोलत होते. येत्या २६ जानेवारीला देशात राज्यघटना लागू होऊन ७५ वर्षे पूर्ण होतील, त्यानिमित्तानं देशभरात अनेक उपक्रम स��रू असल्याचं त्यांनी सांगितलं. यानिमित्तानं सुरू केलेल्या कॉन्स्टीट्यूशन सेव्हनटी फाईव्ह डॉट कॉम या संकेतस्थळाला युवा वर्गानं भेट द्यावी, नागरिकांनी राज्यघटनेची प्रास्ताविका वाचून त्याची ध्वनीचित्रफीत या संकेतस्थळावर अपलोड करावी असं आवाहन त्यांनी केलं. ‘‘देश के नागरिकों को संविधान की विरासत से जोड़ने के लिए constitution75.com नाम से एक खास website भी बनाई गई है। इसमें आप संविधान की प्रस्तावना पढ़कर अपना video upload कर सकते हैं। अलग-अलग भाषाओं में संविधान पढ़ सकते हैं,संविधान के बारे में प्रश्न भी पूछ सकते हैं। ‘मन की बात’ के श्रोताओं से, स्कूल में पढ़ने वाले बच्चों से, कॉलेज में जाने वाले युवाओं से, मेरा आग्रह है, इस website पर जरूर जाकर देखें, इसका हिस्सा बनें।’’
देशाच्या मनोरंजन क्षेत्राच्या योगदानाचा पंतप्रधानांनी मन की बात मध्ये उल्लेख केला. आपले ॲनिमेशनपट, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिका जगभरात लोकप्रिय आहेत, त्यातून भारताच्या सर्जनशील उद्योगाची क्षमता दिसून येते असं ते म्हणाले. राज कपूर मोहम्मद रफी, अक्किनेनी नागेश्वर राव गारू, तपन सिन्हा यांच्या कामगिराचा त्यांनी गौरव केला. भारतीय संस्कृती, प्रयागराज इथं सुरु होणारा कुंभमेळा, बस्तर इथं सुरू झालेल्या बस्तर ऑलिम्पिक स्पर्धा, आदी विषयांवर पंतप्रधानांनी यावेळी भाष्य केलं. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार देशात २०१५ ते २०२३ या काळात मलेरियाचे रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ८० टक्के इतकी घट झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. देशवासियांनी एकत्रितपणे निर्धारानं या आव्हानाचा सामना केल्यानंच ह��� यश मिळाल्याचं ते म्हणाले. कर्करोगा विरोधातल्या लढाईत आयुष्मान भारत योजना मोठी भूमिका पार पाडत असून, त्यामुळे ९० टक्के रुग्णांना वेळेत उपचार मिळू लागले असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरातल्या शेतकऱ्यांनी छोट्या छोट्या सामुहिक प्रयत्नांतून मिळवलेल्या यशाकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. छोट्या प्रारंभातूनच मोठं परिवर्तन शक्य असल्याचं सांगत, यासाठी दृढ संकल्प आणि सांघिक भावनेनं काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नव्या वर्षात मन की बातच्या माध्यमातून आणखी प्रेरणादायी प्रयत्न सामायिक करण्याचं वचन देत, पंतप्रधानांनी सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्यात ठिकठिकाणी मन की बातचं सामुहिक श्रवण करण्यात आलं. लातूर शहरातल्या रिलायन्स त्रिपुरा महाविद्यालयात हा कार्यक्रम ऐकण्यासाठी नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आपल्या देशाच्या सांस्कृतिक विकासाची प्रेरणा आज संपूर्ण जग घेत असल्याची प्रचिती आल्याचा अनुभव उपस्थित श्रोत्यांनी यावेळी व्यक्त केला. रत्नागिरी इथं, तसंच धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरात श्रोत्यांनी सामूहिकपणे 'मन की बात' कार्यक्रमाचं थेट प्रसारण ऐकलं. वाशिम जिल्ह्यातल्या भाजपच्या कार्यालयातही कार्यक्रमाचं प्रसारण ऐकण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिलं. माळी यांच्या सन्मानाला बाधा येईल, असं कुठलंही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई केली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. यूट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात, अशीही तक्रारही माळी यांनी केली.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आज परभणी दौऱ्यावर येणार आहेत. परभणी हिंसाचार आणि मारहाण प्रकरणात मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या नातेवाईकांची ते भेट घेणार आहेत. त्यानंतर समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
रायगड जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर काल पहिल्या व्यावसायिक विमानाचं आगमन झालं. इंडिगो ए थ्री ट्वेंटी या विमानानं मुंबई विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर ते नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं. पाण्याचे फवारे मारून या विमानाला सलामी देण्यात आली. दरम्यान, राज्याचा प्रत्येक भाग विमानाने जोडण्यासह अस्तित्वातील विमानतळांच्या विस्तारीकरण करण्याच्या कामाला गती देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. मोठ्या शहरांतील विमानतळांवरील भार कमी करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
अहिल्यानगर-पुणे या १२५ किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. खासदार नीलेश लंके यांनी ही माहिती दिली. अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यासंदर्भात लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचं लक्ष वेधलं होतं, त्याची दखल घेत या रेल्वेमार्गाचं सर्वेक्षण करण्यास मान्यता मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
धाराशिव जिल्ह्यात पर्यटन, उद्योग आणि शाश्वत सिंचनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी एक कालबद्ध कृती कार्यक्रम आखला असून, पहिल्या टप्प्यात दहा हजार रोजगार निर्मिती करण्याचा निश्चय असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल धाराशिव इथं बोलत होते. प्रत्येक विषयावर संबंधित क्षेत्रातल्या व्यक्तींचा सहभाग घेऊन १२ सुकाणू समित्या गठीत केल्या जाणार आहेत. जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या या विकास प्रक्रियेत जनतेने सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन आमदार पाटील यांनी केलं आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेला कालपासून सुरुवात झाली. श्री खंडोबाच्या यात्रेला पारंपारिक पद्धतीने सुरुवात झाल्यानंतर मुख्य रस्त्याने देवस्वारी निघाली. यावेळी पालखी दर्शनाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, यांची उपस्थिती होती. येत्या पाच तारखेपर्यंत ही यात्रा सुरु राहणार असून, शासकीय कार्यक्रम दोन जानेवारीपासून सुरु होणार आहेत.
बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेत मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी भारताला ३०७ धावांची आवश्यकता आहे. आज सामनच्याच्या शेवटच्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३४ धावांवर संपुष्टात आला. या डावात भारताकडून जसप्रति बुमराहनं पाच, मोहम्मद सिराजनं तीन, तर रविंद्र जडेजाने एक गडी बाद केला. भारताचा दुसरा डाव सुरु झाला असून, उपाहारापर्यंत तीन बाद ३३ धावा झाल्या होत्या. दरम्यान, बुमराहनं काल या सामन्यात विक्रमी कामगिरी नोंदवत कसोटीत दोनशे बळींचा टप्पा पार केला.
भारताची आघाडीची बुद्धिबळपटू कोनेरू हंपी हिनं न्यूयॉर्क इथं झालेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटाचं विजेतेपद पटकावलं आहे. इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून हंपीनं या स्पर्धेतलं दुसरं जेतेपद पटकावलं. ११ फेऱ्यांमध्ये तिनं साडेआठ गुणांची कमाई केली. ३७ वर्षांची हंपी, या स्पर्धेत दोनदा अजिंक्य ठरणारी, चीनच्या जू वेंजून हिच्यानंतरची दुसरीच बुद्धिबळपटू आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड इथं आज जयभीम दिन आणि मक्रणपूर ��रिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ३० डिसेंबर १९३८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्याच्या हद्दीवर असलेल्या मक्रणपूर इथं महार परिषद घेतली होती, त्यानिमित्तानं हा कार्यक्रम होत आहे. पोलिस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होईल.
नांदेड जिल्ह्यात सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचवण्यासाठी जिल्हा सहकार विकास समितीची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्याला संगणकीकरणात राज्यात दुसरा क्रमांक मिळाला असल्याची माहिती शासनातर्फे देण्यात आली. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक उपक्रम सुरू असून, याअंतर्गत जिल्ह्यातल्या ६४ विविध सहकारी संस्थाचं संगणकीकरण करण्यात आलं आहे.
शिवसंग्राम संघटनेच्या वतीने बीड इथं उद्या ३१ तारखेला व्यसनमुक्ती जनजागृती महारॅली काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनापर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे.
नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रतिबंधक मोहीम राबवण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, नवीन वर्षात अपघात मुक्त जिल्हा करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यात भटुंबरे इथं काल सकाळी भाविकांची बस आणि ट्रकच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले. पुणे जिल्ह्���ातल्या कामशेत या गावातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असलेले प्रवासी या बसमध्ये होते.
0 notes