#जयराम
Explore tagged Tumblr posts
news-trust-india · 8 months ago
Text
Protem Speaker : प्रोटेम स्पीकर की नियुक्ति पर विवाद, कांग्रेस ने उठाया सवाल
नई दिल्ली। Protem Speaker : भाजपा सांसद भर्तृहरि महताब को 18वीं लोकसभा का प्रोटेम स्पीकर नियुक्त करने पर विवाद शुरू हो गया है। कांग्रेस नेता जयराम रमेश ने सरकार के फैसले पर सवाल उठाए हैं। उन्होंने कहा कि यह संसदीय परंपरा के खिलाफ है। Congress Protest : NEET परीक्षा में धांधली को लेकर कांग्रेस का पूरे यूपी में प्रदर्शन रमेश ने कहा कि परंपरा के अनुसार सबसे वरिष्ठ सांसद को प्रोटेम स्पीकर (Protem…
Tumblr media
View On WordPress
0 notes
thebharatexpress · 2 years ago
Text
पूर्व मुख्यमंत्री कोरोना पॉजिटिव
नई दिल्ली। कोरोना की तेज़ रफ़्तार से राजनीति के बड़े-बड़े धुरंधरों को भी नहीं छोड़ा है। वही दूसरी तरफ हिमाचल प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री जयराम ठाकुर की कोरोना रिपोर्ट पॉजिटिव आई है। वही दूसरी तरफ कुछ देर पहले ही नेता प्रतिपक्ष जयराम ठाकुर ने नहीं है संभव’ ग्रीनफील्ड एयरपोर्ट को लेकर बड़ा दावा किया है। अगर बल्ह में अंतरराष्ट्रीय हवाई अड्डे का निर्माण संभव नहीं है तो हवाई अड्डा प्रदेश के अन्य जगहों में…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rightnewshindi · 6 hours ago
Text
खनन माफिया पुल, सड़क आदि को खोद कर ले जा रहे हैं, सुक्खू सरकार समोसे की जांच लीक करने वालों को ढूंढ रही है; जयराम ठाकुर
Himachal News: पूर्व मुख्यमंत्री एवं नेता प्रतिपक्ष जयराम ठाकुर ने कहा कि सुक्खू सरकार दिशाहीन होकर पूरी तरह अराजक और तानाशाह हो गई है। मुख्यमंत्री को एक समोसा न मिलने से पुलिस विभाग ने जमीन आसमान एक कर दिया है। पहले समोसा किसने खाया यह जांच करने में प्रदेश का समय संसाधन और ऊर्जा बर्बाद की गई। अब प्रदेश की सीआईडी समोसे कांड लीक किसने किया, मीडिया में रिपोर्ट किसने किया क्यों किया? उसके पीछे हाथ…
0 notes
aviralmalik · 8 days ago
Text
0 notes
airnews-arngbad · 23 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 30 January 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक – ३० जानेवारी २०२५ सायंकाळी ६.१०
• अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांकडून सहकार्याचं केंद्र सरकारचं आवाहन. • वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात संयुक्त संसदीय समितीचा अहवाल लोकसभा अध्यक्षांना सादर. • बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचं उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांचं सूतोवाच. • मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित-मात्र मुंबईत आंदोलनाचा इशारा. आणि • स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ‘जीवन-साधना गौरव’ कृषी��ूषण सूर्यकांत देशमुख यांना प्रदान.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सर्व पक्षांकडून सहकार्याचं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. उद्यापासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने आज सर्वपक्षीय बैठक घेतली, या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव, बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा, द्रमुकचे टी आर बालू यांच्यासह विविध पक्षांचे खासदार त्यात सहभागी झाले. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होईल. त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदनासमोर सादर करण्यात येईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर सोमवारी दोन्ही सभागृहात चर्चा होईल. अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत असेल तर दुसरा टप्पा दहा मार्च ते चार एप्रिल पर्यंत चालणार आहे.
वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीने आज आपला अहवाल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केला. या विधेयकासंबंधी १४ सुधारणा समितीने स्वीकारल्या आहेत.
नवी दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होणं ही मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. हे भव्य संमेलन होत असून ते यशस्वी व्हावं, अशा शुभेच्छाही फडणवीस यांनी दिल्या.
राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत चालू बांधकाम प्रकल्पांना गती देऊन, निर्धारित वेळेत गुणवत्तापूर्ण काम करण्��ाची सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. मुंबईत मंत्रालयात यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. राज्यातील विविध नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासंदर्भात त्यांनी यावेळी आढावा घेतला.
बीड ते मुंबई रेल्वे सुरू करण्याचं सुतोवाच उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ते आज बीड इथं नियोजन समितीच्या बैठकीनंतर पक्ष कार्यकर्त्यांशी बोलत होते. सर्वांसाठी शिस्तपालन आवश्यक असून, चुकीचं काम केल्यास नियमानुसार कारवाई होणारच, अस��� पवार यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले… चांगल वागा मी तुमच्या मागे पूर्ण ताकत उभी करीन पण चुकीचं वागलात तर कारवाई केली जाईल. जे नियम आहेत, त्या पद्धतीने कलमं लावली जातील. सातत्य राहिलं तर मकोका पण लावला जाईल. जेवढी आपण नीट शिस्त लावू, तेवढा तुमचा फायदा होणार आहे. तुम्ही चुकीचे पायंडे बंद केले, उद्योगपती इथ येऊन गुंतवणूक करणार आहे. तुमच्याकडे काही साईट विंडमीलच्या चांगल्या आहेत. सोलरपॅनल बसवण्याच्या चांगल्या आहेत. आमचा प्रयत्न आहे की मुंबई, बीड रेल्वे पण सुरु करता येते का? का तर तुमचा मुंबईशी पण,पुण्याशी पण संपर्क कसा राहील. दरम्यान, नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यात एकूण आराखड्यातील ५३६ कोटी ४४ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे. नगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांनी शहर स्वच्छतेकडे लक्ष द्यावं, सर्व तालुक्यांनी विकासाबाबत परस्परात सकारात्मक स्पर्धा करण्याचं आवाहनही पवार यांनी केलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन आणि विकास समितीची बैठक पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. जिल्ह्यात होऊ घातलेली औद्योगिक गुंतवणूक, त्यानिमित्ताने रोजगार, व्यवसायासाठी येणाऱ्या लोकांची संख्या, होणारा विस्तार लक्षात घेऊन जिल्ह्याच्या विकासाचं नियोजन तयार करण्याचे निर्देश शिरसाट यांनी दिले. यावेळी सन २०२५-२६ साठी तयार करण्यात आलेल्या एक हजार ३५४ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. दरम्यान, लोकसंख्येनुसार जिल्ह्यातील तालुक्यांना सम- समान निधी मंजूर करावा आणि निधी मंजूर करतांना तालुक्यांमध्ये असमान भूमिका ठेवू नये, अशी सूचना विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या बैठकीत केली.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज सहाव्या दिवशी आपलं उपोषण स्थगित केलं, मात्र, मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण समाज मुंबईत धडकेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. आज जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी इथं बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, तसंच जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आदींनी जरांगे यांची भेट घेवून चर्चा केली. जरांगे यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर काही मागण्यांवर शासन सकारात्मक असल्याचं आमदार धस यांनी सांगितलं. जरांगे यांनी, सगेसोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबज��वणी, मराठा युवकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणं, मुंबई-हैद्राबाद-सातारा गॅझेटनुसार मराठा समाजाला ओबीसींचे दाखले देणं, आदी मागण्यांचा पुनरुच्चार करत, राज्य सरकारला पुन्हा दोन महिन्यांची मुदत दिली, मात्र या मुदतीतही मागण्या मान्य न झाल्यास, मुंबईकडे कूच करणार, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान करणाऱ्या हुतात्म्यांना आज देश आदरांजली वाहत आहे. गांधीजींची पुण्यतिथी आज देशभर हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येते. नवी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी सकाळी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गांधीजींच्या समाधीवर पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनीही समाधीस्थळावर पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं. तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख तसंच संरक्षणदल प्रमुखही यावेळी उपस्थित होते. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी महात्मा गांधी यांच्या सत्त्याहत्तराव्या बलिदान दिनानिमित्त आज मुंबईतल्या मणीभवन इथं भेट दिली. महात्मा गांधींजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांनी प्रार्थनासभेत भाग घेतला. आकाशवाणी मुंबईच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही आज हुतात्मा दिनानिमित्त महात्मा गांधी तसंच देशासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
हिंगोली इथं आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाअंतर्गत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पर विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली. जिल्ह्यात आजपासून ते १५ फेब्रुवारी पर्यंत स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा ‘जीवन-साधना गौरव’ शेतीनिष्ठ शेतकरी कृषीभूषण सूर्यकांत देशमुख यांना आज प्रदान करण्यात आला. मानवस्त्र, ग्रंथ, विद्यापीठ स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि २५ हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. विद्यापीठाने देशमुख यांना या पुरस्काराने सन्मानित करून समस्त शेतकऱ्यांचा आणि शेतात कष्ट करणाऱ्यांचा सन्मान केला, अशी भावना बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.
पाचव्या आवृत्तीचं हेरगिरी करणारं विमान भारतात तयार होत आहे. यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान आणि सुटे भाग तयार करण्याचं काम सध्या सुरू असल्याची माहिती, संरक्षण संशोधन आणि विकास विभाग-डीआरडी��चे अध्यक्ष समीर कामत यांनी दिली आहे. डीआरडीओ आणि इंडियन सोसायटी ऑफ ���डव्हान्स मटेरियल अँड प्रोसेस इंजिनिअरिंग या संस्थेच्या वतीने आज पुण्यात नवीन तंत्रज्ञान आणि सुटे भाग यावर आधारित राष्ट्रीय परिसंवादात कामत बोलत होते. बुलेट प्रूफ जॅकेट निर्मिती हा पण देशासाठी महत्त्वाचा विषय आहे. या साठी लागणारा कच्चा माल हा परदेशातून आयात करावा लागतो. त्यासाठी आवश्यक सूत आणि कापडाची निर्मिती देशांतर्गत होणं गरजेचं असल्याचं मत कामत यांनी व्यक्त केलं.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईतल्या वरळी इथं पदाधिकारी मेळाव्यात मार्गदर्शन केलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आतापर्यंत केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवले पाहिजे. असं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केल.
बीडचे अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत. आज रात्री १२ वाजेपासून ते २ फेब्रुवारी २०२५च्या रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश लागू असतील.
0 notes
nagarchaufer · 26 days ago
Text
आता अजित पवार यांची भेट घेणार ‘ ही ‘ व्यक्ती , धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार का ?
आता अजित पवार यांची भेट घेणार ‘ ही ‘ व्यक्ती , धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार का ?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग सोबतच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलने सध्या सुरु आहेत.  सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे ,महेश केदार आणि जयराम चाटे अशा आठ जणांवर मकोका…
0 notes
sharpbharat · 1 month ago
Text
jamshedpur rural-बड़ाजुड़ी में भव्य टुसू मेले का आयोजन, जिप सदस्य देवयानी मुर्मू ने सर्वश्रेष्ठ टुसू प्रतिमाओं को किया पुरस्कृत
घाटशिला: घाटशिला प्रखंड अंतर्गत बड़ाजुड़ी के आमतलगोड़ा में नव जागरण समिति द्वारा आयोजित 15वें टुसू मेले का आयोजन बड़े ही धूमधाम से किया गया. इस अवसर पर मुख्य अतिथि के रूप में जिला परिषद सदस्य देवयानी मुर्मू ने शिरकत की और सर्वश्रेष्ठ टुसू प्रतिमाओं को पुरस्कृत किया. प्रतियोगिता में तिलाबनी के जयराम महतो की टुसू प्रतिमा ने प्रथम स्थान प्राप्त किया, जबकि कालापाथर के रोहित मन्ना को द्वितीय, काशीड़ीह…
0 notes
gnewsportal · 2 months ago
Link
0 notes
oyspa · 2 months ago
Text
भारत के पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह का स्मारक बनाए जाने को लेकर विवाद तूल पकड़ता जा रहा है
कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे की ओर से चिट्ठी लिखे जाने पर केंद्रीय गृह मंत्रलाय ने कहा है कि स्मारक स्थल का आवंटन किया जाएगा. लेकिन मनमोहन सिंह के स्मारक की मांग को लेकर कांग्रेस नेता जयराम रमेश के बाद पंजाब के कांग्रेस चीफ़ अमरिंदर सिंह राजा वड़िंग का बयान आया है. पंजाब कांग्रेस चीफ़ ने कहा, “हम मांग कर रहे हैं कि सरकार को स्मारक के लिए जगह मुहैया करनी चाहिए. अगर अटल बिहारी वाजपेयी को…
0 notes
vedantbhoomidigital · 2 months ago
Text
मनमोहन सिंह का अंतिम संस्कार: कांग्रेस मुख्यालय के रास्ते में मनमोहन सिंह का पार्थिव शरीर
पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह के पार्थिव शरीर को कांग्रेस मुख्यालय ले जाया जा रहा है. दो बार प्रधानमंत्री और आर्थिक उदारीकरण के प्रणेता रहे डॉ. सिंह का अंतिम संस्कार शनिवार को पूरे राजकीय सम्मान के साथ दिल्ली में होगा। उनकी अंतिम यात्रा सुबह 9:30 बजे कांग्रेस मुख्यालय से शुरू होगी. डॉ. मनमोहन सिंह की अंतिम यात्रा शुरू होने से पहले कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे, जयराम रमेश, पवन खेड़ा और…
0 notes
deshbandhu · 2 months ago
Text
Bokaro Mein CCL ke Quarter Par Avaidh Kabja, Adhi Raat Mein Vidhayak Jairam Mahto ne Kiya Hangama
बोकारो। बोकारो जिले के सीसीएल (सेंट्रल कोलफील्ड्स लि.) ढोरी एरिया की कॉलोनी में एक क्वार्टर पर अवैध कब्जे को लेकर डुमरी विधानसभा क्षेत्र के विधायक जयराम कुमार महतो ने आधी रात को जमकर हंगामा किया। उन्होंने क्वार्टर को अवैध कब्जे से मुक्त कराने आए पुलिसकर्मियों को फटकार लगाई।
इस हंगामे का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। विधायक ने भी सोशल मीडिया प्लेटफॉर्म पर घटनाक्रम से जुड़ा एक वीडियो पोस्ट किया है, जिसमें वह चीखते हुए पुलिस को ललकार रहे हैं।
Click to read more: https://www.deshbandhu.co.in/states/illegal-occupation-of-ccl-quarters-in-bokaro-mla-jairam-mahto-created-a-ruckus-at-midnight-524489-1
0 notes
asr24news · 4 months ago
Text
स्वामी आत्मानंद स्कूल की प्राचार्या समेत 5 शिक्षक सस्पेंड
बिलासपुर, 9 नवंबर 2024। स्वामी आत्मानंद स्कूल के शिक्षकों का सच कलेक्टर अवनीश शरण की क्लास में सामने आ गया। कलेक्टर ने स्कूल की प्राचार्या समेत पांच शिक्षकों को सस्पेंड कर दिया है। मामला छत्तीसगढ़ के बिलासपुर जिले में मस्तूरी ब्लाक के जयराम नगर आत्मानंद स्कूल का है। कलेक्टर अवनीश शरण 9 नवंबर को स्वामी आत्मानंद स्कूल का औचक निरीक्षण करने पहुंचे। कलेक्टर ने स्कूल परिसर में गदगी देखी, इसके बाद…
0 notes
jantanow · 4 months ago
Text
सिरसागंज कि गल्ला मंडी मे आग सब्ज़ी कि आढ़त जलकर राख फायर ब्रिगेड ने आग को किया काबू
फ़िरोज़ाबाद के सिरसागंज नविन गल्ला मंडी मे मंगलवार को दो सब्ज़ी कि दुकान मे आग लग गई आग लपटे देख सब्ज़ी मंडी मे अफरा -तफरी मच गई.घटना कि सूचना मिलने पर छेत्रीय पुलिस, दमकल कि गाड़ी मौके पर घटना स्थल पर पहुंच गई!मौके पर पहुंची फायर ब्रिगेड कि गाड़ी ने आग पर काबू पाया.सब्ज़ी व्यापारी राजेश निवासी नगला जयराम ने बताया कि आग लगने से उनका सत्तर हज़ार रूपये कि सब्जियों का नुक्सान हुआ है.जबकि दूसरे व्यापारी…
0 notes
rightnewshindi · 1 day ago
Text
जयराम ठाकुर ने एक राष्ट्र, एक चुनाव को बताया मोदी सरकार का ऐतिहासिक कदम, जानें और क्या कहा
Himachal News: नेता प्रतिपक्ष जयराम ठाकुर ने ‘एक राष्ट्र, एक चुनाव’ को भारत के लिए एक ऐतिहासिक कदम बताते हुए कहा कि यह निर्णय देश में विकास और जनहित के कार्यों को तेज़ी से पूरा करने में मदद करेगा। उन्होंने कहा कि सरकार का केन्द्रीयकृत एजेंडा अब जनहित और विकास होगा और चुनावों में लगने वाली समय और ऊर्जा का उपयोग विकासात्मक कार्यों में किया जाएगा। 12 दिसंबर 2024 को केंद्रीय कैबिनेट ने ‘एक राष्ट्र,…
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २५ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 25 December 2024 Time: 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २५ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची शतक महोत्सवी जयंती आज साजरी होत आहे. या निमित्तानं दिल्ल���त सदैव अटल या त्यांच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पांजली अर्पण करून, अटलजींच्या स्मृतिंना अभिवादन केलं. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, अटलजींच्या दत्तक कन्या नमिता भट्टाचार्य यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अटलजींच्या जयंतीनिमित्त सुशासन दिवस आज पाळण्यात येत आहे. देशभरात एक हजार,१५३ अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणी आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत आहे. एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मध्यप्रदेशात खजुराहो इथं होणाऱ्या या कार्यक्रमात देशातल्या पहिल्या, केन आणि बेतवा अशा दोन नद्यांच्या जोडणी प्रकल्पाची पायाभरणीही मोदींच्या हस्ते आज होणार आहे
केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आज दहा हजारांहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करणार आहेत. दिल्लीत सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रे, रुपे किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो एटीएमचे वितरण देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. ‘सहकार से समृध्दी’ अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या बहुउद्देशीय संस्थांमध्ये पतसंस्था, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचा समावेश आहे. याच अनुषंगाने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारपासून विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित राहणार आहेत. सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.
निवडणूक नियमात केंद्र सरकारने केलेल्या दुरुस्तीला काँग्रेस पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूकींशी संबधित इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज सर्वसामान्यांना तपासणीसाठी उपलब्ध करुन द्यायला मनाई करणारी सुधारणा निवडणूक नियम १९६१ मध्ये करण्यात आली आहे. मात्र उमेदवारांनी मागणी केल्यास हे दस्तावेज त्यांना उपलब्ध करुन दिले जातील. आयोगाच्या शिफारसीवरुन ही सुधारणा केल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. ही सुधारणा एकतर्फी आणि चर्चेविना केल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. यामुळे निवडणुक प्रकियेची अखंडता धोक्यात येत असून, तिचं रक्षण करण्यासाठी न्यायालयच मदत करु शकेल असा विश्वास रमेश यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचं वितरण कालपासून सुरू झालं. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट संदेशातून ही माहिती दिली. येत्या चार ते पाच दिवसांत सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल, असं तटकरे यांनी सांगितलं.
दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या २७ फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत पुण्यात होणार आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल पिंपरी चिंचवड इथं ही माहिती दिली. मराठी भाषा विभागाची आढावा बैठक घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे देय निधी नियमित मिळण्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विषय मांडून प्रयत्न करणार असल्याचं, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी संगितलं आहे. काल नागपुरात कळमना भागातील आदिवासी मुलांच्या वसतीगृहाला डॉ. उईके यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी मुला- मुलींच्या वसतीगृहाला साप्ताहिक भेट देऊन त्यांच्या समस्या सोडवणार असल्याचंही उईके यांनी यावेळी सांगितलं.
भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ख्रिसमस अर्थात नाताळ आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे, छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकठिकाणी चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले असून, चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यात अनेक घरं तसंच चर्च, विद्युत रोषणाईने उजळले आहेत. जागोजागी दिसणारा सांताक्लॉज आणि नाताळ वृक्ष सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत.
उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंगी गडावरील घाट रस्ता काल २४ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत सुरळीतपणे सुरू राहणार आहे. देवस्थान न्यासातर्फे ही माहिती देण्यात आली. रस्त्याला अडथळा ठरणारे सैल खडक तसंच झुडपं काढण्याच्या कामासाठी हा घाट रस्ता आठवड्यात सोमवार, बुधवार आणि गुरुवार असे तीन दिवस पहाटे सहा ते साडे अकरा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवला जात होता. मात्र नाताळ आणि नववर्षानिमित्त येत्या ५ जानेवारीपर्यंत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन रस्ता खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
0 notes
nagarchaufer · 28 days ago
Text
जगातील पहिला समाजसेवक ज्याकडे 2 बायका, 300 हायवा, 400 एकर जमीन
जगातील पहिला समाजसेवक ज्याकडे 2 बायका, 300 हायवा, 400 एकर जमीन
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग सोबतच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलने सध्या सुरु आहेत.  सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे ,महेश केदार आणि जयराम चाटे अशा आठ जणांवर मकोका…
0 notes