#चकमक
Explore tagged Tumblr posts
transparentdestinypaper · 1 year ago
Text
#सत_भक्ति_संदेश़
ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग।
तेरा साई तुझमें,जाग सके तो जाग।।
Tumblr media
1 note · View note
mamtasahu4542 · 1 year ago
Text
Tumblr media
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
Firing ! छत्तीसगड सीमेवरील टकेझरी जंगलपरिसरात पोलीस-नक्षल चकमक
गोंदिया, दि.08 : गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाणे अंतर्गत मुरकुटडोह आऊटपोस्टअंतर्गत येत असलेल्या छत्तीसगड सीमेवरील दक्षिणपूर्व भागातील आऊटपोस्टपासून 3 किमीवरील टकेझरी जंगल पहाडीपरिसरात शुक्रवार,(दि.07) ला सायकांळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास पोलिसांसोबत नक्षल्याची चकमक झाल्याची घटना घडली. या घटनेत सहा-सात नक्षली हे छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील जंगलात शिरत असल्याचे सर्चिंगवर असलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
santoshneti · 9 months ago
Text
Tumblr media
ज्यौं तिल माहि तेल है ज्यों चकमक में आग तेरा साई तुझमें ही है जाग सके तो जाग
2 notes · View notes
rohidasdeore · 1 year ago
Text
#SaintRampalJiQuotes #श्राद्ध_करने_की_श्रेष्ठ_विधि #Kabir_is_Supreme_God #सत_भक्ति_संदेश
ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग।
तेरा साई तुझ ही में है, जाग सके तो जाग।।
#GodMorningFriday #KabirisGod
🌹 कबीर जी समझाते हुए कहते हैं कि जैसे तिल के अंदर तेल होता है और आग के अंदर रोशनी होती है ठीक वैसे ही हमारा ईश्वर, अल्लाह हमारे अंदर ही विद्यमान है,...
Tumblr media
2 notes · View notes
airnews-arngbad · 9 hours ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 12 February 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १२ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर असून, ते मार्सेली इथं पोहोचले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात या ठिकाणाचं मोठं महत्व आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर इथल्याच समुद्रकिनाऱ्याजवळ जहाजातून उडी मारुन मार्सेली बंदरावर पोहोचले होते. त्यावेळी त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि ब��रिटिशांच्या ताब्यात देण्याला विरोध करणाऱ्या फ्रेंच कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे आपल्याला आभार मानायचे असल्याचं, पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्यात आज माघ पोर्णिमा स्नान सुरु आहे. यावर्षी दहा लाखाहून अधिक कल्पवासी भाविक यामध्ये सहभागी होत आहेत. उत्तर प्रदेश सरकारनं विशेष वाहतूक व्यवस्��ेसह कडक सुरक्षा व्यवस्था तयार केली आहे. १३ जानेवारी रोजी महाकुंभमेळ्याला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत ४६ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १४ पूर्णांक ६९ शतांश टक्क्याची वाढ झाल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिली आहे. चालू आर्थिक वर्षात १७ लाख ७८ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलित झाला आहे. वैयक्तिक प्राप्तीकर संकलनातही नऊ लाख ४७ हजार कोटी रुपयांची वाढ झाली असून, सात लाख ७८ हजार कोटी रुपये भांडवली कर जमा झाला आहे.
लॅम रिसर्च की कंपनी भारतात दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणार असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. भारताच्या सेमीकंडक्टर निर्मिती प्रवासातला हा आणखी एक महत्वाचा प्रकल्प असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. देशाच्या सेमीकंडक्टर अभियानाचा एक भाग म्हणून या उद्योगात गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं जात आहे.
माहिती आणि तंत्रज्ञान विषयक विविध समस्यांवर उपाय सुचवण्यासाठी महा हॅकेथॉन चॅलेंज या स्पर्धेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं. तंत्रज्ञान नवोन्मेषक, संशोधक, उद्योजक, स्टार्टअप यांच्यासाठी ही स्पर्धा असून, विविध समस्यांवर प्रभावी आणि स्वदेशी उपाय उपलब्ध व्हावेत या उद्देशाने स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
येत्या आर्थिक वर्षापासून दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि सक्षमीकरणाकरता जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्का निधी राखीव ठेवण्याचे आदेश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. यासंदर्भातला शासन आदेशही जारी झाला आहे. या निधीच्या योग्य विनियोग होण्यासाठी सुस्पष्ट आदेश लवकरच नियोजन विभाग, वित्त विभागाच्या मान्यतेने दिव्यांग कल्याण विभाग जारी करेल, असंही त्यांनी सांगितलं.
राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या आणखी एका रुग्णाचा काल मृत्यू झाला. पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात एका ३७ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात या आजाराने आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून, जीबीएस रुग्णांची एकूण संख्या १९२ झाली आहे.
राज्याचा माहिती तंत्रज्ञान विभाग आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या वतीने काल सुरक्षित इंटरनेट दिन सा��रा करण्यात आला. या निमित्ताने राज्यभर जनजागृती मोहीम राबवण्यात आली. इंटरनेटचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्याबाबत जागरूकता वाढवणं हा या मोहिमेचा उद्देश आहे.
गडचिरोली जिल्ह्यात काल नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका सैनिकाला वीरमरण आलं. भामरागड तालुक्यातल्या दिरंगी आणि फुलणार गावांच्या जंगलात सुरक्षा दलांनी सुरु केलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान ही चकमक झाली. पोलिसांनी नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला असून, साहित्य ताब्यात घेतलं आहे.
जालना जिल्ह्यातल्या महाकाळा इथं पोलिसांनी काल सुमारे नऊ लाख रुपये किमतीचा ३० किलो गांजा जप्त केला. गोंदी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत चार संशयितांविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक महापालिका क्षेत्रात असलेल्या सातपूर आणि अंबड औद्येागिक वसाहतीत उद्योगांना सात वर्षांपूर्वी करण्यात आलेली ११ पट करवाढ रद्द करण्यात आली आहे. पूर्वीच्या दरानुसारच आता आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने उद्येाजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भारत आणि इंग्लंड संघात तिसरा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना आज अहमदाबाद इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत पहिले दोनही सामने जिंकून भारताने विजयी आघाडी घेतली आहे.
क्रिकेटपटू जसप्रित बुमराह पाठिच्या दुखापतीमुळे आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धा खेळू शकणार नाही. त्याच्या जागी हष्रित राणाचा संघात समावेश करण्यात आल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआयनं सांगितलं. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांग्लादेश सोबत होणार आहे.
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई आणि विदर्भानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कोलकाता इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात, मुंबईनं हरयाणावर १५२ धावांनी विजय मिळवला, तर नागपुरात झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात, विदर्भानं तामीळनाडूवर १९८ धावांनी मात केली.
0 notes
annoyingvoidruins · 2 months ago
Text
#GodMorningTuesday
#राधास्वामीपंथ_का_महाखुलासा
पूर्ण परमेश्वर कबीर साहेब जी के दोहे...
ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग।
तेरा साई तुझमें, जाग सके तो जाग ।।
कबीर जी हिंदू और मुसलमान दोनों को समझाते हुए कहा करते थे जैसे तिल के अंदर तेल होता है और आग के अंदर रोशनी होती है ठीक वैसे ही हमारा ईश्वर, अल्लाह हमारे अंदर ही विद्यमान है, ढूंढ सको तो ढूंढ लो ।
🌿🌿जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज
#राधास्वामी_प्रवर्तकबना_प्रेत
Tumblr media
0 notes
samrathdagar · 2 months ago
Text
Tumblr media
#GodMorningTuesday
#राधास्वामीपंथ_का_महाखुलासा
पूर्ण परमेश्वर कबीर साहेब जी के दोहे...
ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग।
तेरा साई तुझमें, जाग सके तो जाग ।।
कबीर जी हिंदू और मुसलमान दोनों को समझाते हुए कहा करते थे जैसे तिल के अंदर तेल होता है और आग के अंदर रोशनी होती है ठीक वैसे ही हमारा ईश्वर, अल्लाह हमारे अंदर ही विद्यमान है, ढूंढ सको तो ढूंढ लो ।
🌿🌿जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज
#राधास्वामी_प्रवर्तकबना_प्रेत
1 note · View note
anitadasi34 · 2 months ago
Text
Tumblr media
#GodMorningTuesday
#राधास्वामीपंथ_का_महाखुलासा
पूर्ण परमेश्वर कबीर साहेब जी के दोहे...
ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग।
तेरा साई तुझमें, जाग सके तो जाग ।।
कबीर जी हिंदू और मुसलमान दोनों को समझाते हुए कहा करते थे जैसे तिल के अंदर तेल होता है और आग के अंदर रोशनी होती है ठीक वैसे ही हमारा ईश्वर, अल्लाह हमारे अंदर ही विद्यमान है, ढूंढ सको तो ढूंढ लो ।
🌿🌿जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज
#राधास्वामी_प्रवर्तकबना_प्रेत
0 notes
abhay1233 · 2 months ago
Text
Tumblr media
#GodMorningTuesday
#राधास्वामीपंथ_का_महाखुलासा
पूर्ण परमेश्वर कबीर साहेब जी के दोहे...
ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग।
तेरा साई तुझमें, जाग सके तो जाग ।।
कबीर जी हिंदू और मुसलमान दोनों को समझाते हुए कहा करते थे जैसे तिल के अंदर तेल होता है और आग के अंदर रोशनी होती है ठीक वैसे ही हमारा ईश्वर, अल्लाह हमारे अंदर ही विद्यमान है, ढूंढ सको तो ढूंढ लो ।
🌿🌿जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज
#राधास्वामी_प्रवर्तकबना_प्रेत
0 notes
sagardasssaini · 4 months ago
Text
Sadhna TV Satsang || 04-10-2024 || Episode: 3046 || Sant Rampal Ji Mahar...
#ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग।
तेरा साईं तुझ ही में है, जाग सके तो जाग।।
0 notes
pawankumar1976 · 4 months ago
Text
#सत_‌भक्ति_संदेश
ज्यों तिल माहि तेल है, ज्यो चकमक में आग। तेरा साई तुझ ही में है, जाग सके तो जाग।।🙏🙇
Tumblr media
0 notes
dilbagdas76 · 5 months ago
Text
#सत_‌भक्ति_संदेश
ज्यों तिल माहि तेल है, ज्यो चकमक में आग। तेरा साई तुझ ही में है, जाग सके तो जाग।।🙏🙇
Tumblr media
0 notes
shobha12sblog · 6 months ago
Text
0 notes
airnews-arngbad · 3 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार
छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार
मानवी संवेदनेची व्याख्या बाबा आमटेंच्या कार्यातून पहायला मिळते - आनंदवनात मित्र मेळा कार्यक्रमाचा समारोप सत्रात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
आणि
दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडचं भारतासमोर ३०५ धावांचं आव्हान
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आठव्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. दिल्लीत भारत मंडपम इथं हा कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दूरदर्शन, आकाशवाणी तसंच सर्व वृत्त वाहिन्यावरून होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भूवन प्रशालेचे विज्ञान शिक्षक मयुर साबळे यांनी या कार्यक्रमाचं महत्व या शब्दात विषद केलं.
शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना या कार्यक्रमाचा प्रभाव मला आता जाणवतोय की पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या या संवादामुळे निश्चितच विद्यार्थ्यांमधील ताणतणाव कमी होतोय. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या वर्षी या कार्यक्रमामध्ये जे एक्सपर्ट इनव्हॉल्ह्व केलेले आहेत, ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. खरोखरच विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांचादेखील विचार केलाय. भारतातल्या ज्या प्रमुख परीक्षा आहेत, त्या परीक्षांमधले जे टॉपर आहेत, ते विद्यार्थ्यांशी शेअर करणार आहेत. तर एकंदर��त खरोखरीच विद्यार्थ्यांच्या उत्कृष्टतेसाठी आणि ताणतणाव कमी करण्यासाठी हा उपक्रम खरोखरीच मला महत्वपूर्ण वाटतो.
****
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा���ल आणि नक्षलवाद्यांत झालेल्या चकमकीत ३१ नक्षलवादी ठार झाले, तर दोन जवानांना वीरमरण आलं. चकमक झाली त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केला आहे. बिजापूर इथल्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातल्या जंगलात सुरक्षा दलानं आज सकाळी शोधमोहीम सुरू केली. ही मोहिम सुरू असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. यात ३१ नक्षलवादी ठार झाले असल्याची माहिती बस्तरचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी दिली.
नक्षलमुक्त भारत बनवण्याच्या दिशेनं सुरक्षा दलांना बिजापूरमध्ये हे मोठं यश मिळाल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, देशाच्या इतर भागातही अशाच प्रकारे नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं.
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी आज नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत आतिशी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. दिल्ली विधानसभेच्या काल जाहीर झालेल्या निकालात भाजपाने जवळपास तीन दशकांनंतर जोरदार पुनरागमन करत ७० पैकी ४८ जागांवर विजय मिळवला, तर आम आदमी पक्षाला २२ जागांवर समाधान मानावं लागलं.
****
मानवी संवेदनेची व्याख्या बाबा आमटेंच्या कार्यातून पहायला मिळते, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज आनंदवनात मित्र मेळा कार्यक्रमाचा समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाशी जोडून घेण्यात लोकांना आज आत्मिक समाधान मिळतं, ही बाब गेल्या ७५ वर्षांच्या वाटचालीचं फलित असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं, ते म्हणाले –
मानवी संवेदना याची व्याख्या ही आपल्याला बाबांच्या कार्यामध्ये पाहायला मिळते. ज्या काळामध्ये बाबांनी हे काम सुरू केलं, समाजामध्ये मान्यता तर सोडाच पण एक प्रकारचा तिरस्कार, आज मला आनंद आहे की पंच्याहत्तर वर्षांनंतर याठिकाणी समाजातले अनेक प्रथितयश लोकं येतात, आणि या प्रकल्पाशी जोडून घेण्यामध्ये आज लोकांना एक आत्मिक समाधान मिळतं. किंबहुना आपण मोठे झालोत, अशा प्रकारची भावना निर्माण होतेय. पंच्याहत्तर वर्षाची ही जी वाटचाल आहे, ती खरोखर अत्यंत महत्वाची अशी वाटचाल आहे.
बाबा आमटेंनी सुरू केलेल्या आनंदवन या प्रकल्पाला दहा कोटींरुपयांचा विशेष निधी देण्याची ��ोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२७ पर्यंत देश कुष्ठरोगमुक्त करण्याचं ठरवलं असून, आनंदवनसारख्या समाजसेवी संघटनांच्या मदतीनेच हे साध्य करता येईल, असं ते म्हणाले. कुष्ठरोग्यांची संख्या लक्षणीयरित्या घटली असली तरी मोठ्या प्रमाणावर अजून कार्य करायचं बाकी आहे, असं नमूद करत, आनंदवनात पाचशे जणांसाठी निवासी रुग्णकेंद्र, उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. रुग्णालयाला देण्यात येणारं अनुदान प्रतिरुग्ण २२०० वरुन ६ हजार पर्यंत तर पुनर्वसनासाठीचंही अनुदान दोन हजार पासून ६ हजार पर्यंत वाढवल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. दिव्यांगांसाठी देशातल्या पहिल्यावहिल्या कौशल्य विकास केंद्राची स्थापना आनंदवनात करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला भेट देणार आहेत. त्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणार असून, अक्षयावत आणि बडे हनुमान मंदीरालाही भेट देणार आहेत. डिजिटल महाकुंभा केंद्रातून त्या कुंभमेळ्याची पाहणी देखील करणार आहेत.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा प्राथमिक परीक्षा २०२५ साठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. याशिवाय, अर्जात काही बदल असल्यास त्यात दुरुस्ती करण्याची मुदत १९ ते २५ फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. यापूर्वी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ फेब्रुवारी होती. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे दरवर्षी नागरी सेवा परीक्षा, प्राथमिक, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तीन टप्प्यांत घेतली जाते.
****
ओडिशातल्या कटक इथं सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताला ३०५ धावांचं आव्हान दिलं आहे. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडचा संघ एकच चेंडू शिल्लक असताना ३०४ धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून रविंद्र जडेजानं तीन, तर मोहम्मद शमी, हर्षित राणा, हार्दिक पंड्या, आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या बिनबाद तीस धावा झाल्या होत्या.
****
उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आतापर्यंत ११५ पदकांची कमाई करत तिसरं स्थान कायम ठेवलं आहे. यामध्ये २७ सुवर्ण, ४२ रौप्य आणि ४६ कांस्य पदकांचा समावेश आहे. सर्वाधिक ४२ सुवर्ण पदकं जिंकून सेना दल पहिल्या, तर ३१ सुवर्ण पदकं जिंकून कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे.
****
मुंबई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत आज प्रार्थना थुंबारे आणि एरियन हार्टोनो यांच्या जोडीचा सामना रशियाच्या अमिना अंशबा आणि एलेना प्रिडांकिना या जोडीशी होणार आहे. प्रार्थना आणि अरियाना या भारत-डच जोडीनं सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या माया राजेश्वरनचं आव्हान संपुष्टात आलं.
****
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यशासन कटिबद्ध असून, त्यादृष्टीने सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही, मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यात सगरोळी इथं आज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात आभासी पद्धतीनं ते संबोधित करत होते. प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाला आमदार जितेश अंतापुरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रमोद देशमुख, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. मार्तंड कुलकर्णी, साहित्यिक देविदास फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर साहित्य रसिक उपस्थित होते.
****
लातूर शहराजवळच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या कीर्ती ऑइल मिलला काल मध्यरात्री भीषण आग लागली. बारदाण्याच्या गोडाऊनला ही लागली असून, संपूर्ण बारदाने जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाच्या सहा बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
****
नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातल्या कृषि विज्ञान केंद्रामध्ये सात दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मधमाशी आणि मध अभियानाअंतर्गत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. दिवसेंदिवस पिकांमध्ये परागीभवन न होण्याची गंभीर होत असलेली समस्या, परागीभवना अभावी कमी होत असलेली उत्पादकता, रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मधुमक्षिका पालनात येणाऱ्या अडचणी, मधुमक्षिकांबाबत असणा���े गैरसमज, असे अनेक महत्वाचे विषय यात हाताळण्यात आले. विविध जिल्ह्यांतले २५ शेतकरी, उद्योजक आणि ग्रामीण युवक या प्रशिक्षणात सहभागी झाले होते.
****
बिलाच्या थकबाकीमुळे वीज जोडणी कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना महावितरणच्या अभय योजनेत व्याज आणि दंड माफीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ ५० दिवस उरले आहेत. येत्या ३१ मार्चला योजनेची मुदत संपणार असून, ग्राहकांनी वीजबिल थकबाकी भरून सवलत मिळवावी तसंच कायदेशीर कारवाईची नामुष्की टाळावी, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर परिमंडतल्या सहा हजार ५८४ ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला असून, त्यांच्याकडून सहा कोटी ७१ लाख रुपयांचा भरणा झाला आहे. या ग्राहकांना सात कोटी ५२ लाख रुपयांचं व्याज आणि विलंब आकार माफ झाला आहे.
****
0 notes
annoyingvoidruins · 2 months ago
Text
#GodMorningTuesday
#राधास्वामीपंथ_का_महाखुलासा
पूर्ण परमेश्वर कबीर साहेब जी के दोहे...
ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग।
तेरा साई तुझमें, जाग सके तो जाग ।।
कबीर जी हिंदू और मुसलमान दोनों को समझाते हुए कहा करते थे जैसे तिल के अंदर तेल होता है और आग के अंदर रोशनी होती है ठीक वैसे ही हमारा ईश्वर, अल्लाह हमारे अंदर ही विद्यमान है, ढूंढ सको तो ढूंढ लो ।
🌿🌿जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज
#राधास्वामी_प्रवर्तकबना_प्रेत
Tumblr media
0 notes