Tumgik
#केलाय!
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Ajit Pawar : शिंदे-फडणवीस सरकारने कहरच केलाय...; पुरस्कार रद्द करण्यावरून अजित पवार संतापले
Ajit Pawar : शिंदे-फडणवीस सरकारने कहरच केलाय…; पुरस्कार रद्द करण्यावरून अजित पवार संतापले
Ajit Pawar : शिंदे-फडणवीस सरकारने कहरच केलाय…; पुरस्कार रद्द करण्यावरून अजित पवार संतापले अरे बोलून द्या. प्रत्येकाला आपली मते मांडू द्या. विचारांची लढाई विचारांनी लढा, अशी टीकाही अजित पवार यांनी केली. Ajit Pawar news in Marathi Go to Source
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 2 months
Text
Pradip पोलिसात भरती होतो…एकदा तो पोलीस इन्स्पेक्टरला फोन लावतो.
Pradip : साहेब, इथं एका महिलेनं आपल्या
नवऱ्याला गोळी मारून त्याचा खून केलाय.
पोलीस इन्स्पेक्टर : का?
Pradip : तिनं पुसलेल्या फरशीवरून तो चालत गेला म्हणून.
पोलीस इन्स्पेक्टर : मग त्या महिलेला अटक केलीस का?
Pradip : नाही, अजून फरशी थोडीशी ओली आहे.
🥳🥳🥳😀😀😀😅😅😅😂😂😂
0 notes
bandya-mama · 2 months
Text
Bandya पोलिसात भरती होतो…एकदा तो पोलीस इन्स्पेक्टरला फोन लावतो.
Bandya : साहेब, इथं एका महिलेनं आपल्या
नवऱ्याला गोळी मारून त्याचा खून केलाय.
पोलीस इन्स्पेक्टर : का?
Bandya : तिनं पुसलेल्या फरशीवरून तो चालत गेला म्हणून.
पोलीस इन्स्पेक्टर : मग त्या महिलेला अटक केलीस का?
Bandya : नाही, अजून फरशी थोडीशी ओली आहे.
🥳🥳🥳😀😀😀😅😅😅😂😂😂
0 notes
imranjalna · 4 months
Text
5 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त…नवीन मोंढा भागातील तेलाचे गोडाऊन फोडणारे 2 आरोपी जेरबंद…
5 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त… जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई… 5 lakh 33 thousand worth of goods seized जालना शहरातील नवीन मोंढा भागातील तेलाचे गोडाऊन फोडणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलय. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून यात त्यांनी 5 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय. 3 जून 2024 रोजी मुकेश काबरा, वय-52 वर्ष, रा. मानकरतन नगर, जालना यांनी त्यांच्या नवीन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
youtube
नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केलाय : ठाकरे #news #indianpolit...
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०
****
गोदावरी खोऱ्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी शासन प्रयत्नशील - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषदेसमवेत सामंजस्य करार करण्यात येणार - मंत्री अदिती तटकरे यांची माहिती.
डीआरडीओचे माजी महासंचालक अरुणाचलम यांचं निधन.
आणि
पत्रकार संघटनांचं ठिकठिकाणी आंदोलन.
****
गोदावरी खोऱ्याला कायमचं दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातल्या पश्चिम वाहिनी नद्यांचं समुद्राला वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी तालुक्यात काकडी इथं `शासन आपल्या दारी` हा उपक्रम घेण्यात आला, त्यावेळी शिंदे बोलत होते. या उपक्रमाद्वारे शासकीय योजना लोकसहभातून यशस्वी होत असल्याचं उदाहरण महाराष्ट्रानं देशासमोर ठेवलं असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले -
एक कोटी चाळीस लाखापेक्षा जास्तीचे लाभार्थी या शासन आपल्या दारी या बाराव्या कार्यक्रमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. आज चोवीस लाख अठ्ठेचाळीस हजार लाभार्थ्यांची नोंद केली आहे. तीन हजार नऊशे ब्याऐंशी कोटी रूपये या ठिकाणी लाभार्थ्यांना वाटले जाणार आहेत. शासकीय योजना लोकसहभागातून कशी यशस्वी होते ते या देशाला महाराष्ट्राने दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणांतून शासनाच्या विविध कल्याणकारी उपक्रमांची माहिती दिली.
****
महिलांच्या विकासासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या महिला परिषदेसमवेत सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. याबाबत लवकरच एक कृती आराखडा तयार केला जाणार असल्याची माहितीही त��यांनी मुंबईत संयुक्त राष्ट्र संघ परिषदेच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत दिली. हा आराखडा तयार झाल्यावर तो राज्यात प्रभावीपणे राबवण्यात येईल, असंही तटकरे यांनी सांगितले.
****
सेवाभावी संस्थांनी समाजात आदर्श कार्य करण्यासाठी पुढं येण्याची आवश्यकताही महिला आणि बालविकास मंत्री तटकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत स्वनाथ प्रतिष्ठानच्या 'प्रत्येक बालकाला हक्काचा परिवार' या विषयावरच्या दोन दिवसीय कार्यशाळेचं उद्घाटन झालं, त्यावेळी तटकरे बोलत होत्या. याबाबत स्वयंसेवी संस्थांकडून काही सूचना आल्या तर शासन त्यावर उपाययोजना आणि नव्यानं राबवण्यात येणाऱ्या योजनांसाठी काम करेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. स्वनाथ प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून राज्यात अनाथांसाठी एक चळवळ उभी केल्याबद्दल तटकरे यांनी यावेळी गौरवोद्गार काढले.
****
राज्य मध्यवर्ती ग्रंथालयाच्या इमारतीचं काम वेळेत पूर्ण करण्याचं नियोजन करावं अशी सूचना, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यांनी आज मुंबई विद्यापीठ कलिना परिसरातल्या नवीन राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारतीच्या कामाची पाहणी केली, त्यावेळी पाटील बोलत होते. राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात सुमारे १२ लाख पुस्तकं आहेत. ही ग्रंथसंपदा जतन करण्याबरोबरच भावी पिढीला सहज उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं त्यांनी सांगितलं. शासन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असं पाटील म्हणाले.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कोलकाता इथं आयएनएस-विंध्यगिरी युद्धनौकेचं जलावतरण केलं. या युद्धनौकेमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्रही तैनात करण्यात आले असून दोन हेलिकॉप्टरही यामध्ये तैनात करता येतील. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज ही युद्धनौका शत्रूच्या जहाजावर किंवा हेलिकॉप्टरवर हल्ला करून नष्ट करण्याची क्षमता बाळगून आहे. आयएनएस विंध्यगिरी हे विशेष प्रकल्पांतर्गत निर्मित सहावं जहाज आहे. देशात २०१९ ते २०२२ दरम्यान पहिल्या पाच जहाजांची निर्मीती करण्यात आली आहे.
****
संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओचे माजी महासंचालक डॉ. व्ही. एस. अरुणाचलम यांचं काल अमेरिकेतल्या कॅलीफोर्निया इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. डॉ अरुणाचलम यांनी संरक्षण मंत्र्यांचे संरक्षण सल्लागार म्हणूनही काम पाहिलं होतं. त्यांना भारत सरकारनं १९८६ साली पद्मभूषण आणि १९९० साली पद्मविभूषण या पुरस्कारानं सम्मानित केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचलम यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांच्या जाण्यानं वैज्ञानिक समुदाय आणि धोरणात्मक जगामध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचं मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.
****
छत्तीसगड राज्यामधल्या बिजापूर जिल्ह्यात दम्मूर-बारेगुडाच्या जंगलात पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतुनं दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांचं शिबीर पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आहे. घटनास्थळावरून स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. नॅशनल पार्क एरिया कमिटीचे २० ते २५ नक्षलवादी पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतुनं दबा धरून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर काल गडचिरोली आणि भोपालपट्टम पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी या संदर्भातली माहिती दिली. या कारवाई दरम्यान संध्याकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले, असंही त्यांनी सांगितलं.
****
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागानं उद्या औरंगाबाद इथं उद्योजकांची बैठक ठेवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा तसंच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यात मार्गदर्शन करणार आहेत. औरंगाबाद आणि नाशिक विभागाची ही बैठक मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या चिकलठाणा इथल्या सभागृहात होणार आहे. औरंगाबाद विभागातल्या ११० आणि नाशिक विभागातल्या ९० अशा एकूण २३८ कंपन्यांचे शासनासमवेत सामंजस्य करार झाले असून त्याद्वारे एक लाखांहून अधिक रोजगार संधी उपलब्ध होणार असल्याचं या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विभागानं म्हटलं आहे.
****
पत्रकारावर हल्ल्याचा आरोप असलेले आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करावी, या आणि इतर मागण्यांसाठी अकरा पत्रकार संघटनांनी आज मुंबईत तीव्र आंदोलन केलं. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या आवारात पत्रकार हल्लाविरोधी कायद्याची होळी करण्यात आली. राज्यात पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असताना त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ धुळे इथंही पत्रकारांच्या विविध संघटनांनी आज एकत्र येत या संरक्षण कायद्याची होळी करुन रोष व्यक्त केला. जिल्हा पोलीस प्रशासनाला या संदर्भात निवेदन देऊन कायद्याची सक्त अंमलबजावणी करण्याची मागणी केली. पाचोरा इथले पत्रकार संदीप महाजन यांच्यावर हल्ल्याचा आरोप असलेले आमदार पाटील यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. या तसंच पत्रकारांच्या अन्य मागण्यांसाठी आज वाशिम इथंही धरणे आंदोलन करण्यात आलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती पक्षाचे ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली आहे. या संदर्भात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असल्याचंही जाधव यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं.
****
अश्मयुगातल्या वस्तूंचं फिरतं संग्रहालय आज अमरावती इथं पोहचलं. भारत सरकारच्या पुरातत्व आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या अर्थसाह्य तसंच छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई यांच्या सहकार्यानं हे वस्तूसंग्रहालय राज्यभर फिरत आहे. येत्या २२ तारखेपर्यंत ते अमरावती शहरातल्या शाळा महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना माहितीसाठी उपलब्ध असेल.
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त धुळे महापालिकेतर्फे आज महापालिका शाळा क्रमांक तीन इथं `माझी माती माझा देश` हा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये शिलाफलक अनावरण, वसुधा वंदन आणि वीर जवानांच्या परिवारातल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. महापौर प्रतिभा चौधरी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
****
धुळे शहरातल्या दोन प्रमुख रस्त्यांसाठी २४ कोटी रूपये मंजूर झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या रस्त्यांची कामं होणार आहेत. यामुळं गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झालेल्या या दोन्ही रस्त्यांची कामं पूर्ण होतील अशी माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यातर्फे देण्यात आली आहे.
****
0 notes
weeklyjomdar · 1 year
Video
youtube
नदी अस्वच्छ, पाटबंधारे सुस्त, पैसा केलाय फस्त | साप्ताहिक जोमदार | River...
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं काय होणार? सत्तासंघर्षाच्या निकालानंतर गणितं बदलणार?
मुंबई : राष्ट्रवादीतल्या नाट्याचा येणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाशी कनेक्शन आहे, असा दावा कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंनी केलाय. येत्या 11 तारखेनंतर कधीही कोर्टाचा निकाल येऊ शकतो. त्याआधी राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण याचा फैसला होईल, असं सरोदेंनी म्हटलंय. मात्र जर सत्तासमीकरणं बदलली तर शिंदे आणि ठाकरेंचं काय होणार? हे पाहणंही महत्वाचं आहे. येत्या 15 मे आधी कोणत्याही तारखेला महाराष्ट्राच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 1 year
Text
Hello
Tumblr media
Filmfare awards 2023 Ceremony Highlights and Winners Updates : नुकताच मुंबईमध्ये फिल्मफेअर अवॉर्ड्स पार पडलाय. या फिल्मफेअर अवॉर्ड्सला बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्या चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड्स हा आलिया भट्ट हिला मिळाला आहे.
मुंबई : फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 चे आयोजन मुंबईतील बांद्रा येथील जियो गार्डनमध्ये करण्यात आले. या 68 व्या फिल्मफेअर अवॉर्ड्सला बाॅलिवूडच्या जवळपास सर्वच कलाकारांनी हजेरी लावली. या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये आलिया भट्ट हिच्या गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) चित्रपटाचा जलवा हा बघायला मिळाला. अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र चित्रपटाने देखील फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये बाजी मारलीये. ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर हे मुख्य भूमिकेत होते. आज रात्री 9 वाजता हा फिल्मफेअर अवॉर्ड्स कॅलर्स टिव्हीवर बघायला मिळणार आहे. गोविंदाचा धमाकेदार असा डान्स देखील पार पडलाय. फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 चे मैदान हे आलिया भट्ट हिच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटाने मारले आहे. गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट सर्वोत्कृष्ट बाॅलिवूड चित्रपट ठरला आहे. बधाई दो चित्रपटाने देखील सर्वांना मोठा धक्का देत अनेक अवॉर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. या फिल्मफेअर अवॉर्ड्स 2023 मध्ये ब्रह्मास्त्र चित्रपटाचा देखील जलवा बघायला मिळाला. जाणून घेऊयात कोणत्या चित्रपटाला कोणता फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाला आहे. 68 वा फिल्मफेअर पुरस्कार 2023 च्या विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा (Filmfare Awards 2023 Winners List)  सर्वोत्कृष्ट अभिनेता – राजकुमार राव (बधाई दो) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी) सर्वोत्कृष्ट चित्रपट – (गंगूबाई काठियावाडी) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – संजय लीला भन्साळी (गंगूबाई काठियावाडी) फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 2023 – प्रेम चोप्रा सर्वोत्कृष्ट संवाद – प्रकाश कपाडिया आणि उत्कर्षणी वशिष्ठ (गंगूबाई काठियावाडी) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शीबा चड्ढा (बधाई दो) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – अनिल कपूर (जुग जुग जियो) सर्वोत्कृष्ट पटकथा – अक्षय घिल्डियाल, सुमन अधिकारी आणि हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो) सर्वोत्कृष्ट कथा – अक्षत घिल्डियाल आणि सुमन अधिकारी (बधाई दो) Congratulations! The Filmfare Award for Best Film goes to #GangubaiKathiawadi at the 68th #HyundaiFilmfareAwards 2023 with #MaharashtraTourism. pic.twitter.com/bpJKuXrCm5 — Filmfare (@filmfare) April 27, 2023 आलिया भट्ट हिच्या गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने सर्वाधिक फिल्मफेअर अवॉर्ड्स जिंकून बाजी मारली आहे. फक्त आलिया भट्ट हिला नाही तर चित्रपटाला देखील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा अवॉर्ड्स मिळाला आहे. विवेक अग्नीहोत्री यांनी या फिल्मफेअर अवॉर्ड्सवर बहिष्कार टाकला. विशेष म्हणजे फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये द कश्मीर फाईल्स चित्रपटाला एकही अवॉर्ड्स न मिळाल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. यामुळे आता अनेक चर्चांना उधाण झाले आहे. गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाने फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सर्वाधिक अवॉर्ड्स आपल्या नावावर करत एक इतिहास निर्माण केलाय. सोशल मीडियावर चाहते हे फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाल्याबद्दल आलिया भट्ट हिचे अभिनंदन करताना दिसत आहेत. Read the full article
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
आनंद महिंद्रा यांनी एक जबरदस्त फोटो शेअर केलाय! पाहिला? प्रचंड व्हायरल
आनंद महिंद्रा यांनी एक जबरदस्त फोटो शेअर केलाय! पाहिला? प्रचंड व्हायरल
आनंद महिंद्रा यांनी एक जबरदस्त फोटो शेअर केलाय! पाहिला? प्रचंड व्हायरल उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात आणि अनेकांना प्रोत्साहन देत असतात. अनेकदा ते आर्थिक दुर्बल लोकांना मदत करताना दिसलेत. बरेचदा ते लोकांना चांगला संदेश देण्याचाही प्रयत्न करतात.सध्या त्याचं हे ट्वीट प्रचंड व्हायरल झालंय. ज्याद्वारे त्याने बुटांची एक जाहिरात शेअर केली आहे. खरं तर, त्यांनी ट्विटरवर एक…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
नितीन गडकरी यांचीच भाजपमध्ये घुसमट , कोणी केलाय दावा ?
उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव घेत एक खळबळजनक दावा केलेला असून त्यामध्ये नितीन गडकरी यांची भाजपमध्ये सध्या घुसमट होत असून भविष्यात त्यांना बाजूला सारण्यात येणार आहे अशी चर्चा सुरू असल्याचे देखील वक्तव्य केलेले आहे. नितीन गडकरी हे भाजपचे जुने जेष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रातील खासदारांची काम करणारे ते एकमेव मंत्री होते मात्र त्यांना सध्या काम करू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years
Text
नितीन गडकरी यांचीच भाजपमध्ये घुसमट , कोणी केलाय दावा ?
उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव घेत एक खळबळजनक दावा केलेला असून त्यामध्ये नितीन गडकरी यांची भाजपमध्ये सध्या घुसमट होत असून भविष्यात त्यांना बाजूला सारण्यात येणार आहे अशी चर्चा सुरू असल्याचे देखील वक्तव्य केलेले आहे. नितीन गडकरी हे भाजपचे जुने जेष्ठ नेते आहेत. महाराष्ट्रातील खासदारांची काम करणारे ते एकमेव मंत्री होते मात्र त्यांना सध्या काम करू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
imranjalna · 6 months
Text
जालन्यात समस्त ओबीसी आणि व्ही.जे. एन. टी. समाजाने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा उमेदवार उभा केलाय. All OBCs and V.J. N. T. society in Jalna has nominated its candidate for the Lok Sabha elections.
समस्त ओबीसी आणि व्ही.जे.एन.टी समाजाने जालन्याचे ओबीसी नेते दीपक बोराडे यांना उमेदवारी जाहीर केलीय.. जिल्ह्यात 25 वर्षांपासून जे लोकं सत्ता भोगत आहेत, ते फक्त आपला आणि आपल्या घरातील सदस्यांचा विकास करताय, बोराडे यांची रावसहेब दानवे यांचे नाव न घेता खरमरीत टीका.. वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टीने त्यांचा उमेदवार मागे घेऊन आम्हाला पाठिंबा जाहीर करावा.. ओबीसी आणि व्ही.जे.एन.टी समाजाचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
कुठल्याही मराठ्याला तो/ ती केवळ मराठा आहे म्हणून कुठल्याही पाण्यापासून अन्नापासून मंदिर गृह शाळा वर्ग संस्था गाव शहर देश प्रवेशापासून, संधीपासून , वंचित ठेवण्यात आलंय असं एकही उदाहरण माझ्या तरी ऐकीवात नाहीये . कुणी ऐकलं पाहिलं अनुभवलं असेल तर कृपया संदर्भासहित कळवा .
मराठा समाज गरीब आहे त्याची कारणं वेगळी आहेत . ती त्यांची त्यांनीच स्वतः स्वतःच्या धारणा तपासल्या तर सापडू शकतील . पण इतर जातीतल्या लोकांनी त्यांच्यावर अन्याय केलाय म्हणून ते गरीब आहेत असं म्हणणं अतिशयोक्ती आहेय.
मराठ्यांना आरक्षण हवंच असेल तर ते आर्थिक ह्या कॕटगरीत टाकावं . ते जातीय उतरंडीत टिकूच शकत नाही .
-वैभव वैद्य....
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०
****
देशविरोधी कारवाया करणाऱ्या पीएफआय संघटनेच्या १४ ठिकाणांवर एनआयएचे छापे, कोल्हापूर, नाशकातही कारवाई, मालेगावातून एक संशयित ताब्यात.
औरंगाबाद इथल्या महाआरोग्य शिबिरामध्ये विक्रमी साडेतीन लाख नागरिकांची तपासणी, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाची उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा.
ठाण्यातल्या महापालिका रुग्णालयात घडलेली दुर्घटना दुर्दैवी, रुग्णांच्या जीवाशी हेळसांड करणाऱ्यांना कठोर शासन करणार - आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती.
आणि
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला पाचवा टी-ट्वेंटी सामना थोड्याच वेळात.
****
देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. या वर्षीचा स्वातंत्र्यदिन हा आझादी का अमृत महोत्सव सोहळ्याचा समारोप असेल. स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाची पूर्ण रंगीत तालिम आज लाल किल्ल्यावर झाली. यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी अनेक नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या संख्येनं पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. देशभरातून विविध व्यवसायातील सुमारे एक हजार ८०० विशेष अतिथींना आमंत्रित करण्यात आलं आहे. शासनाच्या जनभागीदारीच्या संकल्पनेनुसार हा उपक्रम हात��� घेण्यात आला असून, या विशेष पाहुण्यांमध्ये ६६० हून अधिक गावांचे ४०० पेक्षा अधिक सरपंच, शेतकरी उत्पादक योजनेचे २५० प्रतिनिधि, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे प्रत्येकी ५० लाभार्थी, प्रधानमंत्री कौशल विकास योजना आणि सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातले ५० श्रमयोगी यांचा यात समावेश आहे. दरम्यान, मंत्रालयातही आज स्वातंत्र्यदिन सोहळ्याची रंगीत तालीम झाली.
****
धार्मिक विद्वेष पसरवित देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया - पीएफआय या बंदी घातलेल्या संघटनेच्या विविध ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने आज छापे मारले. पाच राज्यांमधील १४ ठिकाणी एनआयएने ही कारवाई केली. राज्यातील कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातही छापे टाकण्यात आले. या कारवाईत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधून एकाला ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त आहे. एनआयएनं या कारवाईत डिजीटल साहित्य तसंच अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
****
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. औरंगाबद इथं महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी बोलत होते. राज्यशासन हे गरिबांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून, तळागाळातल्या गोरगरीब माणसांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असं फडणविस यांनी सांगितलं.
ते म्हणाले -
महाआरोग्य शिबीर ��े लाखो लोकांना जर आरोग्य सेवा देत असेल तर मी निश्चितपणे त्याला येईल म्हणून सांगितलं. आणि आज साडेतीन लाख पेशंटस्‍चं या ठिकाणी स्क्रिनिंग करण्याचा विक्रम हा या महाआरोग्य शिबीराने केलाय. आणि यापैकी ज्यांना ज्यांना इंटरव्हेंशनची आवश्यकता आहे, त्यांच्याकरता कितीही महाग उपचार असले तरीदेखील ते सगळे उपचार शेवटपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना निरोगी करेपर्यंत सगळ्या प्रकारचे उपचार या महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, त्यासाठी बजेटमध्ये सहा पटीने वाढ करण्यात आली आहे, असं केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यावेळी म्हणाले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, महानगर पालिका  आयुक्त जी. श्रीकांत आणि  मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक इथून खास महाशिबिरासाठी आलेले नामांकीत डॉक्टर्स उपस्थित होते. 
****
ठाण्यातल्या छत्रपती शिवाजी महापालिका रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून अशाप्रकारे रुग्णाच्या जीवाशी झालेली हेळसांड आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. येत्या दोन दिवसात या प्रकरणाचा अहवाल येईल, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली आहे. ते पुणे इथं वार्ताहरांशी बोलत होते. नेमकं काय घडलं याची माहिती आम्ही घेत आहोत, रुग्णांकडे दुर्लक्ष झालं आहे का ही बाब अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल, असं सावंत म्हणाले.
****
माजी मुख्यमंत्री, विलासराव देशमुख यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमीत्त लातूर शहरासह जिल्हाभरातील नागरीकांसाठी इंडियन मेडीकल असोशिएशन, लातूर, निमा, इंडियन डेंटल, होमीओेपॅथी असोशिएशन आणि विलासराव देशमुख फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या १४ ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबिरात २०० पेक्षा अधिक रूग्णालयांचा सहभाग असल्याची माहिती लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
दरम्यान, विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्ताने लातूरच्या बाभळगाव चौक ते पोलीस मुख्यालय रस्त्यावर दुतर्फा ९०० विलास वृक्षांचे रोपण ग्रीन लातूर वृक्ष टीमकडून करण्यात आले. वड, उंबर, पिंपळ, पारसी पिंपळ, कडुलिंब, आकाश मोगरा, बहावा, बेल, नादुर्गी, तामन, शिवण, शाल्मली, पांगारा अशा विविध प्रजातींची ९०० मोठी झाडे लावण्यात आली. जिल्ह्यात सव्वा लाख लहानमोठी झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे कार्य ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून सुरू आहे.   
****
बीड जिल्ह्यात मुलींचे बालविवाह थांबविण्याचा एक भाग म्हणून जनजागृतीसाठी उद्या विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली निघेल. ही रॅली छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, कारंजा रोड, बलभीम चौक, टिळक रोड, माळी वेस या मार्गावरून जाईल. सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील.
****
मेरी माटी मेरा देश अभियांनातर्गत जालना महानगरपालिकेत आज केंद्रीय रेल्‍वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्‍या हस्‍ते  ध्‍वज वंदना करत अमृत कलशच अनावरण करण्यात आलं. चमन परिसरात बचत गटातर्फे ध्‍वज विक्री स्‍टॉलचं उदघाटन दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानतंर आरोग्‍य विभागातर्फे सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्‍य तपासणी स्‍टॉलचंही उद्घाटनही दानवे यांनी केलं. आमदार कैलास गोरंट्याल, महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक संतोष खांडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
****
हत्तीबेट पर्यटन स्थळांना राष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी विकास केला जाईल, असं प्रतिपादन राज्याचे क्रीडा, युवक कल्याण आणि बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी केलं. लातूरच्या हत्ती बेट इथल्या ३ कोटी २९ लाख रुपयांच्या विविध विकास प्रकल्पाचं भूमिपूजन आज बनसोडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. हत्ती बेट जिल्ह्यातलं पहिलं 'ब' दर्जाचं पर्यटन स्थळ आहे. या लेणीचा विकास वेरुळ-अजिंठा लेणींच्या धर्तीवर करावयाचा असून विकास आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून तयार करावा, अशी सूचना त्यांनी केली आहे.
****
काकासाहेब पुरंदरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आचार्य अत्रे पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना जाहीर झाला आहे. यंदा पुरस्काराचं हे १३ वं वर्ष आहे.
दरम्यान, अत्रे यांच्या १२५ व्या जयंती निमित्त मुंबईच्या वरळी इथल्या आचार्य अत्रे स्मारक समितीच्या वतीनं आचार्य अत्रे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन  करण्यात आलं. आचार्य अत्रे यांची नात मीना पै, पणतू अक्षय पै, समितीच्या आरती सदावर्ते-पुरंदरे, लेखक-कवी रविंद्र आवटी, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आदी यावेळी उपस्थित होते.
****
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या ५ टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पाचवा आणि अंतिम सामना आज फ्लोरिडातल्या लॉडरहिल इथं होणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी २ सामने जिंकले असून मालिकेत दोन्ही संघांची सध्या २-२ अशी बरोबरी आहे. सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता हा सामना सुरू होईल.
****
जळगाव ते म��माड दरम्यान तिसऱ्या मार्गिकेच्या कामांमुळे मध्य रेल्वे विभागानं काही गाड्या रद्द, काही अंशतः रद्द केल्या आहेत तर काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, 
आज आणि उद्या नांदेड - मुंबई आणि परतीची मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
नांदेड - मुंबई तपोवन एक्सप्रेस आज आणि उद्या नगरसोल ते मुंबई दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर उद्या आणि परवा मुंबईहून नांदेडकडं येणारी तपोवन एक्सप्रेस नगरसोल ते नांदेड दरम्यान धावेल.
सिकंदराबाद मुंबई देवगिरी एक्सप्रेस आज आणि उद्या १४ तारखेला मार्ग बदलून धावणार आहे. त्यामुळं परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी ही स्थानकं वगळण्यात आली आहेत. उद्या आणि परवा १५ तारखेला मुंबई- सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आल्यानं मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी या स्थानकांदरम्यान ही गाडी धावणार नाही.
****
0 notes
nashikfast · 2 years
Text
मद्यधुंद पोलीस चालकाने तीन वाहनांना दिली धडक
मद्यधुंद पोलीस चालकाने तीन वाहनांना दिली धडक
बुलढाणा : नाशिक शहरात एका मद्यधुंद चालकाने आपल्या वाहनाने सात ते आठ लोकांना जखमी केल्याची घटना ताजी आहे . त्यातच शुक्रवारी रात्री बुलढाना जिल्ह्यात नागरिकांना मद्यधुंद पोलीस कर्मचार्याचा थरार बघायला मिळाला. खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी असलेल्या कैलास हटकरने हा प्रताप केलाय . शुक्रवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना आपल्या ताब्यातील पोलीस जीप मद्यधुंद अवस्थेत चालवत त्याने चक्क तीन…
Tumblr media
View On WordPress
0 notes